"य.ना. टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
दुवे |
दुवे |
||
ओळ ९:
शालेय जीवनात नाटके करतांकरतां एक [[नाट्यसंस्था]]च उभारण्याचा प्रयत्न केला.. [[ज्ञानप्रकाश (वृत्तपत्र)|ज्ञानप्रकाश]]चे काही काळ संपादक असलेले, आणि पुढे [[एलफिन्स्टन काॅलेज]]मध्ये प्राध्यापक झालेले गोविंदराव टिपणीस आणि मामा सुळे यांची त्यांनी मदत घेतली. गोविंदराव टिपणीस [[पुणे|पुण्याला]] गेले आणि त्यांनी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव केली. [[फर्गुसन काॅलेज|फर्ग्युसन काॅलेजात]] प्राध्यापक असलेले भानू यांचेही साहाय्य त्यांना मिळाले. या सर्वांनी सन १९०४मध्ये [[महाराष्ट्र नाटक कंपनी]]ची स्थापना केली. अप्पा टिपणीस या नाटक कंपनीचे चालक झाले.
या नाट्यसंस्थेने सुरुवातीलाच 'शाहू नगरवासींनी केलेले, आणि पुढे लेखकाशी मतभेद झाल्याने व अन्य काही कारणाने बंद केलेल्या, [[कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर|कृ.
महाराष्ट्र नाटक मंडळीने 'कमला' हे सामाजिक नाटक केले; तेही खूप नावाजले गेले. त्यावेळी अप्पा टिपणीस यांनी पुनर्विवाह केला होता. त्याबद्दल त्यांना एकाच वेळी लोकांच्या कौतुकाला आणि उपहासाला व टीकेला तोंड द्यावे लागले. त्यांचे 'संगीत प्रेमसंन्यास' हे तिसरे नाटक रंगभूमीवर आले, पण मंडळींच्या अंतर्गत भांडणांमुळे अप्पांना कंपनी सोडावी लागली.
|