"नाना फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
[[चित्र:Madhu Rao Narayan the Maratha Peshwa with Nana Fadnavis and attendants Poona 1792 by James Wales.jpg|thumb|right|180px|[[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांसोबत]] बसलेले {{लेखनाव}} (चित्रकार: [[जेम्स वेल्स (चित्रकार)|जेम्स वेल्स]]; चित्रनिर्मिती: इ.स. १७९२ ;)]]
'''बाळाजी जनार्दन भानू''' ऊर्फ '''नाना फडणवीस'''
== जीवन ==
नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या [[रायगड जिल्हा| रायगड जिल्ह्यातील]] [[श्रीवर्धन]] येथील होते. त्यांचा जन्म
आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच [[पेशवाई]] आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. [[इंग्लिश लोक|इंग्रजांचा]] पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
[[माधवराव पेशवे|थोरल्या माधवराव पेशव्यांच्या]] मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांच्या]] मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, [[पुणे|पुण्याचे]] वैभव वाढवले. [[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांच्या]] अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात
नानावाड्याच्या समोरच्या हौदाला नाना हौद म्हणतात. या हौादाला थेट कात्रजहून पाणीपुरवठा होतो, त्यामुळे या हौदाला बाराही महिने पाणी असते. पुणे महापालिकेवर हा हौद अवलंबून नाही.माहापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केली, तरी या हौदाला तियाची झळ बसत नाही.
==नाना फडणवीस यांच्या बायका{{संदर्भ हवा}}==
Line २० ⟶ २२:
इंग्रजी राज्य झाल्यावर एलफिन्स्टनने बाईस पुण्यास आणून वार्षिक हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गाव जप्तीतून मोकळे केले. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिने इ.स. १८२७ मध्ये मिरजेच्या गंगाधरराव भानू नावाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीने दत्तक घेऊन त्याचे नाव माधवराव ठेविले व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली; परंतु इंग्रजांनी तिचे काही एक ऐकले नाही. अखेर इसवी सन १८५४ च्या मार्चमध्ये जिऊबाई वारली. ती शहाणी व सदाचरणी असून तिने अखेरपर्यंत नानांचे नांव निष्कलंक राखिले. बाई वारल्यावर तिची नेमणूक इंग्रजांनी बंद केली.
जिऊबाईने स्वतःचा आत्मचरित्रपर कहाणी लिहिली आहे. ती संपादित करून लेखिका वैशाली मोहन फडणीस यांनी 'कुलरक्षिता जिऊ : नाना फडणवीसांच्या पत्नीचे आत्मकथन' या नावाच्या पुस्तकाद्वारे प्रकाशित केली आहे.
==नाना फडणवीस यांचे गुप्तहेर खाते==
|