"रामचंद्र धोंडीबा भंडारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
==संयुक्त महाराष्ट्र चळवळ==
 
संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात माणले जाणारे झुंझार सेनानी डॉ.आर.डी भंडारेबांचा सिंहाचा वाटा होता. २८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्रचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ आर डी भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव Scheduled Caste Federation च्या वतीने यांनी मांडला. यातच संपूर्ण विदर्भ करता येणार नाही म्हणून नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ, संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा या तीन विभागातील नेत्यांनी सह्या केल्या भाषावार प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली.महाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला.
संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात माणले जाणारे व झुंझार सेनानी डॉ आर. डी भंडारेसाहेबांचा सिंहाचा वाटा होता
संयुक्त महाराष्ट्र समितीने पहिल्या वर्षी डॉ. आर. डी. भंडारे, नंतर एस. एम. जोशी, नंतर उद्धवराव पाटील असे एक एक वर्षाचे विरोधी पक्ष नेतेपद वाटप केले होते
 
22 दिसंबर,1955 रोजी मा. राम जोशी व डॉ आर डी भंडारेसाहेब यांच्या पुर्वनियोजीत ठरवावर मतदान झाले.
28 नोव्हेंबर, 1949 साली मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्रचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ आर डी भंडारेसाहेब, Scheduled Caste Federation च्या वतीने यांनी मांडला.
 
22 दिसंबर,1955 रोजी
मा. राम जोशी व डॉ आर डी भंडारेसाहेब यांच्या पुर्वनियोजीत ठरवावर मतदान झाले.
 
संयुक्त महाराष्ट्राचा ठरवावर मतदान झाले व 63 विरुध 0 मतांनी संमत झाले आणि हा ऐतिहासिक दिवस ठरला.
मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापने साठीस्थापनेसाठी विजय मिळाला.
 
8 मे 1959 रोजी डॉ आर डी भंडारे साहेब यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सहकार्य करने म्हणजे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञेची पुर्तता करणे हा खुलासा केला.
 
106 जणांच्या हुतामयाच्या बलिदानामुळे मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रची स्थापना झाली. या चळवळी मध्ये सर्व जाति धर्मांच्या बांधवांचा सहभाग होता.
 
डाॅ आर डी भंडारे साहेबांनीयांनी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले विरोधी पक्षनेते पदाचा माणमान भुषविला.