[[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] इ.स. १९०९ साली [[अनंत कान्हेरे|अनंत कान्हेर्यांनी]] नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता किंवा झाला आहे.
अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली येथे - इ.स.१८५७ ते इ.स.१९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली किंवा आहे. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे.तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसर्या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत.याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला होता.
[[भीमराव रामजी आंबेडकर]] यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून [[सत्याग्रह]] केला होता किंवा केला आहे.▼
भारतीय चित्रपटाचा उगम नाशिकशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे [[दादासाहेब फाळके]] यांचे जन्मगांव, आहे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले [[त्र्यंबकेश्वर]] हे नाशकापासून जवळच आहे.फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता किंवा आहे.▼
▲[[भीमराव रामजी आंबेडकर]] यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून [[सत्याग्रह]] केला होता.
▲भारतीय चित्रपटाचा उगम नाशिकशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे [[दादासाहेब फाळके]] यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले [[त्र्यंबकेश्वर]] हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.