Content deleted Content added
No edit summary
ओळ ६:
पुणे येथील पुण्यनगरीतील तथागतांच्या विचाराने प्रेरित झालेल्या जगतगुरु संत तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या देहू येथील चिंचोली गावात 3 ऑक्टोंबर 1969 साली जन्म झाला. शालेय शिक्षण कळवा ठाणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. विष्वकर्मानगर,न्युबेलापुर रोडसमोर शांतिदुतबुध्द विहाराजवळ,कळवा ठाणे.- 400605 येथे प्रदीर्घ रहिवास. 
 
शालेय शिक्षणा नंतर पुणे येथे वैदयकिय शिक्षणपुर्ण झाल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल पुणे येथे वैदयकिय अधिकारी तसेच कुष्ठरोगाविषयी स्पेशल कोर्स उत्तीर्ण होवुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेडीकल ट्रस्ट व अशोक कलानिकेतन पुणे येथे कुष्ठरोगाविषयी वैदयकिय अधिकारी,सेवाधाम ट्रस्ट पुणे येथे राजगुरूनगर,खेड,आंबेगाव,जुन्नर,मावळ तालुक्यातील खेडेगावात वैदयकिय अधिकारी म्हणुन वैदयकिय सेवा पुरवुन राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमात वैदयकिय अधिकारी म्हणुन उत्स्फुर्तसहभाग व कुष्ठरोगाविषयी सेवा दिल्याने या राष्ट्रीय  कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचा सन्मानित वैदयकिय अधिकारी म्हणुन गौरव,कुष्ठरोगनिर्मुलन कार्यक्रमात जागतीक आरोग्य संघटनेबरोबर काम करण्याची संधी प्राप्त, कळवा,ठाणे येथे भगत नर्सिंग होमचा निवासी वैदयकिय अधिकारी तदनंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यत्यानुसार विभागामहाराष्ट्र अंतर्गत शासनाच्या जव्हारवैदयकिय येथीलअधिकारी तळवडेया प्राथमीकपदाचा त्याग करून आरोग्य केंद्रातचिकित्सा वैदयकियसोडुन अधिकारीसामाजिक चिकित्सेसाठी हाती लेखणी घेतली.या लेखणीच्या जोरावर संपुर्ण महाराष्ट्र  आपल्या लेखणीच्या साहयाने स्तंभलेखनाने ढवळुन काढला तर आपला स्तंभलेखक, पत्रकार म्हणुन आदीवासीआंबेडकरी समाजात वेगळाच ठसा निर्माण केला. स्तंभलेखक म्हणुन काम करीत असताना परखडपणे आपली जनप्रबोधनात्मक भुमीका मांडताना कोणाच्या धमकीला कधिच भिक घातली नाही किंवा त्यांच्या धमकीमुळे आपले लेखण बदलले नाही.आजपर्यंतदै.वृत्तरत्नसम्राट,दै.लोकनायक,दै.महानायक, दै.विष्वपथ, दै.कोकणसकाळ दै.नवनगर आदी दैनिकातुन तर संपूर्ण भारतात जाणारी आशरा मुक्तांगण या हिन्दी साप्ताहिकातुन उप संपादक म्हणून लेखन केले.मी 50 च्या वर वास्तववादी कविता करून अनेक कविसंमेलनात त्या सादर केल्या आहेत तसेच वृत्तपत्रातूनही भागातप्रकाशित आरोग्यसेवाझालेल्या दिलीआहेत.
 
उपरोक्त आरोग्यविषयक बाबीत सामाजीक भान ठेवुन समाजोपयोगी आरोग्यसेवा दिल्यानंतर लेखनात अभीरूची निर्माण झाल्याने व सामाजिक कार्यात रस असल्याने तसेच या भुमीवर निसर्गाने जी निवड केली त्यानुसार महाराष्ट्र  शासनाच्या वैदयकिय अधिकारी या पदाचा त्याग करून आरोग्य चिकित्सा सोडुन सामाजिक चिकित्सेसाठी हाती लेखणी घेतली.या लेखणीच्या जोरावर संपुर्ण महाराष्ट्र  आपल्या लेखणीच्या साहयाने स्तंभलेखनाने ढवळुन काढला तर आपला स्तंभलेखक, पत्रकार म्हणुन आंबेडकरी समाजात वेगळाच ठसा निर्माण केला. स्तंभलेखक म्हणुन काम करीत असताना परखडपणे आपली जनप्रबोधनात्मक भुमीका मांडताना कोणाच्या धमकीला कधिच भिक घातली नाही किंवा त्यांच्या धमकीमुळे आपले लेखण बदलले नाही.आजपर्यंतदै.वृत्तरत्नसम्राट,दै.लोकनायक,दै.महानायक, दै.विष्वपथ, दै.कोकणसकाळ दै.नवनगर आदी दैनिकातुन तर संपूर्ण भारतात जाणारी आशरा मुक्तांगण या हिन्दी साप्ताहिकातुन उप संपादक म्हणून लेखन केले.मी 50 च्या वर वास्तववादी कविता करून अनेक कविसंमेलनात त्या सादर केल्या आहेत तसेच वृत्तपत्रातूनही प्रकाशित झालेल्या आहेत.
 
धम्म सारथी या वेबसाइट वरून वे ऑफ लाइफ या अंतर्गत संपुर्ण जगातील 125 देशात उपरोक्त असे 52 ते 60 लेख प्रकाशीत व प्रसारीत झालेले आहेत.आंबेडकरी कवींचा आंबेडकरी अविष्कार म्हणुन सम्मासम्बुध्द साहित्य विचार मंचाने स्मिता पब्लिकेशनव्दारे ‘नव्हती कोणाची हिम्मत’ हि कवीता प्रसीध्द होवुन वर्ल्ड बुक ऑफ गीनीज मध्ये या कवीतेची नोंद झाली.
 
आरोग्य विभागा अंतर्गत जव्हार येथील तळवडे प्राथमीक आरोग्य केंद्रात वैदयकिय अधिकारी म्हणुन आदीवासी भागात आरोग्यसेवा दिली.
 
उपरोक्त आरोग्यविषयक बाबीत सामाजीक भान ठेवुन समाजोपयोगी आरोग्यसेवा दिल्यानंतर लेखनात अभीरूची निर्माण झाल्याने व सामाजिक कार्यात रस असल्याने तसेच या भुमीवर निसर्गाने जी निवड केली
 
== 2] लेखन ==
 
=== ‘‘ त्यागमुर्ती मातारमाई ’’ ===
प.पुज्य मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून हा लेख लिहित आहे. मातोश्री रमाबाईंची जिवनगाथा म्हणजे समस्त आंबेडकरवादी अनुयायांच्या माऊलीची जिवनगाथा,हि जिवनगाथा म्हणजेच सुख - दुःखाचा महासागर होय.जगत प्रसिध्द उच्चविद्याविभुशीत भारतीय राज्य घटनेचे षिल्पकार,विष्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची अषिक्षित करूणामयी हृदय असलेली पत्नी रामु हिची हि जिवनगाथा होय.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांबरोबर अतिषय गरीबीत दिवस कंठीत करून,दारिद्रयाषी संघर्श करून षंभर वर्शातुन एकदाच जन्मास येणा-या युगप्रवर्तक,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञारूपी सुर्याची साऊली म्हणुन त्या ठाम उभ्या राहिल्या.त्यामुळेच आपल्याला भिमाई मिळु षकली.समता,स्वातंश्य, बंधुता,न्याय मिळु षकला असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये.केवळ त्यांच्या पाविश्यता, कोमलता, भक्ति,धिरोदात्त,औदार्य या कुषलकर्मी पुण्यसंचयामुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगापुढे आले.याला इतिहासात तोड नाही.
 
रमाबाईंचे माहेर कोकणातील दापोली जवळील वंदणगांव इथले.आईचे नांव रखमाबाई तर वडिलांचे नांव भिकु धोत्रे होय. पुढे त्यांनी धोत्रे आडनांव बदलुन वंदणकर असे आडनांव लावले.त्यांचे घराणे वारकरी कबीर पंथीय. त्यांना दोन बहिणी व एक भाऊ होता.मोठी बहिण अक्का हिचे लग्न झालेले तदनंतर रमाबाई (रामी)नंती गौरा अन सर्वात लहाण  षंकर वडिल भिकु धोत्रे मोठया कश्टाच दगदगीचे कामे करीत असे.आई घरची सर्व कामे करी.घरच्या कामात आईला रखमाबाई मदत करीत असे.
 
त्यांची आई खुप कश्टाने व तापाने आजारी पडुन अंथरूणाला खिळल्या असता घरची जबाबदारी ओळखुन लहान वयातच रामीने घरची सर्व जबाबदारी अंगावर घेतली.आईवडिलांची सेवा करून भावंडाना सांभाळुन स्वयंपाक करीत असत. रामीचे हे बालवयातीन कश्ट पाहुन त्यांच्या आईचे हृदय हे वत्सलतेने अधिकच भरून येई.अषी हि वत्सलता भावुक होऊन आजारपण वाढुन त्या पती व मुलांना सोडुन गेल्या.तदनंतर पत्नी वियोगाने वडिलांचे आजारपण वाढले. छातीत दुखत असताना खोकला येऊन रक्ताची उलटी होऊन त्यांचेही निधन झाले.त्यावेळी रमाबाई रामी यांच वय फक्त आठ वर्शे तर गौरा पाच-सहा वर्शाची अन षंकर चार वर्शाचा होता.लहाणपणातच ही बहिणभाऊ आईवडिलांच्या प्रेमाला पारखे झाले.मामा व काका हयांनी त्यांना मुंबईत आणले ते एका चाळीत मुंबईला चुलत्याजवळ एकत्रीत राहु लागले.त्याच सुमारास साता-याहुन सेवानिवृत्त होउन सुभेदार रामजी यांनी मुंबईत डबक चाळीत आपल बि-हाड थाटल.मुबईत डबक चाळीत रहात असताना भिवा इ.9वी मध्ये षिक्षण घेत होता.त्यांचा थोरला बंधु आनंदराव यांचा विवाह लक्ष्मी यांच्या बरोबर झाला होता.सुभेदार साहेबांच्या मनात भिवाच्या लग्नाचा बेत झुलु लागला.त्यावेळी मुलामुलींचे लग्न बालवयातच होत असत.
 
सुभेदार साहेबांनी रमार्बाइंस त्यांच्या काकाच्या घरी जाऊन पाहीले असता रमाबाई त्यांच्या पसंतीस उतरल्या अन तिथेच लग्नाची तिथ ठरली.परंतु इकडे भिमरावांसाठी पहिली मुलगी ठरविण्यात आली असता तिच्या नातलगांनी जातपंचायत बसवली. सुभेदारांनी अपराध कबुल करून मुलीस दुशण न देता रमाईचे पोरकेपण जातपंचायत पुढे मांडुन मांडवलीतुन जातपंचायत उठवली.तदनंतर अमृतात न्हाऊन निघालेला तो मंगलदिन उगवला ज्या दिवषी युगप्रवर्तक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा रमाबाई यांच्या बरोबर विवाह झाला. लग्नात अनावष्यक विधींना फाटा देण्यात आला.अंतरपाट धयन महात्मा जोतिबा फुले रचित खालील मंगलाश्टके म्हटण्यात आली. ती येणे प्रमाणे  आभारा बहु मानिजे आपुलिया मातापित्यांचे सदा !! मित्रांचे तुमच्या तसेच असनि जे इश्ट त्यांचे सदा !! वृध्दा पंगुस साहय द्या मुली-मुला तषी विद्या षिकवा !! हर्शे वृश्टि करा फुलांची, अवघे टाळी आता वाजवा !! षुभ मंगल सावधान !!! भीमरावांनी रमार्बाइंच्या गळयात व रमाबाईंनी भीमरावांच्या गळयात पुश्पमाला घातली.अक्षदा उधळुन वधुवरांवर फुलांची वृश्टी करण्यात आली.त्यावेळी वधु नऊ ते दहा वर्शांची तर वर चैदा पंधरा वर्शांचा होता.
 
सासरी आलेल्या रमाबाई सारच्या सुस्कार संपन्न वातावरणात एकरूपझाल्या.त्या जरी वयाने लहान होत्या तरी त्यांचा स्वभाव षांत,सालस व सच्छिल होता.त्याना षिक्षणाचा गंध नव्हता,वडिलधा-या लोकांसमोर आदराने वागणे त्यांचा मानसंन्मान राखणे पतीची मनोभावे सेवा करण हेच स्त्रिचे खरे कर्तव्य आहे असे त्या मानीत.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न करूनही थोडेफार लिहितावाचता येण्यापलीकडे त्यांची प्रगती होऊ षकली नाही.मात्र पती विव्दान आहे याचा त्यांना सार्थ अभिमान होता.बाबासाहेब रमाबाईंस हाक मारावयाची झाल्यास त्यांना रामु या नावाने साद घलीत असे तर,रमाबाई त्यांना साहेब या संबोधनाने उल्लेखीत असे.
 
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एकाच गोश्टीचा ध्यास होता. तो म्हणजे विद्येचा ते 1908 -1909 मध्ये मॅट्रीक पास झाले.बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हयांची स्काॅलरषिप मिळवुन व रामजी सुभेदारांच्या अथक परिश्रमाने तसेच रमाबाईंच्या पाठींब्याने ते 1983 मध्ये बी.ए. पास झाले.सुभेदारांना अत्यानंद झाला.बडोदे सरकारांच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी ते बडोदा येथे नाकरीवर रूजु झाले.इकडे त्यांना पुत्ररत्न लाभले.उभयंताच्या इच्छेनूरूप तसेच महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नावयषवंत म्हणुन आपल्याही मुलाचे नाव यषवंत असे ठेवले.काहि दिवसांनी सुभेदार साहेब आजारी पडले वडिल आजारी आहेत म्हणुन बडोदा येथे तार पाठवली असता ते मुंबईस आले.2 फेब्रुवारी 1993 रोजी सुभेदार रामजी आंबेडकर निर्वतले.
 
वडिलांच्या निधनानंतर भीमराव हतबध्द झाले.त्यांच्या डोळयासमोर अंधार दिसु लागला.त्या परिस्थितीत रमाबाईंनी पुढे येऊन त्यांना समजावुन दिलासा दिला.दि.4 एप्रिल 1913 रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अमेरीकेला उच्चषिक्षणासाठी षिश्यवृत्ती मंजुर केली.त्यानुसार तिन वर्शासाठी ते अमेरीकेला रवाना झाले.इकडे बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट अषी होती.बाबासाहेबांचे थोरले बंधु आनंदराव हे एकटेच कमविणारे त्यातच कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले.अषाही परिस्थितीत रमाबाईंनी धैर्याने तोंड दिले.परंतु पतीच्या षिक्षणाच्या आड त्या आल्या नाहीत,घर सांभाळुन मुलांचे संगोपन करून आल्या त्या परिस्थितीला तोंड देत असे.दिनांक 2 जुन 1995 रोजी बाबासाहेब एम.ए. उत्तीर्ण झाले.अर्थषास्त्रात संषोधन करून पिएचडी.प्राप्त करून ते परतले.घरी परतल्याने रमाबाईंना अत्यानंद झाला.आत्ता आपला पती उत्तम नोकरी करून खुप सारा पैसा कमावेल,घर संसार चालवुन सर्वांना सुखी करेल,आपले सर्वांचे जीवन आनंदमय होईल अषा मनोराज्यात त्यांचे मन वेढुन गेले.परंतु बडोदा सरकारच्या कराराप्रमाणे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बडोद्यास नोकरीसाठी गेले.इकडे आनंदराव मुळव्याधीने ग्रस्त झाले. औशधोपचारासाठी ते त्यांच्या सासुरवाडीस गेले अन तेथेच त्यांचे निधन झाले.सर्व प्रपंचाची जबाबदारी रमाबाईंवर येऊन पडली.पुढे काही कालावधीने आनंदरावांचा मुलगा गंगाधर याचेही निधन झाले.बडोद्यात जातीयतेचा कटु अनुभव आल्याने व त्यांची सावत्र आई जिजाई आजारी असल्याने ते मुंबईला परतले.मुंईस परतल्यावर जिजाई हिचा मृत्यु झाला.घरात कर्ता माणुस कोणी उरला नसल्याने त्यांनी बडोदा येथील नोकरी सोडुन मुबईतच सिडनेहॅम काॅलेजात प्राध्यापकाची नोकरी पत्करली.परंतु त्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष झाले नाही.विद्याव्यासंगी असल्याने आपली तहानभुक विसरून ते खोलीचा दरवाजा बंद करून एकटेच वाचनात मग्न होत असत.
 
प्राध्यापकाची नोकरी करताना पहिल्या पगारातुन 500 रूचे ग्रंथ विकत घेतले.ते ग्रंथ पाहुन रमाबाईंच्या सुखीसंसाराच्या मनोराज्यावर पाणी फिरले. परंतु बाबासाहेबांना ते ग्रंथ प्राणाहुनही प्रिय वाटले.ते ग्रंथ वाचण्यात इतके गर्क होत असे की, जेवणाच्या ताटाकडेही त्यांचे लक्ष लागत नसे तेव्हा रमाबाईंनी पुस्तक बंद करून जेवण वाढलेल्या ताटाकडे निर्देष करून विचारले ‘‘साहेब !नव-याने बायकोमुलांकडे ,संसाराकडे लक्ष द्यावे असे काही या ग्रंथात लिहिले आहे काय ? तेवढे मात्र वाचुन दाखवा आणि मग तुम्ही खुषाल वाचत बसा’’रमाबाईंचे हे बोलणे ऐकुन साहेबांनी जेवण्यास सुरूवात केली. जुलै 1920 च्या सुरूवातीला छत्रपती षाहु महाराजांची लंडनला उच्चषिक्षण षिकण्यासाठी षिश्यवृत्ती मंजुर झाली.तेव्हा ते लंडनला गेले.रमाबाईंवर पुन्हा एकदा प्रपंचाचा भार आला. घरात विधवा जाउ लक्ष्मीबाई, मिरा आत्या,मुलगायषवंत,व आनंदरावाचा मुलगा मुकुंद असे सर्वजण एकत्रीत रहात असे. त्यावेळेस रमाबाईंना पुत्ररत्नाचा लाभ झाला.त्याचे नाव गंगाधर असे ठेवले.रमाबाईंना आपल्या पतीच्या ध्येय साधनेसाठी सतत दारीद्रयाषी संघर्श करावा लागे.त्या पहाटे उठुन षेणाच्या गोव-या थापायच्या सायंकाळी गोव-या विकुन परत येताना सरपणासाठी मार्केटातल्या धांडयाची कांडयांची मोळी डोईवर घेउन यायच्या. पिठाच्या चार भाकरी तिघांस तिन व उरलेली एक भाकरी  तिघी मिळुन खात असत कधी अर्धे पोटी तर कधी उपाषी राहुन त्या दिन निभावुन नेत असत तरी त्या साहेबांना पत्र लिहुन सर्व खुषाल आहेत असेच कळवित असे.इकडे गंगाराम खुप आजारी पडला औशधपाण्या विना त्याचाही मृत्यु झाला.अषा परिस्थितीत त्यांची हि दैन्यावस्था पाहुन समाजसेवकांनी रमाबाईंना पैसे देण्याची बोलणी केली. परंतु रमाबाईंनी आपल्या पतीची मान खाली जाईल यामुळे कोणाचा छदाम स्विकारला नाही.तेव्हा सदर समाजसेवकांनी बाबासाहेबांच्या थोरल्या बंधुस बाळारामांस विणविण्या करून कुटुंबात राहण्यास भाग पाडले. बाळाराम नोकरीला असल्याने व कुटुंबात एकत्र राहु लागल्याने कुटुंबाचे हाल कमी झाले.
 
साहेब आपला लंडन येथील अभ्यासक्रम पुर्ण करूनमुंबईस परतणार तेव्हा एक बातमी आली.ती म्हणजे साहेबांची बोट बुडाली.तेव्हा घरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले.परंतु रमाबाईंनी धिरोदात्तपणे‘‘माझे कुंकु बळकट हाय अस्पृष्यता निवारण्यासाठी युगप्रवर्तक प्रज्ञारूपीसुर्य हा झाकाळणारा नाय, अस्पृष्यता निवार ण्यासाठी तेजोमय प्रकाषाने हा प्रज्ञारूपीसुर्यअधिकाधिक तळपणारा हाय-’’ असे ठणकावुन सांगीतले.नंतर एकाने बातमी आणली जी बोटबुडाली त्यात बाबासाहेब नव्हते तर त्यांचे ग्रंथ असलेली बोट बुडाली.या बातमीने सर्वांना हायसे वाटले.रमाबाईंच्या डोळयातुन आनंदाश्रुंनी वाट मोकळी केली.
 
बाबासाहेब येणार म्हणुन बाळारामांनी सर्वांना कपडे केले.रमाबाईंना नवीन लुगड आणण्यासाठी पैसे दिले असता त्यांनी स्वतःसाठी काहीही खरेदी नकरता साहेबांसाठी एक धोतरजोडी,एक गादी व एक उषी अन जेवावयास एक पाट खरेदी केला.केवढा हा त्यांचा पतीविशयी भक्तीभाव.साहेबांना बंदरावरून आणण्यासाठी स्वागतासाठी सर्वजण गेले.तेथे बाबासाहेबांना रमाबाई सोडुन सर्वजण दिसल्याने उन्मळुन आले अगदी विशन्न अवस्थेत असताना अचानक समोर रमाबाई दिसल्या. रमाबाईंनी छत्रपती षाहुमहाराजांनी दिलेला मानाचा फेटा षालु म्हणुन नेसुन बाबासाहेबांच्या स्वागताला आल्या.दोघांची दृश्टी एकमेकांवर पडताच दोघांनाही भारावुन आले. रमाबाईंच्या डोळयांतुनी आनंदाच्या अश्रुधारांनी वाट मोकळी केली तर, बाबासाहेबांनाही आपल्या नयनातले अश्रु झाकता आले नाही. घरी परतल्यावर रमाबाईंनी बाबासाहेबांस पंचारतीने ओवाळले.महापुरूशाच्या जिवनातल्या अष्या या त्यांच्या सुजाण,सालस पत्नीची कहाणी. आंबेडकरी इतिहासात याला तोड नाही.त्यांना एकुण पाच अपत्ये झाली.परंतु यषवंत हाच तेवढाच वाचला. बाकीचे गंगाधर,रमेष,रातरत्न,व मुलगी इंदु ही सर्व मुले वर्शा - सव्वावर्शाची असतानाच मरण पावली.बाबासाहेबांना संतती सौख्य लाभले नाही.रमाबाईंनी ते सर्व दुःख पचविले.मातृत्वाचे बुस्ज ढासळत असतानाही त्या डगमगल्या नाही किंवाबाबासाहेबांच्या षिक्षणाच्याही आड आल्या नाहीत.मोठया धिराने आलेल्या बिकट परिस्थीतीषी त्यांनी संघर्श केला.त्यांचे उभे आयुश्य हाल अपेश्टात ,कश्ट उपसण्यात, संकटे व दुःख यांच्याषी झगडण्यात गेले.बाबासाहेबांनी ग्रंथालयासाठी अन रमाबाईसाठी राजगृह बांधले तेथे ते रहावयास गेले.रमाबाई त्यांच्या बाळंतपणामुळे ,अतिकश्टाने, दारिद्रयाने,बिकट परिस्थितीने पोखरल्या होत्या.त्यामुळे त्या खंगत चालल्या होत्या.एके दिवषी साहेबांनी त्यांना दागदागीने केले.रमाबाई दागदागीने परिधान करीत असताना साहेबांनी मुद्यामहुन त्यांचा कुंकवाचा करंडा लपवला.दागदागीने घातल्यावर कुंकु लावण्यासाठी करंडा सापडत नाही म्हणुन त्या बेचैन झाल्या.तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले ऐवढे सर्व दागदागीने असता करंडा कषासाठी पाहिजे ? त्ेाव्हा त्या म्हणाल्या ‘‘कपाळावरच कुंकु हे माझं सौभाग्याचं लेण हाय,समद्या दागदागीन्या परीस ते माझ सौभाग्याच लेण मला अधिक मोलाचं हाय !’’साहेबांकडे दररोज माणसांची गर्दी होत असे. आता साहेब अस्पृष्यता निवारण्याच्या कामात मग्न असत. दररोज कोठे ना कोठे त्यांची भाशणे असत.आत्ता ते पद्दलितांचे नेते झाले.तर माता रमाबाई या सर्वांची माऊली झाल्या. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत चालली. औशधोपचार चालु होताच परंतु त्यात काही सुधारणा येत नव्हती.त्यात बाबासाहेबांना गालमेज परिशदेला उपस्थित रहाण्यासाठी बोलावणे आले असता त्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रकृती स्वास्थासाठीरमाबाईंना धारवाडला वस्तीगृही पाठवीले.
 
वस्तीगृहात वराळे यांच्याकडे राहत असता वस्तगृहात निरव षांतता दिसली.त्याचे कारण विचारले असता सरकारी अनुदान प्राप्त न झाल्याने वाणी माल उधार देईनासा झाल्याने,वस्तीगृहातील मुलांवर उपासमारीची पाळी आली.तत्काल त्यांनी हातातील चार सोन्याच्या बांगडया काढुन वराळेंना दिल्या व वाण्याकडुन सामान आणवुन स्वयंपाक करून मुलांस भरविले.साहेब गोलमेज परिशदेहुन आल्यावर साहेबांचा महाडच्या चवदार तळयाचा सत्याग्रह,काळाराम मंदिर सत्याग्रह,इ. सत्याग्रह चालुच होते.साहेब देषातील विशमता,धर्मांधता व अन्यायाषी भांडत होते. साहेबांना अधुनमधुन धमकिचे पत्र येत असे त्यामुळे रमाबाईंच्या काळजातधस्स होत असे.त्या साहेबांविशयी चिंता करीत. चिंताच रमाईंचे रक्त आटवित होती.मनाला षांती नव्हती.त्या काळजीने तडफडत,त्यांना स्वस्थता नव्हती.,झोप लागत नव्हती,जेवण गोड लागत नव्हते. त्यामुळे त्या खंगुन आणखीणच आजारी पडल्या. त्या अवस्थेतही त्या बाबासाहेबांना म्हणाल्या आपण पंढरपुरास जाऊन विठोबाचं दर्षन घेऊ परंतु बाबासाहेब रमाबाईंची समजुत घालताना म्हणाले ‘‘जेथे भक्तांना विठोबाचे दर्षनही मिळत नाही ते पंढरपुर काय कामाचे तु खंत करू नकोस !त्यागपुर्ण जीवन घालवित, सदाचारी राहुन आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू आणि इथेच प्रतिपंढरपुर निर्माण करू !!’’
 
रमाबाई अंथरूणात खिळुन होत्या.22 मे 1935 रोजी रमाबाईंची प्रकृती अचानक बिघडली.साहेब पनवेलहुन आले.डाॅक्टरांचे औशधोपचार चालुच होते.परंतु औशधोपचाराची मात्रा लागु पडत नव्हती.साहेब रमाबाईस म्हणत ‘‘रमा जिथुन जगायला प्रारंभ करायचा तिथुनच तु मरणाची भाशा बोलतेस, जिथुन प्रकाषायच तिथुनच तु विझल्याची भाशा करतेस,तुझा माझा दिवस आता कुठे उगवला आहे. रमा तु जाऊ नकोस,रमा तु गेलीस तर माझ घरच मोडुन जाईल.तुझे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे.मी काहीही केलं तरी ते फिटणार नाही.’’ साहेब भारावलेल्या हाताने रमाईंस औशध देत,काॅफी देत,मोसंबीचा रस देत साहेब रमाईंच्या जवळच बसुन राहत.त्यांना जवळ बसलेले पाहुन रमाईस फार बरे वाटे,त्यांना आपल्या पतीषी खुपखुप बोलावेसे वाटे परंतु कंठातुन षब्दच बाहेर पडत नव्हते फक्त मुक्या वेदनाच बोलत होत्या.साहेबांची तेजपूंज मुर्ती हृदयात साठवुन ठेवण्याच्या प्रयत्नातच रमाईंनी डोळे झाकले.त्या अनंतात विलिन झाल्या.साहेबांचा दुःखाचा जणु बांधच फुटला होता.त्यांनी रामु,रामु टाहो  फोडला. 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता ही आर्त किंकाळी कितीतरी वेळ सा-या राजगृहात घुमतच राहीली.
 
सिध्दार्थ गौेतमांच्या जीवनात जे अनमोल स्थान माता यषोधरेला आहे तेवढेच स्थान बाबासाहेबबांच्या जीवनात माता रमाबाईंना आहे.सिध्दार्थांच्या बुध्दत्व प्राप्तीच्या आड माता यषोधरा कधीच आल्या नाही,त्याच प्रमाण रमाबाई सुध्दा डाॅ.बाबासाहेबांच्या दलितोध्दारक व अस्पृष्योन्नती कार्यात  कधीच आड आल्या नाही.सिध्दार्थासाठी माता यषोधरा चंदनासारखी झिजली तषाच रमाबाई सुध्दा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसाठी अहोरात्र झिजल्या. त्या दाघींचेही जिवनमान एकसमान आहे.
 
रमाबाईंच्या समर्पीत जीवनामुळेच बाबासाहेबांच्या जीवनाला त्यांच्या कर्तृत्वाला एक आकार येऊ षकला, रमाबाईंच्या आधारामुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आल्या आयुश्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ षकले हजारो वर्शे उपेक्षीत जीवन जगणा-या समाजाला स्वाभिमानाने जगण्याची षिकवण देऊ षकले.अषा या थोर माऊलीस कोटी कोटी प्रणाम करून त्यांच्या त्यागपुर्ण जिवनमानाच्या आदर्ष प्रेरणेस हा लेख समर्पीत करतो.  माता रमाईंच्या कार्य विचारांस माझे त्रिवार अभिवादन.
 
== 3] कविता ==
 
 
 
<br />
== 4] स्तंभलेखक ==
 
=== 5] पत्रकारिता ===
 
== 6] प्रवचन ==