"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
श्रीपाल सबनीस यांचा जन्म हाडोळी (ता. निलंगा) येथे झाला. ते एम.ए. पीएच. डी. आहेत. ते [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]], [[जळगाव]] येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. सबनीस मराठी लेखक, अभ्यासक व समीक्षक आहेत. कुलगुरू पदासाठीच्या निवड पॅनलवर त्यांची दोन वेळा निवड झाली आहे. ,जळगावच्या सेवा-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथीलविद्यापीठातून तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून, तसेचनिवृत्ती घेतल्यावर व कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्तरिटायर झाले.
'''डॉ. श्रीपाल मोहन सबनीस'''
 
सबनीस यांचे 46४६हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील लेखक व कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखनसंग्रह इत्यादी तब्बल 186 हून१८६हून अधिक वाड्‌मयीन पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.89 व्या८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (2016२०१६-२०१९) 2019)झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात 1000 हुनहजाराहून अधिक व्याख्याने झाली आहेत
श्रीपाल सबनीस यांचा जन्म हाडोळी (ता. निलंगा) येथे झाला. ते एम.ए. पीएच डी. आहेत. ते [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]], [[जळगाव]] येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे अधिष्ठाता होते. सबनीस मराठी लेखक, अभ्यासक व समीक्षक आहेत. कुलगुरू पदासाठीच्या निवड पॅनलवर त्यांची दोन वेळा निवड झाली आहे. , सेवा-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून, तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले.
 
सबनीस यांचे 46 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील लेखक व कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखनसंग्रह इत्यादी तब्बल 186 हून अधिक वाड्‌मयीन पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (2016- 2019)झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात 1000 हुन अधिक व्याख्याने झाली आहेत
 
==कौटुंबिक माहिती==
श्रीपाल मोहन सबनीस यांचे वडील मोहनराव पाटील (सबनीस) हे क्रांतिकारक होते. पूर्वीच्या हैद्राबाद स्टेटमधील निजामाच्या रझाकार सेनेशी तीनशे बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह लढणारे ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या [[निलंगा]] तालुक्यातील हाडोळी येथील गढीवजा घरास रझाकारांनी वेढा दिला होता, तेव्हा त्यांनी हा लढा दिला.
 
==श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेली पुस्तके
Line २८ ⟶ २६:
# प्रतिभावंत मराठी लेखिका
# प्रबोधनाचे कैवारी
# प्रबोधनपर्व (प्रा. [[विलास वाघ]] (संपादित गौरवग्रंथ-संपादित)
# बृहन्महाराष्ट्राचे वाड्‌मयीन संचित
# ब्राह्मणी सत्यशोधक
Line ३३ ⟶ ३२:
# भारतरत्न आणि बहिष्कृत भारत
# भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद
# महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान (संपादित ग्रंथ)
# मुक्तक (ललित लेखन)
# मुंबईला घेउन चला (वगनाट्य)
ओळ ७१:
 
===(संपादित ग्रंथ)===
 
# महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान (संपादित ग्रंथ)
 
# प्रबोधनपर्व (प्रा. [[विलास वाघ]] (संपादित गौरवग्रंथ)
# [[फ.म. शहाजिंदे]] यांची निवडक कविता (संपादित ग्रंथ)
# यथार्थ : डाॅ. [[श्री.भा. जोशी|श्रीपाद भालचंद्र जोशी]] (संपादित गौरवग्रंथ)