"हैदराबाद संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
[[File:Asafia flag of Hyderabad State.png|thumb|हैदराबाद ध्वज]]
 
मुख्यत्वे [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात पसरलेले [[हैदराबाद]] राज्य प्रशासकीय दृष्ट्या ४ विभाग आणि १६ जिल्हयांमध्येजिल्ह्यांमध्ये विभागले होते.औरंगाबाद [[मराठवाडा]] विभागात [[औरंगाबाद]] [[बीड]] [[नांदेड]] आणि [[परभणी]] हे जिल्हे होते. गुलबर्गा विभागात [[बीदर|बिदर]], [[गुलबर्गा]],[[उस्मानाबाद]], [[रायचूर]] जिल्हे, गुलशानाबाद किंवा [[मेदक]] विभागात [[अत्राफ इ बलदाह]], [[महेबुबनगर]], [[मेदक]], [[नालगोंडा]], [[निझामाबाद]] जिल्हा; तर [[वरंगलवरंगळ]] विभागात [[आदिलाबाद जिल्हा]], [[करीमनगर|करिमनगर]], आणि [[वरंगलवरंगळ]] [[जिल्हा]] होता .
 
निजामाने इतर बराचसा भाग ब्रिटीशांनाब्रिटिशांना विवीधविविध वेळी विवीधविविध कराराअंतर्गत संपूर्ण किंवा भाडेपट्ट्यावर बहाल केला. प्रशासकीय व्यवस्था मुख्यत्वे सरंजामशाही स्वरुपाची होती.शेतसारा वसुलीशेतसारा करितावसुलीकरिता जहागिरी बहाल केल्याकेलेल्या असत. जहागिरदार मुख्यत्वे मुस्लिम व काही प्रमाणात हिंदू असत, किल्लेदार मात्र प्रामुख्याने मुस्लिम असत. करांचा काही भाग वेगवेगळ्या वेळी मोगल, मराठे, इंग्रज इत्यादिंनाइत्यादींना तत्कालिनतत्कालीन करारांनुसार चौथाइचौथाई स्वरुपातस्वरूपात निजाम देत असे. प्राप्तिकर नसे.
 
सुरवातीस फार्सिफार्सी, नंतर उर्दुउर्दू भाषा प्रशासकीय व शैक्षणिक व्यवहाराच्या भाषा होत्या; तर जनता प्रामुख्याने तेलुगू, कन्नड व मराठी भाषिकभाषक होती.इस १९३०इ.स. मध्ये१९३०मध्ये निजामाकडे ११,००० कर्मचारी होते.ते मुख्यत्वे मुस्लिम समाजातुन होते.स्थानिक मुस्लिम कर्मचाऱ्यांना मुल्किमुल्की व इतर राज्यातुन आलेल्या कर्मचार्यांनाकर्मचाऱ्यांना गैरमुल्किगैरमुल्की म्हणत. स्वतंत्र पोस्ट, चलन, पोलिस, व रेल्वे यंत्रणा होती. लोकसंख्या १,८०,००,००० होती, ती मुख्यत्वे हिंदुहिंदू होती.
 
==हैदराबाद राज्यराज्याचा निजामपुर्वनिजामपूर्व इतिहास==
[[Image:Golcondafort.jpg|right|thumb|हैदराबाद जवळीलहैदराबादजवळील गोवळकॊंडा किल्ला]]
 
===प्रागैतिहासिक===
===प्राग ऐतिहासिक===
[[गोदावरी]] खोऱ्यातील प्रागप्रागैतिहासिक ऐतिहासिक काळा बद्दलकाळाबद्दल विश्वासार्ह ऐतिहासिक पुराव्यांची उपलब्धता नाही.काही आर्य-द्रविड संघर्ष ग्राह्य धरणारे इतिहासकार गोदावरी खोऱ्यात प्राग ऐतिहासिकप्रागैतिहासिक काळात द्रविड असावेत असे समजतात त्य सम्रर्थनार्थसमर्थनार्थ अगस्त्य मुनिंच्या विंद्यविंध्य डोंगरास दिलेल्या भेटीचा पौराणिक दाखला देतात. गौतम, व वसिष्ठ मुनींचा ही या भागात संचार झाला असावा.[http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nanded/his1.html] रसभदेव, अगस्ति,लोपामुद्रा, दंडकारण्यातील दंड,भार्गव, पैठण हे प्रतिष्टाण कुंटाला या नावाने अमरावती कुंडीनापुरकुंडीनापूर नावाने-मोगल काळात अमरावती बेरार नावाने- उल्लेख येतो,. नांदेड=नंदिकटा, बीड अहमद्नगरअहमदनगर=अस्मका
 
===ऐतिहासिक===
बदामिचेबदामीचे चालुक्य,कल्याणिचे कल्याणीचे चालुक्य, मौर्य,सुंगा सुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना,राष्ट्रकुट राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव,
 
===मध्ययुगीन===
दिल्लीचे अल्लुद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक,गुलबर्गाआणि बिदरगुलबर्गाआणि चेबिदरचे बहामनी, [[इ.स. १४५५]] जलालखान (तेलंगाणा), मुहम्मद खिलजी, गोळ्कोंड्याचा इब्राहिमइब्राहीम कुतुबशाह. [[इ.स. १६००]] मध्ये अकबराच्या काळात अहमदनगर मोगलांनी घेतले.जहांगिर जहांगीर व तदनंतर शहाजहानच्या जातीने युद्धात उतरल्या नंतरउतरल्यानंतर [[इ.स. १६३२]] पर्यंत तेलंगाणा पर्यंततेलंगणापर्यंत मोगलांनी वर्चस्व निर्माण केले. विजापुरच्याविजापूरच्या आदिलशहाने शहाजहानशी तडजोड करून [[अहमदनगर]] राज्याचा काही भाग स्वतःकडे मिळवला. याच काळात शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगरअहमदनगरच्या आणि नंतर विजापुरच्याविजापूरच्या दरबारी सरदार होते.
 
[[इ.स. १६५३]] मध्ये औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार झाला. औरंगजेबाने सुरवातीचासुरुवातीचा काळ करप्रणालीचा अमल घडवण्यात घातला. [[इ.स. १६५८]] मध्ये औरंगजेबाने आग्र्यासआग्ऱ्यास जाउनजाऊन बादशाही मिळवली. औरंगजेबाने वैयक्तिकरित्यावैयक्तिकरीत्या प्रयत्न करून [[इ.स. १६८६]] मध्ये बिजापुर,विजापूर व [[इ.स. १६८७]] मध्ये गोळकोंडा मोगलांनामोगलांसाठी मिळवले. मराठवाडा आणि बेरार अमरावती तीलअमरावतीतील मराठ्यांची पाठशिवणी तात्पुरती थांबली. [[इ.स. १६२०]] नंतर छत्रपती शिवाजी महराजांनी मराठी राज्याची प्रस्थापनारस्थापना केली. परंतु मराठ्यांचे राज्य औरंगजेबास मिळुमिळू शकले नाही. दुष्काळांचे उल्लेख विवीधविविध काळात दिसतात, त्यात्या वेळ्च्यावेळच्या राज्यकर्त्यां करताराज्यकर्त्यांकरता तो काळ सर्वसाधारणता राजअकियराजकीयदृष्ट्या दृष्ट्या कठिणकठीण गेल्याचे दिसुनदिसून येते. ते काळ असे :- [[इ.स. १३९६]] ते [[इ.स. १४०७]]; [[इ.स. १४२१]] ते [[इ.स. १४२२]]; [[इ.स. १४७३]] ते [[इ.स. १४७४]]; [[इ.स. १६२९]] ते [[इ.स. १६३०]] . मध्ययुगीन इतिहासाचे दुसरे वैशिष्ट्य असे की दिल्लीच्या काही बादशहानाबादशहांना दक्षिणेस खासकरुनखास करून [[औरंगाबाद]], अहमदनगर भागातभागांत जातीने यावे लागले. परिणामी औरंगाबाद हे हैदराबाद राज्याचाराज्याचे मध्ययुगिनमध्ययुगीन काळातील राजकियराजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र राहिले.
 
==हैदराबाद चेहैदराबादचे निजाम==
[[चित्र:Hyderabad and Berar 1903.jpg|thumb|हैदराबाद आणि बेरार अमरावती, [[१९०३]]]]
===निजाम चीनिजामशाहीची स्थापना===
[[इ.स. १६८७]] च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातसैन्यातला चिनकीलिचचिन खालीच खान नावाचा सैनिक [[गोवळकोंडा]] किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होउनहोऊन मेला. चिन खालीच खान चाखानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखान चागाझिउद्दीनखानचा मुलगा '''मीर क़मरुद्दीन''' यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले, होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला बिजापुरविजापूर आणि मावळ चामावळचा निझाम बनवले नंतर संपूर्ण द्ख्खन चीदख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बाद्शहा फारुखसियरबादशहा नेफारुखसीयने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बाद्शहानेबादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.
 
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्या करितादेण्याकरिता [[इ.स. १७२४]] मध्ये एक लढाई घडवुन आणली ज्यात '''[[मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी]]''' चा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही '''मीर ओमारुद्दीन''' ची प्रगती थांबवू शकली नाही.
 
'''मीर ओमारुद्दीन''' / निजाम उल मुल्क/असिफ्जाह नेअसिफ्जाहने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी [[इ.स. १७२४]] ते [[इ.स. १९४८]] या काळात उपभोगले. असिफ्जाह नेअसिफ्जाहने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबुतमजबूत केली. २१ मे १७४८ मधीलरोजीच्या त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटीशांनीब्रिटिशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली.नसिरजंग नसीरजंग, मुज्जफरजंग, सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम आजमवण्याचाबसवण्याचा प्रयत्न केला. त्यात निझाम अली १७६३ मध्ये१७६३मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे त्याने राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे [[समरकंद]] मध्याया आशियामध्य तूनआशियातील शहरातून आलेले, मुळात [[बगदाद]]चे होते.[http://4dw.net/royalark/India/hyder.htm]
 
शेवटचा निजाम [[मीर उस्मान अली खान]] हा शेवटचा निजाम होता. बर्याचदाबऱ्याचदा तो 'हिंदू आणि मुस्लिमांनामुस्लिम त्यांच्याहे 2त्याचे दोन डोळे म्हणून संबोधतआहेत', असे म्हणे.<ref>{{स्रोत बातमी|title=Nizam gave funding for temples, and Hindu educational institutions|दुवा=http://missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/|ॲक्सेसदिनांक=6 ऑक्टोबर 2018}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://cbkwgl.wordpress.com/2013/08/31/national-anthem-of-the-kingdom-of-hyderabad/|title=National Anthem of the Kingdom of Hyderabad|date=2013-08-31|work=cbkwgl|access-date=2018-10-29|language=en-US}}</ref>
 
==निजाम उल मुल्क==
ओळ ४७:
# [[मीर उस्मान अली खान]] - (शीर्षक: निझाम सरकार) असिफ जाह ७ [[इ.स. १९११]]-[[इ.स. १९४८]]
 
पहील्या निजामानंतर झालेल्या सत्ता साठमारीत इंग्रज उजवे ठरले.विवीध कराराविविध अंतर्गतकरारांअंतर्गत निजाम ब्रिटीशब्रिटिश सत्तेचे पाइकपाईक ठरले. निजामास उपलब्धपुरवलेल्या केलेल्यातथाकथित तथाकथीत संरक्षणसंरक्षणाचासैन्याच्यासैन्याचा अर्थीकआर्थिक मोबदला म्हणुनम्हणून निजामा कडीलनिजामाकडील काही प्रांत, खास करून बेरार म्हणजे आताचे अमरावती प्रांत इंग्रजानी मिळवले. निजामशाहीत निजामांच्या आशिर्वादाने हिऱ्या मोत्यांचा व्यापार बहरास आला.
 
नसिरजंग मीर अहमद [[इ.स. १७४८]]-[[इ.स. १७५०]]; # मुहिउद्दीन मुज्जफरजंग हिदायत [[इ.स. १७५०]]-[[इ.स. १७५१]]; # असिफ़ दौला मीर अली सालाबात [[इ.स. १७५१]]-[[इ.स. १७६२]] - "निझाम" शीर्षक कधीच नव्हते
 
==हैदराबाद, मोगल, मराठे,टिपु टिपू,ब्रिटीश ब्रिटिश आणि निजाम==
आसीफ जाहच्या आधीच्या मोगल मराठा संघर्ष काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतकारकिर्दीत मराठी फौजांनी , काही स्वाऱ्या गोदावरी खोऱ्यात केल्याचे मोगल अधिपत्यामोगल खालीलअधिपत्याखालील प्रदेशात लुटी केल्याचे उल्लेख आढळतात. नेताजी पालकर-[[इ.स. १६६२]], प्रतापराव-[[इ.स. १६७०]] बेरार, ऑक्टोबर [[इ.स. १६७२]] रामगीर जिल्हा करीम नगर, ऑक्टोबर [[इ.स. १६७४]] शिवाजी - बेरार. स्वतः छत्रपती शिवाजीशिवाजीने [[इ.स. १६७७]] गोळ्कोंडागोवळकोंड्याला भेट करून कुतुबशहाशी करार केले.
 
साताऱ्याचे छत्रपती शाहूंचे कार्किर्दीतकारर्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी बाजु घेतल्याने काही काळ मराठ्वाडा चामराठवाड्याचाचा काही भागाचे चौथ (शेतसऱ्याचाशेतसाऱ्याचा चौथा हिस्सा) घेण्याचे अधिकार मिळाले, पण भावी निजाम असिफ्जहाने [[कोल्हापुरकोल्हापूर]] आणि [[सातारा]] संघर्षाचा फाय्दाफायदा घेउनघेऊन काही मराठा सरदार स्वतःकडे वळवले व चौथचौथाई देणे बंद केले. तसेच दिल्ली दरबारातील संघर्षसंघर्षाच्या आणि स्वतःचेस्वतःच्याचे सैनिकी यश च्‍यायशाच्‍या बळावर [[इ.स. १७२४]] पर्य़ंत स्वतःला स्वतंत्र पणेस्वतंत्रपणे निझाम या नात्यानेनावाने प्रस्थापित केले.
 
छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले. मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत [[इ.स. १७२८]] मानहानी सहन करावी लागली. तर [[इ.स. १७३३]] मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबद चेनिझामाबादचे आक्रमण सोडुनसोडून माघार घ्यावी लागली. [[इ.स. १७३७]] मध्ये बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा पराभव केला. पण निजामाने दक्षीणेतदक्षिणेत आपले नियंत्रण व्यवस्थीतव्यवस्थित प्रस्थापित केले.
 
असिफ्जहाच्या मृत्यु नंतरमृत्यूनंतर निजामाच्या वंशजाम्ध्ये वंशजांमध्ये झालेल्या संघर्षात सलाबातजंगचीसलाबतजंगची बाजुघेउनबाजू घेऊन मराठ्यांनी पुन्हा चौथाईचे अधिकार मिळवले. पण सलाबातजंग गादीवर टिकुटिकू शक्लाशकला नाही. नंतर आलेल्या निझाम अली या निजामास १७६३च्या राक्षस्भुवन्च्याराक्षसभुवनच्या लढाईत मराठ्यांनी पुन्हा नमवले. परंतु [[इ.स. १७६६]] आणि[[इ.स. १७६८]] साली ब्रिटीशांशीब्रिटिशांशी करार करून संरक्षणाच्या बदल्यात ब्रिटीशांचीब्रिटिशांची मांडिलकी करणे निझाम अली नेअलीने पसंद केले. [[इ.स. १७९०]] च्या टिपुसुल्तान विरुद्ध्च्या लढाईत ब्रिटीश,निजाम व मराठे एक झाले पण लवकरच मराठे या करारातुन बाहेर पडले. यात निजामला टिपुकडील मोठा भाग मिळाला पण तो त्याला ब्रिटीश फौजांचा खर्च म्हणुन ब्रिटीशांना द्यावा लागला. [[इ.स. १८०३]] मध्ये शिंदे, होळकर, भोसले या त्रयीने पुन्हा एकदा निजामास आव्हान दिले, पण अडगावच्या लढाईत मराठ्‍यांना पराभव झेलावा लागला. [[इ.स. १७९९]] मध्ये टिपुचेटिपू राज्य संपले. [[इ.स. १८१८]] मध्ये पेशवाई संपली. पेशवाईच्या अस्ता नंतरअस्तानंतर निजामशाही पुढे १३० वर्षे टिकली पण ब्रिटीशब्रिटिश म्हणतील ती पुर्वपूर्व दिशा म्हणतठरली.
 
===बेरार===
ओळ ६५:
==निजाम कालीन शासन व्यवस्था==
===सरंजाम===
सरदार आणि घराणी मुळमूळ मोगल पद्धतीनुसार होती.हे लोक पुर्वीपूर्वी राजाने परवानगी दिली तेवढी फौज बाळगत. राजाच्या आज्ञे वरुनआज्ञेवरून त्यांना युद्धास जावे लागे.सैन्य सैन्याचे व युद्धाचे खर्च निघावेत म्हणुनम्हणून त्यांना वतने (मनसब)/जहागिरजहागिरी बांधुनबांधून दिली जात असे. त्या वतनातील शेतसारा गोळा केला जातजाई व ठरवलेलाला भाग राजाला दिला जात असे.त्यांच्यात् यांच्या वतनांवर त्यांचा दर्जा अवलबुनअवलंबून असे. दर्जा नुसार चढत्या श्रेणीने खान, खान बहादुर, नवाब, जंग, दौला, मुल्क, उमरा, जाह अशी पदवी त्यंना पदवीत्यांना मिळे. तर विभागांची जबाददारी मोगल बाद्शहा बादशहा, वजीर, सुभेदार, निजाम इत्यादींकडे देत. हिंदु सरदारांना राय, राजा, राजा बहादुर, राजा राय, रायन बहादुर, वंत, महाराजा, महाराजा बहादुर अशा पदव्या असत. पण ब्रिटीशोत्तर काळात सैन्य बाळ्गण्याचा अधिकार संपल्या नंतर त्यांना फक्त महसुल गोळा करण्याचे अधिकार किंवा तनख्वा ठरवुन देण्यात आल्या.काही निजामपुर्व स्थानिक राजांनी पण आपली संस्थाने निजामास शरण जाउन टिकवुन ठेवली यात गडवाल, वानापुर्ति, जतप्रोले, अमरचंटा, गुरुगुंटा, गोपालपेट, जवालगिरी, सोलापुर इत्यादींचा समावेश होता.
 
===सालारजंग च्या सुधारणा १८५३-१८८३===