"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
| टोपणनाव = जोतीबा, महात्मा
| जन्मदिनांक =११ एप्रिल १८२७
| जन्मस्थान = पुणे
| जन्मस्थान = कटगुण,ता.खटाव जिल्हा सातारा,[[महाराष्ट्र]]<ref>Garge, S. M., Editor, ''Bhartiya Samajvigyan Kosh'', Vol. III, Page. No. 321, published by Samajvigyan Mandal, Pune</ref>
| मृत्युदिनांक = [[नोव्हेंबर २८]], [[इ.स. १८९०]]
| मृत्युस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
ओळ १७:
| प्रभाव = [[थॉमस पेन]]
| प्रभावित = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| वडील नाव = गोविंदराव शेरीबा फुले
| आई नाव = चिमणाबाई फुले
| पती नाव =
ओळ २३:
| अपत्ये = यशवंत फुले ( दत्तक )
| स्वाक्षरी चित्र =
|पुर्ण नाव=ज्योतिराव गोविंदराव गोर्हे|मुळ गाव=कटगुण ता. खटाव जिल्हा सातारा}}
}}
 
'''महात्मा फुले''' नावाने प्रसिद्ध असलेले '''जोतीराव ऊर्फ जोतीबा गोविंदराव फुले'''(जन्म : ११ एप्रिल १८२७; मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०), हे [[मराठी]] [[लेखक]], विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी [[सत्यशोधक समाज]] नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि [[बहुजन]] समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.{{संदर्भ}} जनतेने त्यांना [[महात्मा]] ही पदवी बहाल केली होती.{{संदर्भ}} ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.
 
'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही (२०२० साली) त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
 
जोतिबांना अपत््ये नव्हते. काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले.
 
जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे आडनाव मागे पडून ते फुले बनले.
 
==बालपण आणि शिक्षण==