"ॲक्वापाॅनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
==ॲक्वापाॅनिक्सचे शास्त्र==
 
"ॲक्वापाॅनिक्स" ही मुख्य करून नत्र-चक्रावर आधारलेली संकल्पना आहे. कमी जागा आणि पाण्यामध्ये मस्यशेती करताना येणारी मुख्य अडचण म्हणजे पाण्यातील वाढत जाणारे नत्र (अमोनiया NH<small>3</small>/NH<small>4</small>)चे प्रमाण. माशांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात त्यामुळे मस्याशेती मध्ये माशांची वीष्टाविष्ठा आणि शिल्लक राहिलेले खाद्य ह्यामुळे पाण्यातील अमोनीयाअमोनियाचे प्रमाण वाढत जाते. हा अमोनीयाअमोनिया ०.५ ppm पेक्षा जास्त झाल्यास माशांची वाढ कमी होते तसेच माशांचा मृत्यू देखीलमृत्यूदेखील होई शकतो. पण हे जास्त अमोनीयाअमोनिया असलेले पाणी झाडांच्या मुळामधून (बक्टेरिया वाढू शकतील अश्या कोणत्याही घटकामधून) फिरवल्यास, ह्या पाण्यातील अमोनियाचे रुपांतर (Nitrosomonas-नायट्रोसोमोनस,Nitrobacter- नायट्रोबॅक्टर जातीतील बक्टेरियांच्या सहजीवनातून) सुरवातीला नायट्राईट (NO<small>2</small>) आणि पुढे नायट्रेट (NO<small>3</small>)मध्ये होते. नायट्रेट (NO<small>3</small>) हे झाडांसाठी उत्कृष्ट खत म्हणून काम करता असल्याने झाडे वापरतात. काही प्रमाणात नायट्रेट (NO<small>3</small>) शिल्लक जरी राहिले तरी हे आता माशांसाठी अमोनियाइतके घातक नसल्याने झाडांकडून परत जाणारे पाणी माशांसाठी शुद्धीकरण झाल्यासारखे असल्याने माशांची वाढ जोमाने होते. अमोनीया प्रमाणेचअमोनियाप्रमाणेच माशांच्या विष्टेतील इतरही अन्नघटक विविध जीवाणूंच्या मदतीने पुनर्वापराचे सहजीवनसहजीवी "ॲक्वापाॅनिक्स" स्थापले जाते. पाणी झाडांच्या मुळांशी सतत फिरवत राहिल्याने पाण्यातीलपाण्यात विरघळलेल्या स्वरूपातील [[ऑक्सिजन]]चे (प्राणवायूप्राणवायूचे) वाढत राहतो तसेच पाण्याचेपाण्याचा ९० % पर्यंत पुनर्वापर करणे शक्य होते.
 
==ॲक्वापाॅनिक्सचे प्रकार==
ओळ २०:
 
==ॲक्वापाॅनिक्स" शेती चे मुख्य घटक==
"ॲक्वापाॅनिक्स" शेतीची रचना जागेचे स्वरूप (जागेची रचन जसे उताराची दिशा, वाऱ्याची दिशा, पाण्याची उपलब्धता इ ), संगोपनासाठी निवडण्यात आलेल्या माशांचा प्रकार, झाडांचा (भाजीचा) प्रकार इत्यादी बाबींवर अवलंबून असतो. साधारतः खालील मुख्य घटक "ॲक्वापाॅनिक्स"साठी विचारात घेतले जातात -
 
*मासे सांभाळण्याची टाकी किवा तळे – ही टाकी सिमेंट, प्लास्टिक किवा जमिनी मध्ये खड्डा करून प्लास्टिक कागदाचे आवरण वापरून बनवता येते. माशांची टाकी जमिनीच्या उताराच्या शेवटच्या टोकाला किवा उतार वरच्या बाजूला असावी. टाकीची लांबी रुंदी जानिनीच्या स्वरूपावर अवलंबून असू शकते पण ह्या टाकीची खोली १.५ मीटर पेक्षा जास्त नसावी. खोली जास्त असल्यास सूर्याची किरणे खालीपर्यंत न-गेल्याने शेवाळ (पाणवनस्पती) किवा पाणसूक्ष्म किडे खाऊन जगणाऱ्या माशांची वाढ निट होणार नाही, तसेच जास्त खोली पर्यंत पाण्यात हवा (ऑक्सिजन) मिसळण्याचा खर्च वाढेल. टाकीला वरतून माशांचे पक्षी किवा इतर भक्षकांपासून सुरक्षा करण्यासाठी जाळी असावी.
 
*माशांच्या टाकीतील विष्टाविष्ठा (गाळ) बाजूला काढण्याची रचना – माशांची विष्टाविष्ठा टाकीतून काढूकाढून घेणे खूप महत्वाचेमहत्त्वावाचे असते.हीहीविष्टा ही विष्ठा टाकीतच राहिल्यास अमोनीया चे प्रमाण वाढत जाऊन माशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच ही विष्टावि़ष्ठा टाकीत कुजताना (तिचे विघटन होताना) पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचा वापर करते आणि ऑक्सिजनची मात्र कमी होत राहते. विष्टाविष्ठा पाण्यासोबत कडून खेण्यासाठी टाकीच्या खाली तोटी असावी. प्लास्टिकच्या कागदाचा उपयोग करून तळे बनवले असल्यास, अशी तोटी बसवणे शक्य नसते अश्या वेळेला वायू-विरहित नळीच्या साह्याने (सायफन) ही विष्टाविष्ठा काढता येऊ शकते.
 
*माशांच्या टाकीत योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी [[हवा]] मिसळण्याची रचना – माशांच्या वाढीसाठी पाण्यातील विद्राव्य [[ऑक्सिजन]] प्रमाण खूप महत्वाचेमहत्त्त्वाचे असते. हे प्रमाण माशांच्या जाती नुसार बदणारे असले तरी ते साधारण ५ ppm पेक्षा जास्त असावे लागते. त्यासाठी माशांच्या टाकीत पाण्यात हवा मिसळणारा पंप आणि हवेचे लहान बुडबुडे तयार करणारी यंत्रणा असावी लागते.
 
*माशांच्या टाकीतील गाळ बाजूला घेतल्यानंतर तो स्थिर करण्याची रचना – काहीवेळेला माशांच्या टाकीतून विष्टाविष्ठा काढल्यानंतर ती हे पाणी स्थिर करण्यासाठी एका वेगळ्या टाकी मध्ये घेतले जाते. असे केल्याने ह्या पाण्यातील गाळ (विष्टाविष्ठा) खाली बसते आणि गाळ नसलेले (कमी झालेले) पाणी झाडांन कडे नत्र स्थिरीकरणासाठी घेउन्जाने सोपे जाते.
 
*गाळ विरहित [[पाणी]] झाडांच्या मुळापाशी फिरवण्याची रचना – ह्या साठी गाळ स्थिरीकरण टाकी मध्ये स्वयंचलित पाण्याचा पंप बसवता येतो. झाडांच्या मुळापासून पाणी परत माशांयांच्या टाकीत न्हेण्याची रचना – झाडे (भाजीपाला) लागवडीसाठी योग्य प्रगारचे वाफे तयार केले जातात. हे वाफे जमिनीत पाणी झिरपून न-देणारे असावे लागतात. म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर होईल. ह्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या टाक्या, विटांचा आणि प्लास्टिक कागदाचा उपयोग करून केलेले वाफे, प्लास्टिक पाईप इत्यादीचा उपयोग करता येतो. झाडांची रचना कोणत्या पद्धतीची आहे ह्यावरून हे ठरवले जाते. उदाहरणार्थ NFT पद्धतीमध्ये प्लास्टिकच्या पाईपचा तर DWC किवा flood & drain पद्धतीमध्ये प्लास्टिक टाकीचा उपयोग योग्य ठरतो. झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणारे माध्यमही महत्वाचेमहत्तय्वावाचे असते. "ॲक्वापाॅनिक्स" मध्ये शक्यतो मातीचा वापर केले जात नाही कारण मातीची पाणी धारण शमता जास्त असल्याने पाण्याचा निचरा तसेच हवेचा (ऑक्सिजन ) विनिमय योग्य पद्धतीने होत नाही. ह्यासाठी "ॲक्वापाॅनिक्स" विटांचे तुकते, खडी , माती भाजून तयार केलेले गोळे इत्यादी वापरले जातात. ह्या माध्यमावर आणि झाडांच्या मुळांवर नत्र स्थिरीकरण (रूपांतरण) करणारे एरोबि म्हणजेच वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असणारे बक्टेरिया वाढत असल्याने हे माध्यम खूप महत्वाचे असते. झाडांच्या मुळांमध्ये (वाफ्यांमध्ये) गाळ स्थिरीकरण टाकीतून पंपाच्या साह्याने पाणी योग्य प्रमाणात फिरवले जाते. हे पाणी नंतर परत माशांच्या टाकीत सोडतात. ह्या पद्धतीने पाण्याची चक्राकार फिरवण्याची रचना केली जाते. पाण्याचे प्रमाण आणि ऑक्सिजन चे विनिमन ह्यावर नत्र रूपांतराचा वेग अवलंबून राहतो. हा वेग/दर योग्य असल्यास कमीत-कमी जागेत जास्त मासे वाढवणे आणि जास्त नफा मिळवणे शक्य होते.
 
==ॲक्वापाॅनिक्स" शेती चे अर्थशास्त्र==