"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७४:
 
== राजकीय कार्य ==
[[झुणका]]- [[भाकरी|भाकर]] केंद्रांची योजना, [[वृद्धाश्रम|वृद्धाश्रमांची]] साखळी, वृद्धांना सवलती, [[झोपडपट्टी]]वासीयांना [[घर|घरे]], [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग]], मुंबईतील [[उड्डाणपूल]], Bombayचेबाँबे Mumbaiचे असेमुंबई स्पेलिंग...नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीचठाकरेंची होती.{{संदर्भ}} [[व्हॅलेन्टाईन्स डे|व्हॅलेंटाईन डे]] सारख्या तथाकथित संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी [[राजकारण|राजकारणात]] (सत्ताकारणात) [[जात]] या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरकत्यांचा होयहोता.{{संदर्भ}}
{{दृष्टिकोन}}
[[झुणका]]-[[भाकरी|भाकर]] केंद्रांची योजना, [[वृद्धाश्रम|वृद्धाश्रमांची]] साखळी, वृद्धांना सवलती, [[झोपडपट्टी]]वासीयांना [[घर|घरे]], [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग]], मुंबईतील [[उड्डाणपूल]], Bombayचे Mumbai असे स्पेलिंग... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. [[व्हॅलेन्टाईन्स डे|व्हॅलेंटाईन डे]] सारख्या तथाकथित संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी [[राजकारण|राजकारणात]] (सत्ताकारणात) [[जात]] या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय.
 
जातीपातींचे राजकारण, [[सहकारी संस्था]] - [[साखर कारखाना|साखर कारखाने]] स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची [[नस|नाडी]] ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. [[मनोहर जोशी]], [[सुधीर जोशी]], [[प्रमोद नवलकर]], [[मधुकर सरपोतदार]], [[छगन भुजबळ]], [[सुरेश प्रभु]], [[आनंद दिघे]], [[दत्ताजी नलावडे]],.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख '''[[उद्धव ठाकरे]]''' तसेच [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना|महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे]] अध्यक्ष '''[[राज ठाकरे]]''' यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वतः प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.
 
अनेक नेते येतात आणि जातात. [[निवडणूक]], [[प्रचार]], [[पद]], [[पैसे|पैसा]] आणि शेवटी एखादा [[पुतळा]] एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा [[योद्धा]] मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.{{वाद}}
 
== निधन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ_ठाकरे" पासून हुडकले