"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली |
No edit summary |
||
ओळ २:
{{संदर्भहीन लेख}}
साने
== जीवन ==
ओळ २०:
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला
[[स्वातंत्र्य]] मिळाल्यानंतर ते [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात]] सामील झाले. स्वातंत्र्यानंतर [[आंतरभारती चळवळ|आंतरभारती]] चळवळीच्या मार्गाने त्यांनी [[भारत]] जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची [[संस्कृती]] समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः [[तमिळ भाषा|तमिळ]], [[बंगाली भाषा|बंगाली]] आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ [[साप्ताहिक]] सुरू केले. त्यांच्या [[कथा]], कादंबऱ्या, [[लेख]], [[निबंध]], चरित्रे, [[कविता]] यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. [[मानवतावाद]], सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. '''[[श्यामची आई]]''' ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य [[विनोबा भावे]]-रचित ''''गीता प्रवचनेसुद्धा''' विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील ''Les Misérables'' या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या ''The story of human race'' या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
ओळ ४५:
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील
==आंतरभारती==
ओळ ५३:
==माणगावचे आणि पुण्याचे साने गुरुजी स्मारक==
साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले
या संस्थेने
पुण्यातही साने गुरुजींचे स्मारक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.[[नाथ पै]] रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली
==आंतरभारती साहित्य संवाद संमेलन==
२०१२ सालचे आंतरभारती [[साहित्य संवाद संमेलन]] माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.
== मराठी साहित्य ==
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/welcome/author/1|title=संपूर्ण साहित्य साने गुरुजी|last=साने|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके आहेत. वरदा प्रकाशनाने ती ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.▼
▲गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.bookstruck.in/welcome/author/1|title=संपूर्ण साहित्य साने गुरुजी|last=साने|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके आहेत. वरदा प्रकाशनाने ती ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.
== साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य ==
|