"उमाजी नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ९:
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[सप्टेंबर ७]], [[इ.स. १७९१|१७९१]]
| जन्मस्थान = [[भिवडीकिल्ले पुरंदर]], [[महाराष्ट्र | पुणे]], [[ब्रिटिश भारत]]
| मृत्युदिनांकस्मृतिदिन = [[फेब्रुवारी ३]], [[इ.स. १८३४१८३२|१८३४१८३२ ]]
| मृत्युस्थान = [[खडकमाळ आळी ]], [[महाराष्ट्र |पुणे]], [[ब्रिटिश भारत]]
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]]
| संघटना =
| पुरस्कार =
| स्मारके = पुणे
| धर्म = हिंदू (रामोशी)
| आदर्श =छ्त्रपती शिवाजी महाराज
| प्रभाव =
| प्रभावित =
| आई नाव = लक्ष्मीबाई
| वडील नाव = वतनदार दादोजी खोमणे(किल्ले पुरंदर)
| पत्नी नाव = गंगुबाई
| अपत्ये = २ = १]महांकाळजी २]तुकाजी
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
 
'''राजे उमाजी नाईक ''' (जन्म: ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३४१८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकप्रथम आद्यक्रांतिकारक होते.
 
 
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक [[उठाव]] झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारासोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारापाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचाछातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरलाठरले गेलागेले.तोते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.
 
[[३ फेब्रुवारी]]हा या आद्यक्रांतिकाराचा [[स्मृतिदिन]]. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, राजे उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.पण सर्व जाती-धर्माँनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
 
क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे..मग हे राजे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे. ती आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वतःच्या कार्याने एक [[दीपस्तंभ]] ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून [[इंग्रज]] अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी [[रॉबर्टकॅप्टन रॉबर्टसन]] याने १८२० ला [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीला]] लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन [[छत्रपती शिवाजी ]] सारखे राज्य स्थापणार नाही?"
तर [[टॉस ]मॉकिनटॉस]म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाततेव्हाच भारताला स्वातंत्र्य ्र्य लाभले असते.
 
°आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक
तर [[टॉस ]]म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हात स्वातंत्र्य ्र्य लाभले असते.
 
उमाजीउमाजीराजे नाईक यांचा जन्म [[रामोशी-बेरड]] समाजात [[लक्ष्मीबाई]] व [[दादोजी खोमणे]] यांच्या पोटी [[७ सप्टेंबर १७९१]] रोजी [[पुणे]] जिल्ह्यातील [[भिवडीकिल्ले पुरंदर]] येथे झाला.वडिल उमाजीचेदादोजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब [[पुरंदर व वज्रगड]] किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना [[नाईक]] ही [[पदवी]] मिळाली होती. उमाजीउमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुराउंचापुरे आणि करारी होताहोते. त्यानेत्यांनी [[पारंपरिक]] [[रामोशी]] [[हेर कला]] लवकरच आत्मसात केली. जसाजसे उमाजीउमाजीराजे मोठे मोठा होत गेलागेले तसा त्याने त्यांनी वडील [[दादोजी नाईक]] यांच्याकडून [[दांडपट्टा]], [[तलवार]], [[भाला]], [[कुऱ्हाड|कुऱ्हाडी]], [[तीरकमठा]], [[गोफण]] वगैरे चालवण्याची [[कला]] अवगत केली. या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात [[दुसरा बाजीरसव पेशवा|दुसऱ्या बाजीराव पेशव्यास]] स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजीउमाजीराजे बेभान झालाझाले. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत [[विठुजीविठोजी नाईक]], [[कृष्ण नाईक]], [[खुशाबा रामोशी]], [[बाबू सोल्स्करसोळसकर]] यांना बरोबर घेऊन [[कुलदैवत]] [[जेजुरी]]च्या श्री खंडोबारायाला [[भंडारा]] उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक
 
उमाजीउमाजीराजे नाईक यांनी इंग्रज, [[सावकार]], मोठे [[वतनदार]] अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर तोते भावासारखा धावून जाऊ लागलालागले. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीलाउमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत तोत्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकललाशिकले .या घटनेचे इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने फार आश्चर्य व कौतुक केले.आणि तुरूंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्यात्यांचा कारवाया आणखी वाढल्या. उमाजीउमाजीराजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यालात्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीलाउमाजीराजेंना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी [[मॉकिन टॉसमॉकिनटॉस]] याने [[सासवड-पुरंदर]] च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्याउमाजीराजेंच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचेउमाजीराजेंचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीतसैन्य तुकडीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
उमाजी नाईक यांचा जन्म [[रामोशी-बेरड]] समाजात [[लक्ष्मीबाई]] व [[दादोजी खोमणे]] यांच्या पोटी [[७ सप्टेंबर १७९१]] रोजी [[पुणे]] जिल्ह्यातील [[भिवडी]] येथे झाला. उमाजीचे कुटुंब [[पुरंदर]] किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना [[नाईक]] ही [[पदवी]] मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होता. त्याने [[पारंपरिक]] [[रामोशी]] [[हेर कला]] लवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील [[दादोजी नाईक]] यांच्याकडून [[दांडपट्टा]], [[तलवार]], [[भाला]], [[कुऱ्हाड|कुऱ्हाडी]], [[तीरकमठा]], [[गोफण]] वगैरे चालवण्याची [[कला]] अवगत केली. या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात [[दुसरा बाजीरसव पेशवा|दुसऱ्या बाजीराव पेशव्यास]] स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत [[विठुजी नाईक]], [[कृष्ण नाईक]], [[खुशाबा रामोशी]], [[बाबू सोल्स्कर]] यांना बरोबर घेऊन [[कुलदैवत]] [[जेजुरी]]च्या श्री खंडोबारायाला [[भंडारा]] उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
 
इंग्रजांणसारख्या बलाढ्य शत्रुशी मुकाबला करायचा म्हणजे मोठे मणुष्यबळ असायला हवे .म्हणजेच सैन्य व प्रचंड खर्च आलाच.पण उद्देश महान असल्यामुळे ते साधनाअभावी थांबले नाहीत.ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानायचे असे खुद्द इंग्रज आधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस याने नमूद केले आहे. २४ फेब्रुवारी १८२४ ला उमाजीराजेंनी [[भाबुड्री]] येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.
उमाजी नाईक यांनी इंग्रज, [[सावकार]], मोठे [[वतनदार]] अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत तो त्याकाळात लिहिणे वाचणे शिकलला .आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी [[मॉकिन टॉस]] याने [[सासवड-पुरंदर]] च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
२२ जुलै १८२६ साली आद्यक्रांतिकारक उमाजींचा राज्याभिषेक कडेपठार,जेजुरी या ठिकाणी करण्यातआला.त्यांनी छत्रचामर,अबदागीर,इ.राजचिन्हे धारण केली.दरबारात ते भिक्षुक-पुजारी यांना दक्षिणा व गोरगरिबांना दान देत असत.उमाजीराजेंनी विभागनिहाय सैन्य प्रमुख व त्यांच्या तुकड्या नेमून सर्व भागात तैनात केल्या होत्या आणि त्यांना कामे वाटून दिली होती. तसेच त्यांनी एकमेकांशी संपर्क,दळणवळण,इंग्रजांच्या बातम्या तसेच लोकांचा बातम्या,इ.कामासाठी हेरखातेही निर्माण केले होते.विभागनिहाय गुप्तहेरखाते नेमले होते.सैन्यात व गुप्तहेरखात्यात सर्व जाती-धर्माचे लोक होते.
२८ ऑक्टोबर १८२६ साली उमाजीराजेंविरुद्ध इंग्रजांनी १ला जाहिरनामा प्रसिद्ध केला.त्यात उमाजीराजे व त्यांचा साथीदारांना पकडणाऱ्यास मोठ्या रकमेची बक्षिसे व इनाम जाहिर केले व या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्यास शिक्षा जाहीर केली.पण जनतेने इंग्रजांना मदत केली नाही. यातून उमाजीराजेंची लोकप्रियता दिसून येते.अशाच प्रकारे २ रा जाहिरनामा इंग्रजांनी ८ ऑगस्ट १८२७ साली प्रसिद्ध केला.त्यात बक्षिसाची रक्कम वाढवली व शरण येणाऱ्यास माफी देण्याचे अभिवचन देण्यात आले.तरीही कोणीही मदत केली नाही.कारण लोक उमाजीराजेंना इंग्रजांविरुद्ध एक आशास्थान म्हणून पाहू लागले होते .
२० डिसेंबर १८२७ साली उमाजीराजे व इंग्रजांच्या झालेल्या युद्धात इंग्रजांना पराभव पत्करावा लागला. उमाजीराजेंनी ५ इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.कैप्टन डेव्हिस पासून ते लेफ्टनंट पर्यंत सर्वच लालबुंद झाले. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. इंग्रजांनी ३ रा जाहिरनामा उमाजीराजेंविरुद्ध प्रसिध्द करुन बक्षिसाची रक्कम दुप्पट केली.त्याचाही काही उपयोग झाला नाही.
जंजिऱ्याचा सिद्दी नवाब याने उमाजीराजे कोकणात गेले असताना त्यांना मदत मागितली होती. २४ डिसेंबर १८३० ला उमाजीराजेंनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी [[बॉईड ]]आणि त्याच्या सैन्याला [[मांढरदेवी]] गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते आणि काहीचे प्राण घेतले.
२६ जानेवारी १८३१ साली इंग्रजांनी ४ था जाहिरनामा प्रसिद्ध केला व त्यात उमाजीराजेंना पकडून देणाऱ्यास ५०००रुपये रोख बक्षिस व २००बिघे (१००एकर)जमीन जाहिर करण्यात आली.पण तरीही कोणीही इंग्रजांना मदत केली नाही.अशा प्रकारे उमाजीराजेंचा भारताचा स्वातंत्र्यासाठी असनाऱ्या लढ्यास सर्व राजे-रजवाडे,संस्थानिक,जनता पाठिंबा देत होते.
उमाजीराजेंनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, "लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. सर्व राजे रजवाडे ,सरदार जमीनदार, वतनदार,देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी बंड पुकारावे आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना [[शेतसारा]],[[पट्टी]] देऊ नये.असे करणाऱ्यास नवीन सरकारमधून जहागिरी,इनामे वा रोख पैशाची बक्षीसे मिळतील.ज्यांची वंशपरंपरागत वतने,तनखे,इ.इंग्रज सरकारमुळे गेले असतील ती सर्व त्यांना परत केली जातील. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे व नवीन न्यायाधीष्ठीत राज्याची स्थापना होइल. इंग्रजांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल" असे सांगून उमाजीराजेंनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. संपुर्ण क्रांतिकारकांचा इतिहासात अशा प्रकारचा व्यापक जाहिरनामा प्रथमच दिसतो.हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पानच आहे.म्हणूनच उमाजीराजे हे आध्यक्रांतिकारक ठरतात.
तेंव्हापासून उमाजी हे जनतेचे राजे बनले. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीराजेंना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली .इंग्रजांनी उमाजीराजेंविरुद्ध ५वा जाहिरनामा प्रसिद्ध केला. माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये रोख आणि चारशे बिघे (200एकर) जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.हा इनाम त्या काळात अगनित होता. [[त्र्यंबक चंद्रस कुलकर्णी ]]हा फितूर झाला व याने उमाजींराजेंची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
 
१५ डिसेंबर १८३१ रोजी [[भोर]] तालुक्यातील [[उतरोली]] या गावी रात्री बेसावध असताना उमाजीलाउमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यालात्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजीउमाजीराजे असताना त्यालात्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिनकॅप्टन टॉसमॉकिनटॉस दररोज महिनाभर त्याचीत्यांची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीचीउमाजीराजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवरउमाजीराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीसराजे उमाजी यांना न्यायाधीश [[जेम्स टेलर]] यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिलापहिले नरवीर उमाजीउमाजीराजे नाईक ३ फेब्रुवारी १८३4ला१८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४3४३ व्या वर्षी हसत हसत फासावर चढलाचढले.जीवंतपणी सतत ताठ राहिलेली मान जीव गेल्यानंतरच वाकली. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचेउमाजीराजेंचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबरउमाजीराजेंसोबत इंग्रजांनी त्याचेत्यांचे साथीदार [[खुशाबा नाईक]] आणि [[बापू सोळकर]] यांनाही फाशी दिली.
१८२४ ला उमाजीने [[भाबुड्री]] येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी [[बॉईड ]]आणि त्याच्या सैन्याला [[मांढरदेवी]] गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते .आणि काहीचे प्राण घेतले होते.
 
अशा या धाडसी उमाजीनंतरउमाजीराजेंनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक [[वासुदेव बळवंत फडके]] जन्माला आले. त्यांनी त्यानंतरउमाराजेंचे धोरण डोळ्यासमोर ठेवून ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी [[दौलती रामोशी]] हा त्या बंडाचा सेनापती होता.त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील.
उमाजीने १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना [[शेतसारा]],[[पट्टी]] देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजीने एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला [[काळोजी नाईक]] इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच [[नाना चव्हाण]]ही फितूर झाला. या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
 
१५ डिसेंबर १८३१ रोजी [[भोर]] तालुक्यातील [[उतरोली]] या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश [[जेम्स टेलर]] यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३4ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४3 व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार [[खुशाबा नाईक]] आणि [[बापू सोळकर]] यांनाही फाशी दिली.
 
अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक [[वासुदेव बळवंत फडके]] जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी [[दौलती रामोशी]] हा त्या बंडाचा सेनापती होता.त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील.
 
==संदर्भ==