"बुद्धांनी सांगितलेले पाच अडथळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९:
'''3)व्देशः'''-व्देशावरील उपाय म्हणजेच मैत्री ध्यान होय.मैत्रीभावना व मेत्ताभावना,स्वतःवर मित्रावर, त्रयस्थावर, व शत्रुवर मैत्री या प्रमाणे क्रमाक्रमाणे तिचा विकास करीत विश्वातील सर्व सजीवांवर मैत्री करणे हा मैत्री ध्यानाचा उद्येश असल्याने मानवाच्या विधायक भावना अधिक उन्नत होवुन विस्तारीत जाते.मानव इतरांप्रती व स्वतःप्रती जागृत राहुन संवेदनशील बनतो.त्याचा तरतम्यभाव नष्ट होतो.समतेच्या अभिवृध्दीसाठी मैत्रीध्यान आवश्यक आहे.
 
== '''4)अहंकार व मान:-''' ==
'''4)अहंकार व मान:-''' अहंकार व मान घालवण्यासाठी अनित्य व अनात्मवादाचा सिध्दांत समजावुन घेणे गरजेचे आहे.त्यासाठी सहा धातुंवरील ध्यान करणे महत्वाचे आहे हे सहा धातु म्हणजेच ज्याच्या मुळे आपले शरीर बनले आहे 1)पृथ्वी 2)आप म्हणजेच पाणी 3) तेज म्हणजेच उर्जा 4)वायु 5) अवकाश किंवा पोकळी 6) विज्ञान आपले अस्तीत्व हे स्वयंभु नसुन ते प्रकृतीतील या सहा घटकांपासुन बनलेले आहे तसेच त्याचा विलय सुध्दा या सहा घटकांतच होतो. हे पुर्ण सत्य जाणुन ध्यान करणे.‘मी’ म्हणजेच स्वयंभु आहे. आत्मा आहे हीच भावना या ध्यानाने नष्ट होते आणि आपले खरेखुरे दर्शन या ध्यानभावनेमुळे होते.त्यामुळे संसाररूपी चक्रातले आपले अस्तीत्व आपला मान,अहंकार,गर्व,अभिमान नष्ट होतो.