चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेशात [[बलुचिस्तान]], [[अफगाणिस्तान]], [[कंदहार|गांधार]], [[हिंदुकुश पर्वतरांग]], [[काबुल|काबूल]], विंध्य पर्वताचा प्रदेश, [[बिहार]], [[बंगाल]], [[ओरिसा]], [[दख्खन]] (आधुनिक [[महाराष्ट्र]]) व [[म्हैसूर]] यांचा समावेश होता. यावरून मौर्यांचे राज्य किती अवाढव्य होते याचा अंदाज येतो.
मौर्यांच्या कारकिर्दीत मगध प्रांतात मागधी प्राकृत, पाली अशाया भाषांचे चलनव खरोष्टी आणि ब्राम्ही अशा लिपी चलनात असाव्यात असे वाटते होते, संस्कृतपण भाषेचेतत्कालीन शिलालेखावरम्हणावेत वाव कोणत्याहीतसे समकालीनसिद्ध लिखितकरणारे साधनांतलेख अस्तित्वनव्हते.मिळत नसल्याने व्यवहार भाषा काय होती हे नक्की समजत नाही, तसेच चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य उत्तर ,पश्चिम सीमांपर्यंत वाढवलेले होते, त्या भागांत पैशाचिक तसेच गांधारीगांधार या परिसरातील प्राकृत सारख्या भाषा वापरात होत्या. यावरून आपल्या राज्यकारभारात चंद्रगुप्ताने मागधी, प्राकृत किंवा पाली भाषेला राष्ट्रभाषा म्हणून स्थान दिले असेल,असावेत असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. तसेच मौर्य साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतात त्या त्या प्रादेशिक भाषांचा वापर होत असावा, उदाहरणार्थतीच -पद्धत गांधारी प्राकृत. प्राकृतास राष्ट्रभाषा म्हणूनपुढे [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाच्या]] वेळी स्वीकारण्यात आले ([[इ.स.पू. २६९]] ते [[इ.स.पू. २३२]]). कारकिर्दीत चालू ठेवली