"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३१:
[[इ.स. १६८७]]च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक [[गोवळकोंडा]] किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होऊन मेला. चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा '''मीर क़मरुद्दीन''' यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा निझाम बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसीयने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता [[इ.स. १७२४]] मध्ये एक लढाई
'''मीर ओमारुद्दीन''' / निजाम उल मुल्क/असिफ्जाहने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी [[इ.स. १७२४]] ते [[इ.स. १९४८]] या काळात उपभोगले. असिफ्जाहने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबूत केली. २१ मे १७४८ रोजीच्या त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटिशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली. नसीरजंग, मुज्जफरजंग, सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्यात निझाम अली १७६३मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे त्याने राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे [[समरकंद]] या मध्य आशियातील शहरातून आलेले, मुळात [[बगदाद]]चे होते.[http://4dw.net/royalark/India/hyder.htm]
ओळ ५२:
==हैदराबाद, मोगल, मराठे, टिपू, ब्रिटिश आणि निजाम==
आसीफ जाहच्या आधीच्या मोगल
साताऱ्याचे छत्रपती शाहूंचे कारर्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी
छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले. मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत [[इ.स. १७२८]] मानहानी सहन करावी लागली. तर [[इ.स. १७३३]] मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबादचे आक्रमण सोडून माघार घ्यावी लागली. [[इ.स. १७३७]] मध्ये बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा पराभव केला. पण निजामाने दक्षिणेत आपले नियंत्रण व्यवस्थित प्रस्थापित केले.
ओळ ६१:
===बेरार===
[[इ.स. १८५१]] मध्ये निजामास सैन्यास पैसा देणे जमेना तेव्हा बेरार
==निजाम कालीन शासन व्यवस्था==
===सरंजाम===
सरदार आणि घराणी मूळ मोगल पद्धतीनुसार होती.हे लोक पूर्वी राजाने परवानगी दिली तेवढी फौज बाळगत. राजाच्या आज्ञेवरून त्यांना युद्धास जावे लागे. सैन्याचे व युद्धाचे खर्च निघावेत म्हणून त्यांना वतने (मनसब)/जहागिरी बांधून दिली जात असे. त्या वतनातील शेतसारा गोळा केला जाई व ठरवलेलाला भाग राजाला दिला जात असे.त् यांच्या वतनांवर त्यांचा दर्जा अवलंबून असे. दर्जा नुसार चढत्या श्रेणीने खान, खान बहादुर, नवाब, जंग, दौला, मुल्क, उमरा, जाह अशी पदवी त्यांना मिळे. तर विभागांची जबाददारी मोगल बादशहा, वजीर, सुभेदार, निजाम इत्यादींकडे देत. हिंदु सरदारांना राय, राजा, राजा बहादुर, राजा राय, रायन बहादुर, वंत, महाराजा, महाराजा बहादुर अशा पदव्या असत. पण ब्रिटीशोत्तर काळात सैन्य बाळ्गण्याचा अधिकार संपल्या नंतर त्यांना फक्त महसुल गोळा करण्याचे अधिकार किंवा तनख्वा
===
निजामाच्या तत्कालीन प्रधान मंत्री [[सालारजंग]]ने
===निजामाची सहिष्णुता ===
[[इ.स. १८९८]]
हैदराबादचे संस्थानाचे प्रशासकीय विभाजन -
|