"शांताबाई कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1667827 by QueerEcofeminist on 2019-02-27T04:07:29Z |
No edit summary |
||
ओळ २२:
}}
'''शांताबाई कृष्णाजी कांबळे''' (जन्म :
==जीवन==
शांताबाई कांबळे ह्या दलित स्त्री लेखिका, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या
त्यांचा जन्म
▲तरिही त्यांनी शालेय शिक्षणा साठि झगडा देऊन शिक्षण पूर्ण केले.
==कार्य==
शांताबाई काळंबळे या पुण्याच्या महिला
१९८३ साली
दिनकर साक्रीकरांच्या प्रयत्नांतून हे आत्मवृत्त १९८२ साली ‘पूर्वा’ मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाले.
▲१९८३ साली शासकीय सेवा नीवृत्ती नंतर त्यांनी लिहिलेले माज्या जल्माची चित्तर कथा हे आत्मवृत्त प्रसिध्द झाले। आत्मकथा ही साहित्याचे एक मुख्य रूप आहे । दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे.
जन्माने महार. पुढे ५७ साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर केले. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी
शांताबाई कांबळे यांचा अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे,
▲जन्माने महार. पुढे ५७ साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर केले. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करुन खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवर्याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित ‘नोरा’ मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निवृत्त झाली. माज्या जल्माची चित्तरकथा या पुस्तकावर आधारीत नाजुका या नावाने मालिका येत असे
▲अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे त्यात दलितमित्र हा उच्च पदाचा सन्मान मिलाला आहे।
== प्रकाशित साहित्य ==
Line ४६ ⟶ ४४:
{{DEFAULTSORT:कांबळे,शांताबाई कृष्णाजी}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]]
|