"श्राद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1706577 by Goresm on 2019-09-22T06:56:07Z |
No edit summary खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
||
ओळ १:
[[File:श्राद्ध विधी.jpg|thumb|श्राद्धविधीतील पिंडदान]]
'श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते '''श्राद्ध''' होय. पितरांविषयी [[आदर]] बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे [[धर्मशास्त्र]] सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । [[देव]] आणि [[पितर]] यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड पाचवा </ref>
[[पितृपक्ष|पितृपक्षाचा]] काळ [[भाद्रपद कृष्ण प्रतिपदा|भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून]] ते [[भाद्रपद अमावास्या|सर्वपित्री अमावस्येपर्यंत]] असतो. वडिलांच्या मृत्युतिथीला या
==व्याख्या==
ओळ ८:
[[ब्रह्म पुराण|ब्रह्मपुराणा]]त म्हटले आहे की 'पितराना उद्देशून (त्यांच्या हिताकरिता) जे जे काही योग्य काळी, योग्य स्थळी, सत्पात्र व्यक्तींना आणि ब्राह्मणाना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीला अनुसरून श्रद्धापूर्वक देण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात.
[[याज्ञवल्क्य|याज्ञवल्क्याने]] म्हटले आहे की [[पितर]] म्हणजे श्राद्धामध्ये देवता असणारे [[वसू]], [[रुद्र]], आणि [[आदित्य]] श्राद्धाच्या योगाने संतुष्ट होऊन मनुष्याच्या पूर्वजांना संतोष देतात.<ref>धर्मशास्त्राचा इतिहास (डाॅ. पां.वा. काणे, १९८०)</ref>
==इतिहास==
पितरांच्या अंगात जिवंत मनुष्यांचे हित अथवा अहित करण्याचे सामर्थ्य असते अशा प्रकारची कल्पना [[वेद|वेदां]]च्या काळी अस्तित्वात असल्याचे [[ऋग्वेद|ऋग्वेदा]]तील उल्लेखावरून आढळून येते. त्यामुळे प्राथमिक स्थितीत असणाऱ्या मृतांची पूजा करणे हे एक प्रमुख लक्षण बनले. अत्यंत प्राचीन काळी मृत पूर्वजांचा राग घालविण्याच्या उद्देशाने त्यांना उद्देशून काही पदार्थ अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल, त्यांना उद्देशून काही विधी करण्यात येऊ लागले असतील, आणि तो प्रघात आणि ते विधी पुढील काळात त्या मृत पूर्वजांविषयी शुद्ध प्रेमाचे लक्षण म्हणून पुढे चालू राहिले असावेत.<ref>धर्मशास्त्राचा इतिहास (डॉ. पां.वा. काणे, १९८०)</ref> पितृपक्षातील श्राद्धाचा [[नैवेद्य]] दाखविल जातो.
==श्राद्धाचे प्रकार ==
[[File:पितृपक्षातील श्राद्धाचा नैवेद्य.jpg|thumb|पितृपक्षातील श्राद्धाचा [[नैवेद्य]]]]
* अविधवा नवमी - भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात.या दिवशी अहेवपणी (नवरा जिवंत असताना) मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. गुजरातेत या नवमीला डोशी नवमी म्हणतात.
* अष्टका श्राद्ध (वद्य अष्टमीला करावयाचे श्राद्ध)-कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेनंतरच्या अष्टमीला केले जाणारे श्राद्ध.
ओळ ३४:
* पुराणश्राद्ध - एक वर्षानंतर करण्यात येणारी श्राद्धे.
* पुष्टीश्राद्ध-शरीर स्वास्थ्य व धन वृद्धीसाठी केले जाणारे श्राद्ध.
* भरणी श्राद्ध - चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे [[श्राद्ध]] या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला [[भरणी]] नक्षत्र असताना करतात.
* महालयश्राद्ध-महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून [[पृथ्वी]]वर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल [[शुभ]] मानला जात नाही! महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे
* मातामहश्राद्ध (दौहित्र)-आश्विन शुक्ल प्रतिपदेला आईच्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ नातवाने केलेले श्राद्ध.
* शुद्धी श्राद्ध-एखाद्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी ब्राह्मणभोजन करणे हे या श्राद्ध प्रकारात अंतर्भूत आहे.
ओळ ७३:
'''(१५) द्वादश मासिक''' :- ही ज्या त्या महिन्याचे आरंभी करतात.
'''(१६) ऊनाब्दिक''' : - मृत्यूनंतर बारावा महिना ज्या दिवशी संपतो त्या दिवसाच्या पूर्वीच्या तीन दिवसांत केव्हाही करतात.
सोळा श्राद्धांस सोळा ब्राह्मण
==तर्पण==
ओळ ८१:
==श्राद्धासाठी भारतातील काही खास तीर्थ क्षेत्रे==
* [[गया]] (बिहार): हे फल्गु नदीच्या किनारी आहे. येथे श्राद्ध केल्यास परत कधीही करावे लागत नाही. या तीर्थाचे वर्णन [[रामायण|रामायणातही]] आहे.
* पादगया (आंध्रप्रदेश) : आंध्रप्रदेशातील [[पिठापुरम]], जिल्हा पूर्व गोदावरी हे दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान असून येथे पादगया नावाचे एक तीर्थ आहे. या तिर्थस्थानी श्राद्ध तसेच पिंडदाना केल्या जाते
* [[पिंडारक]] (गुजरात) : हे ठिकाण [[द्वारका]]पासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. येथे एक सरोवर है, त्यामध्ये यात्रेकरू श्राद्ध करून पिंड सरोवरात टाकतात. जर पिंड तरंगले, तर ज्याचे श्राद्ध केले तो नक्की स्वर्गास गेला असे समजले जाते. या ठिकाणी श्रीवल्लभाचार्य महाप्रभूंची बैठक आहे. असे म्हणतात की येथे महर्षी दुर्वासांचा आश्रम होता. महाभारत युद्धानंतर पांडव सर्व तीर्थांमध्ये आपल्या मृत बांधवांचे श्राद्ध करायला आले होते, त्यांपौकी हे एक ठिकाण. भोपालका नावाच्या रेल्वे स्टेशनवरून पिंडारकासाठी बसेस मिळतात.
* [[प्रयाग]] (उत्तर प्रदेश) : ज्या व्यक्तीचे श्राद्ध येथे होते ती जन्म-मरणांच्या फेऱ्यांतून मुक्त होते.
* ब्रह्मकपाल ([[उत्तराखंड]]) : हे स्थान [[बद्रीनाथ]]च्या जवळ आहे. येथे श्राद्ध केल्यावर परत कोणतेही श्राद्ध करावयाची गरज नसते.
* मेघंकर ([[महाराष्ट्र]]) : या तीर्थाला भगवान जनार्दनाचे स्वरूप मानले गेले आहे. ज्या व्यक्तीचे श्राद्ध येथे होते त्याचे सर्व पाप नष्ट होते, असे सांगितले जाते. हे गांव [[खामगांव]]पासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर आहे. या तीर्थाचे वर्णन ब्रह्मपुराण, पद्मपुराण आदी धर्मग्रंथांमध्ये आले आहे. हे ठिकाण [[पैनगंगा नदी]]च्या किनाऱ्यावर आहे.
Line ९१ ⟶ ९०:
* लोहागढ (राजस्थान) : या स्थानाचे रक्षण स्वयं ब्रह्मदेव करतात, असे सांगितले जाते. येथे ज्या व्यक्तीचे श्राद्ध होते ती हमखास स्वर्गास जाते. पांडवांची शस्त्रे येथे गळून पडली होती, म्हणून या स्थानाला लोहार्गल नाव पटले. लोहागढ हा लोहार्गलचा अपभ्रंश. पश्चिम रेल्वेची एक लाईन राजस्थानातील सवाई माधोपुर से लोहारूपरयंत जाते. या लाईन पर सीकर किंवा या नवलगढ स्टेशन पासून लोहागढ जवळ आहे.
* सिद्धनाथ ([[मध्य प्रदेश]]): हे स्थान [[उज्जैन]]मध्ये [[क्षिप्रा नदी]]च्या किनारी आहे. येथे दर महिन्याच्या कृष्ण [[चतुर्दशी]]ला आणि [[पितृपक्ष|पितृपक्षात]] दरदिवशी श्राद्ध करतात. असे म्हणतात की येथे श्राद्ध करणे फक्त सिद्ध योग्यांच्याच नशिबी असते.
यांशिवाय [[नाशिक]], [[काशी]] आदी तीर्थक्षेत्रांतही नद्यांच्या काठी श्राद्धे केली जातात.▼
▲यांशिवाय नाशिक, काशी आदी तीर्थक्षेत्रांतही नद्यांच्या काठी श्राद्धे केली जातात.
==संदर्भ==
|