'''माधवराव सप्रे''' (जन्म[[१९ :जून]], [[इ.स. १८७१|१८७१]]:पथरिया-, [[दमोह जिल्हा-]], [[मध्य प्रदेश,१९]] जून १८७१; मृत्यू : रायपूर,- [[२३ एप्रिल]], [[इ.स. १९२६|१९२६]]:रायपूर) हे हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी झटणारे लेखक, प्रखर विचारवंत, बुद्धिमान पत्रकार-संपादक, स्वातंत्र्यसेनानी आणि सार्वजनिक कामांसाठीकामांसाठीच्या स्वयंसेवकांची फौज निर्माण करणारे प्रेरकस्वयंसेवकांचे मार्गदर्शक होते. त्यांनी लिहिलेली ''एक टोकरी भर मिट्टी'' ही हिंदी भाषेतली पहिली लघुकथा समजली जाते.{{संदर्भ हवा}}
सप्रे यांचे आठवीपर्यंत शिक्षण [[विलासपूर]]मध्ये शिकल्यानंतरझाले. सप्रेत्यानंतर यांनीत्यांनी [[रायपूर]]हून ११वी मॅट्रिक, आणि त्यानंतर [[कलकत्ता|कलकत्त्याहून]] बी.ए. केले. लगेचच त्यांना मामलेदार म्हणून नोकरी मिळाली. पण त्याकाळी ब्रिटिशांची नोकरी म्हणजे गुलामगिरी असे समजणारी तरुण पिढी होती. तिला अनुसरून माधवराव सप्रे यांनी नोकरी सोडली आणि पत्रकारितेचा व्यवसाय करायचे ठरवलेकेला. त्यावेळी संपूर्ण छत्तीसगड प्रदेशात छापखाने नव्हते. तेव्हा सप्रे यांनी [[विलासपूर]] जिल्ह्यातल्या पेंड्रा नावाच्या छोट्या गावातून ''छत्तीसगढ मित्र'' नावाचे मासिक १९००पासून प्रकाशित करायला सुरुवात केली. हे मासिक जेमतेम तीन वर्षे चालले. मग माधवराव सप्रे यांनी [[बाळ गंगाधर टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] मराठीतल्या '[[केसरी' (वृत्तपत्र)|केसरी]] वर्तमानपत्राची हिंदी आवृत्ती '[[हिंदी केसरी']] काढली. दरम्यान ते नागपूरहून[[नागपूर]]हून हिंदी पुस्तकमाला छापून प्रसिद्ध करू लागले.