"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
==नावाचा उगम पुढील प्रमाणे==
Nashik या नावाचा उगम रामायण [Ramayan]या महाकाव्याशी जोडला जातो किंवा जोडला आहे. या महाकाव्यानुसार [[लक्ष्मण|लक्ष्मणा]]<nowiki/>ने [[रावण|रावणा]]<nowiki/>ची बहीण [[शूर्पणखा]] हिचे नाक कापले होते किंवा कापले आहे.त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे किंवा पाडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास "नव शिखां"असे म्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले. नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचे केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख आहे. बौद्ध लेणी व जैन लेणी याच शहराच्या परिसरामध्ये आहे. नाशिकपासून जवळच 28 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे.
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. ''जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद'', नासिक, आणि विद्यमान ''नाशिक'' अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.<ref name="maharashtratourism.gov.in">http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html {{मृत दुवा}}</ref> [[महाकवी कालिदास]] व [[भवभूती]] यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत.<ref name="maharashtratourism.gov.in"/> [[मुघल साम्राज्य|मोगल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ [[रामायण|रामायणाशी]] आहे. [[राम]], त्यांची पत्नी [[सीता]] आणि बंधु [[लक्ष्मण]] नाशिक मधील [[पंचवटी]] परिसरात वास्तव्यास असताना [[शूर्पणखा]] या रावणाच्या बहिणीचे नाक ([[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेमध्ये]] 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.
 
नाशिक हे '''आंबेडकरी चळवळीचे ''' प्रमुख केंद्र आहे.[[दादासाहेब गायकवाड]] यांचा जन्म ह्याच भुमीत झाला.
ओळ ४५:
[सातवाहन साम्राज्य|सातवाहन] काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स.१५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे.
इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता.
इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नाहापान
या शत्रपने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.
इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नाहापानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला. नाहापानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.
इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
इ.स ८०-१२५ हा शत्रप वर्चस्वाचा कालखंड होता.
त्याचप्रमाणे
इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता.
याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजेनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती शत्रपांची होती.
इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.
सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले.
नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता.
यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली.
इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते.
इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले आहे.
सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.
सतराव्या शतकात हा भाग [[मोगल]] राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले.
इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे..
१० इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.<ref name="cultural.maharashtra.gov.in">https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/001%20AncientPeriod.htm</ref>
 
'''सातवाहन राजवंश'''
१) सिमुक राजवंश.
२) कृष्ण राजवंश.
३) सातकर्णी १ राजवंश.
४) वेदश्री राजवंश.
५) शक्तीश्री राजवंश.
६) पूर्णोत्संग राजवंश.
७) स्कन्द्स्भि (?) राजवंश.
८) २रा सातकर्ण राजवंश.
९) लंबोदर राजवंश.
१०) आपीलक राजवंश.
११) मेघस्वाती राजवंश.
१२) स्वाती राजवंश.
१३) स्कन्द्स्वति राजवंश.
१४) मृगेंद्र राजवंश.
१५) कुंतल राजवंश.
१६) स्वतीवर्ण राजवंश.
१७) प्रथम पुलोमावी राजवंश.
१८) अरिष्ठ्यकर्ण राजवंश.
१९) हाल राजवंश.
२०) मंतलका राजवंश.
२१) पुरिंद्रसेन राजवंश.
२२) सुंदर सातकर्णी राजवंश.
२३) चकोर राजवंश.
२४) शिवस्वाती राजवंश.
२५) गौतमीपुत्र सातकर्णी राजवंश.
२६) वासिष्टीपुत्र सातकर्णी राजवंश.
२७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी राजवंश.
२८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी राजवंश.
२९) माथारीपुत्र सक्सेन राजवंश.
३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी राजवंश.
३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती राजवंश.
३२) तृतीय पुलोमावी राजवंश.
<refname="cultural.maharashtra.gov.in"/><ref>३)सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख -वा.वि.मिराशी</ref>
'''यादव काळ''' पुढील प्रमाणे:-
तैलप तिसरा ह्या शेवटच्या [[चालुक्य]] राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला आहे.. <br />
इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले आहे.. व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर हि राजधानी होती.
सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.<br />
इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८, च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.<br />
ओळ १०७:
इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.<br />
अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.<ref name="cultural.maharashtra.gov.in"/><ref>२) नाशिक त्र्यंबक (ऐतिहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६, २७, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३७, ३९, ४०, ४२,</ref>
'''मुस्लिम कालखंड ''' . पुढील प्रमाणे:-
इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले. <br />
इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला. <br />
ओळ १२२:
बागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.<ref name="ReferenceA">नाशिक त्र्यंबक (ऐतिहाहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६, २७, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३७, ३९, ४०, ४२,</ref><ref>https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/002%20MediaevalPeriod.htm</ref>
 
'''मराठा कालखंड ''' पुढील प्रमाणे:-
इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.<br />
इ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला. <br />
ओळ १४१:
थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.<ref name="ReferenceA"/><ref>https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/003%20MarathaPeriod.htm</ref>
 
'''ब्रिटिश कालखंड ''' पुढील प्रमाणे:-
ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.<br />
१८५७ मध्ये नाशिक महत्तवाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते. <br />
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले