"कल्की अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी PAWS [1.2] |
||
ओळ १:
{{माहितीचौकट हिंदू देवता|नाव={{PAGENAME}}|चित्र=Kalki Avatar by Ravi Varma.jpg|चित्र_रुंदी=|
केशव, [[नारायण]], माधव, गोपाळ, [[गोविंद]], हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ.|या_देवतेचे_अन्य_अवतार=[[मत्स्य अवतार|मत्स्य]], [[कूर्म अवतार|कूर्म]], [[वराह अवतार|वराह]], [[नृसिंह अवतार|नृसिंह]], [[वामन अवतार|वामन]], [[परशुराम अवतार|परशुराम]], [[राम अवतार|राम]], [[कृष्ण अवतार|कृष्ण]], [[बुद्ध अवतार|गौतम बुद्ध]],|या_अवताराची_मुख्य_देवता=[[नारायण]] [[माधव]]|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=[[भगवद्गीता | श्रीमद भागवत]], [[विष्णु पुराण]] [[कल्कि पुराण]]
[[दशावतार]]|मुख्य_तीर्थक्षेत्रे=|तळटिपा=|उत्तराधिकारी=}}
'''कल्की अवतार''' (संस्कृत: कल्कि अवतार;[[आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण|IAST]]: Kalkī Āvatār ) हा हिंदु धर्मातील देवता [[विष्णु|विष्णूचा]] [[दशावतार|दशावतारापैकी]] १० वा अवतार आणि भविष्यातील अवतार मानला जातो. वैष्णव ब्रह्मांडशास्त्रानुसार, हा अंतहीन चक्र असलेल्या चार कालखंडापैकी शेवटचा असून कलियुगाच्या अंतानंतर येणारा हिंदू देव विष्णूचा दहावा अवतार आहे. जेव्हा कल्की देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, तेजस्वी तलवारांनी सर्व पापी अधर्म दुष्ट लोकांचा विनाश करेल तेव्हा [[सत्य युग|सतयुग]] प्रारंभ होईल. <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-27|title=कल्कि|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF&oldid=4419743|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> पौराणिक कथांनुसार, [[कलि युग|कलियुगात]] पाप वाढल्यावर, [[जग|जगातील]] अंधार व अधर्म, दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्म स्थापना करण्यासाठी कल्की अवतार प्रकट होईल. [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>त [[कलि (राक्षस)|कलि राक्षसाचा]] विनाश करेल. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://harekalki.blogspot.com/p/blog-page.html|
कल्की हा अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकालामध्ये होईल<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/hindu-religion/kalki-avatar-hindi-118081400103_1.html|
कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/india/hindi/janman+tv-epaper-janmantv/jab+aaegi+pralay+to+hoga+aisa+purano+me+bataya+gaya+hai+mahavinash+ka+vo+din-newsid-113904317|
त्याच्या पौराणिक कथांची तुलना इतर धर्मातील मशीहा,कयामत, फ्रैशोकरेटी(फारशी) आणि मैत्रेय ,संकल्पनेशी केली आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-24|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=932258927|journal=Wikipedia|language=en}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-27|title=कल्कि|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF&oldid=4419743|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
ओळ १७:
"कल्की" संस्कृतमध्ये कमळांचे फूल जसे " चिखलामधून-उत्पत्ति " असेही वर्णन केले आहे .
'''दुसरे अर्थ''' अंधाराचा नाश, कल्मषनाशक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B7|
कल्की अवतार (देवनागरी : कल्कि अर्थ; 'अनंतकाळ,' 'पांढरा घोडा' किंवा 'घाण विनाश करणारा')
ओळ २५:
'''कल्की पुराण''' हिंदूं धर्मातील विविध धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांमधील एक उपपुराण आहे.
कल्की पुराण २.७ अनुसार सिंहलदेशाधिपती बृहद्रथ राजा आणि त्यांची पत्नि कौमुदी यांची कन्या पद्मा (लक्ष्मी) हिच्याशी कल्कीचा विवाह होईल.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-04|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref> कीकट देशातील ‘शंभल’ नावाच्या ग्रामात विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र म्हणून हा जन्म घेईल. गोत्र पराशर असेल.याज्ञवल्क्यजी पुजारी असतील आणि भगवान [[परशुराम]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://harekalki.blogspot.com/p/blog-page.html|
शीख धर्मात शिख धर्म-[[गुरु गोविंदसिंह]] यांनी रचना केली. चोवीस अवतार हा दशमग्रंथांचा एक भाग आहे .दशमग्रंथांमध्ये विष्णूच्या चोवीस अवतारांचे<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-10-14|title=चौबीस अवतार|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0&oldid=4346156|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> वर्णन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://tamilandvedas.com/tag/avatar/|
कल्की अवतार गरुड<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://savitri.in/blogs/light-of-supreme/the-secret-knowledge-the-immortals-come-maned-with-light|
<br />
=== [[भागवत पुराण]] ===
[[भागवत पुराण|भागवत पुराणात]] कल्की अवतार २२ व्या <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.speakingtree.in/allslides/22-avatars-of-lord-vishnu|
भागवत पुराणात वैकल्पिक यादी देखील देण्यात आली आहे, ज्यात त्या अध्याय १.३ मध्ये २२ विष्णू अवतारांची संख्यात्मक यादी केली आहे.
ओळ ४७:
# ऋषभदेव [भागवत पु.१.३.१३] -भरत चक्रवर्तीन आणि बाहुबली यांचे पिता.<ref name=":0" />
# पृथु [भागवत पु.१.३.१४] - राजा पृथू हा राजा वेन यांचा मुलगा होता.<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-02-03|title=पृथु|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%81&oldid=3698295|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
#[[मत्स्य अवतार|मत्स्य]] [भागवत पु.१.३.१५] -[[विष्णु|विष्णूच्या]] दशावतारांपैकी पहिला अवतार.हिंदू पौराणिक कथानुसार प्रलयच्या वेळी मनुला वाचवले आणि हयाग्रीवा असुर या नावाचा राक्षसाचा वध करणारा.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bhaktidarshan.in/article?article=314|
# कूर्म [भागवत पु.१.३.१६] - [[विष्णु|श्रीविष्णूच्या]] दशावतारांपैकी दुसरा अवतार,हिंदू पौराणिक कथानुसार समुद्रमंथनाचावेळी .मंदारचल पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला.
#[[धन्वंतरी]] [भागवत पु.१.३.१७] - पौराणिक कथानुसार देव-दानव [[समुद्रमंथन|सागरमंथन]] करत होते तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे [[विष्णु]] अवतार देव धन्व॔तरी होय. आयुर्वेदिक औषधाचे जनक आणि देवाचे चिकित्सक.
ओळ ५६:
#[[पाराशर व्यास|वेदव्यास]] [भागवत पु.१.३.२१] - [[पराशर]] ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास ([[पाराशर व्यास]] ) यांनी [[महाभारत]] या महाकाव्याची रचना केली. <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-13|title=पाराशर व्यास|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=1721109|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
#[[राम]] [भागवत पु.१.३.२२] - वाल्मीकिंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार
#[[बलराम]] [भागवत पु.१.३.२३] - [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाचा]] मोठा भाऊ आहे.[[शेषनाग|अनंत शेष नागाचा]] अवतार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vedicfeed.com/facts-balarama-god-of-agriculture/|
#[[कृष्ण]] [भागवत पु.१.३.२३] - [[विष्णू|विष्णूचा]] आठवा अवतार मानला जातो. देवकी आणि वसुदेवाचा पुत्र
#[[गौतम बुद्ध|बुद्ध]] [भागवत पु.१.३.२४] -हिंदू अनुयायी [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांना]] [[विष्णू|विष्णूचा]] नववा अवतार असे मानतात<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-05-13|title=हिंदू धर्मामधील गौतम बुद्ध|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7&oldid=1594225|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
ओळ ६९:
बृहद्रथस्य भूपस्य कौमुद्यां कमलेक्षणा
भार्यायां मम भार्यैषा पद्मानाम्नी जनिष्यति -'''कल्कि पुराण:२.६'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.facebook.com/ShrimadBhagvadGita/posts/935752293139102|
'''अर्थ :'''- कल्कि पुराणानुसार, कमळासारखी सामान डोळे असणारी माझी प्रिया लक्ष्मी (देवी) पृथ्वीवर सिंहल या बेटांचा बृहद्रथराजा आणि त्यांची पत्नि कौमुदी यांची पुत्री देवी लक्ष्मी अवतरित होईल .<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://blog.kalkimahaavatar.in/2016/11/blog-post_5.html|
=== कल्की अवताराचा जन्म ===
ओळ ७८:
शम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः।
भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति॥<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.facebook.com/ShrimadBhagvadGita/posts/935752293139102|
'''अर्थ :'''- शंभल नावाच्या गावातील विष्णुयश नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण होईल, त्याचे हृदय खूप दयाळू आणि भागवत भक्तीने परिपूर्ण असेल, यांचा घरात कल्की अवतरित होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/nepal/hindi/live+india-epaper-livnews/up+ke+is+ganv+me+avatar+lenge+bhagavan+vishnu+ghode+par+savar+hokar+sansar+se+papiyo+ka+karenge+vinash-newsid-87367432|
द्वादश्यां शुक्ल-पक्षस्य माधवे मासि माधवम्
जातं ददृशतुः पुत्रं पितरौ हृष्ट-मानसौ - '''कल्कि पुराण: २.१५'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://silambam.asia/god-kalki.html|
=== '''श्रीमद् भागवत (भागवत पुराण)''' श्रीमद् भागवत पुराण १ स्कन्धः ३ अध्यायः<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://satsangdhara.net/bhp/bhp01-03.htm|
अथासौ युगसंध्यायां दस्युप्रायेषु राजसु ।
ओळ १२२:
॥'''अर्थ -''' कुटुंबाचे पालन-पोषण हे चातुर्य समजले जाईल. कीर्ती मिळविण्यासाठी धर्माचरण केले जाईल. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल, तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र यांपैकी जो बलाढ्य असेल, तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी व क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील. त्यांना भिऊन प्रजा डोंगर-दर्यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला , कंदमुळे, मांस, मध, फळे-फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरेल. (७-९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://iskconbirmingham.org/the-next-incarnation-of-god|
<br />
ओळ १४२:
'''अर्थ -'''लोक तहान-भूक, रोग व अनेक प्रकारच्या चिंतांनी दु:खी होतील. कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य वीस किंवा तीस वर्षे असेल. (११)
=== श्रीमद्भागवतपुराणम् /स्कन्धः १२/ अध्यायः२<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%83_%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%83_%E0%A5%A8|
ओळ १८४:
====== कलियुगाच्या समाप्तीपूर्वी ======
#कलियुगाच्या समाप्तीपूर्वी लोक फक्त मासे खाऊन बकरीचे दूध पिऊन जगतील कारण पृथ्वीवर एकही गाय राहणार नाही. हवामानाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाईल. अति थंड, उष्णता आणि बर्फ तापमान खराब होण्यास कारणीभूत ठरेल. यामुळे, मानवी जीवन तहान, भूक आणि रोगांनी ग्रस्त असेल. कलियुगात, एखाद्या व्यक्तीचे वय केवळ ५० वर्षे असेल आणि ते आपल्या वृद्धांना संरक्षण देऊ शकणार नाहीत किंवा त्यांची काळजी घेऊ शकणार नाहीत.पृथ्वीवर कोणतीही व्यक्तीला वैदिक आणि धार्मिक कार्यात छंद नाही<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.speakingtree.in/allslides/kalyug-predictions-according-to-bhagwat-puran|
# कलियुगाच्या शेवटी, फक्त तीव्र वादळ व भूकंप होतील. लोक घरांत राहणार नाहीत. लोक खड्डा खणतील. पृथ्वीचे तीन फूट म्हणजेच सुमारे साडेचार फूट पृथ्वीवरील सुपीक भाग नष्ट होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/india/hindi/janman+tv-epaper-janmantv/jab+aaegi+pralay+to+hoga+aisa+purano+me+bataya+gaya+hai+mahavinash+ka+vo+din-newsid-113904317|
# ब्रह्मवैवर्त पुराणानुसार कलियुगात अशीही वेळ येईल जेव्हा मनुष्याचे वय खूपच कमी असेल, युवावस्था संपेल. [[कलि (राक्षस)|कलीच्या]] प्रभावामुळे, प्राण्यांचे शरीर लहान, क्षीण आणि आजार होण्यास सुरवात होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/sanatan-dharma-article/when-will-the-end-of-kaliyuga-116072800075_1.html|
# पद्म पुराणात (६.७१.२७९.२८२) असे म्हटले आहे की भगवान कल्कि कलीचे युग संपवतील आणि सर्व दुष्ट म्लेच्छाचा<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-02|title=Mleccha|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Mleccha&oldid=909038861|journal=Wikipedia|language=en}}</ref>विनाश करतील आणि अशा प्रकारे जगाची वाईट स्थिती नष्ट करतील. कलियुगात कल्कि नारायण हातात नंदक तलवार घेऊन तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल[[कलि (राक्षस)|.क]]<nowiki/>[[कलि (राक्षस)|लिचा (]]<nowiki/>राक्षसाचा) विनाश करुन [[सत्य युग|सत्ययुग]] (सतयुग) सुरुवात होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://iskconbirmingham.org/the-next-incarnation-of-god|
== मंदिर ==
जयपूरमध्ये हवा महालासमोर कल्की अवताराचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर 18 वे शतक <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-01-26|title=Kalki Mandir|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki_Mandir&oldid=880318688|journal=Wikipedia|language=en}}</ref> सवाई जयसिंह II(दुसरा) यांनी बांधले होते. या मंदिरात देव कल्कि यांच्यासह त्यांच्या घोड्याचा पुतळादेखील बसविला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.samacharjagat.com/news/jyotish/kalki-avatar-of-lord-vishnu-148300|
कल्कि विष्णु मंदिर ';- उत्तर प्रदेशात संभल नावाच्या जिल्हात भगवान कल्कीचे मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.livehindustan.com/astrology/story-there-are-many-temple-of-lord-kalki-before-the-avatar-1208019.html|
<br />
== धर्मग्रंथामध्ये वर्णन<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ir3zDQAAQBAJ&pg=PT221&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Religious Pluralism and Interreligious Theology: The Gifford Lectures--An Extended Edition|last=Perry|first=Schmidt-Leukel|date=2017-02-16|publisher=Orbis Books|isbn=9781608336951|language=en}}</ref>==
'''हज़रत इमाम महदी''':- '''[[अहमदिया]]''' (Ahmadiyya) हा एक [[इस्लाम|इस्लामच्या]] [[इस्लाम धर्माचे संप्रदाय|सुन्नी पंथाचा उपसंप्रदाय]] आहे.'''-''' अहमदिया '''[[मुसलमान]] लोक''' हज़रत इमाम महदीला भविष्यात येणारा ईश्वर मानतात,
[[येशू ख्रिस्त|'''येशू मसीह-''']] [[बायबल]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.biblegateway.com/passage/?search=Revelation%2019:11-16&version=NKJV;ERV-MR|
'''मैत्रेय बुद्ध''' -बौद्ध मान्यतेनुसार भविष्यकाळातील बुद्ध आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-11-16|title=मैत्रेय बुद्ध|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7&oldid=4009090|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
ओळ २०८:
काही जण शम्भलला चीनच्या गोबी वाळवंटात मानतात, जेथे मानव पोहोचू शकत नाहीत. काही वृंदावनमध्ये विश्वास करतात.
*शम्भल <ref>{{जर्नल स्रोत|date=2018-10-14|journal=विकिपीडिया|language=hi|
हे शहर ८४ कमलदले असलेल्या [[कमळ]]ासारखे आणि बर्फाच्छादित पर्वतांनी घसरलेले आहे. त्याच्या मध्यभागी शंभल राजाचा महल आहे. काही ग्रंथांमध्ये शंभलला शांग्री-ला असे म्हणतात.
ओळ २१८:
== संदर्भ यादी ==
[[वर्ग:दशावतार]]
<references /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ismaili.net/Source/nikakalki.html|
[[वर्ग:विष्णु]]
<references />{{दशावतार}}
|