"रामचंद्र धोंडीबा भंडारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४:
==संयुक्त महाराष्ट्र चळवळ==
संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात माणले जाणारे झुंझार सेनानी डॉ.आर.डी भंडारेबांचा सिंहाचा वाटा होता. २८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्रचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ आर डी भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव Scheduled Caste Federation च्या वतीने यांनी मांडला. यातच संपूर्ण विदर्भ करता येणार नाही म्हणून नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ, संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा या तीन विभागातील नेत्यांनी सह्या केल्या भाषावार प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली.महाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला.
संयुक्त महाराष्ट्र समितीने पहिल्या वर्षी डॉ. आर. डी. भंडारे, नंतर एस. एम. जोशी, नंतर उद्धवराव पाटील असे एक एक वर्षाचे विरोधी पक्ष नेतेपद वाटप केले होते
22 दिसंबर,1955 रोजी मा. राम जोशी व डॉ आर डी भंडारेसाहेब यांच्या पुर्वनियोजीत ठरवावर मतदान झाले. ▼
▲मा. राम जोशी व डॉ आर डी भंडारेसाहेब यांच्या पुर्वनियोजीत ठरवावर मतदान झाले.
संयुक्त महाराष्ट्राचा ठरवावर मतदान झाले व 63 विरुध 0 मतांनी संमत झाले आणि हा ऐतिहासिक दिवस ठरला.
मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या
8 मे 1959 रोजी डॉ आर डी भंडारे
106 जणांच्या हुतामयाच्या
डाॅ आर डी भंडारे
|