"रतन टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
ओळ ५३:
| संकीर्ण =
}}
'''रतन नवल टाटा''' ([[रोमन लिपी]]: ''Ratan Naval Tata'' ;) ([[डिसेंबर २८]], [[इ.स. १९३७]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे झाला. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल आणि आईचे नाव सोनू असे आहे. रतन टाटा पारशी धर्माचे आहेत. हे [[भारत|भारतीय]] उद्योजक व [[टाटा उद्योगसमूह|टाटा उद्योगसमूहाच्या]] संचालक मंडळाचे पदाधिकारी आहेत.रतन यांनी असे सुचविले की कंपनी ला उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स ऐवजी उच्च तंत्रज्ञान उत्पादनांच्या विकासात गुंतवणूक करावी.नेल्कोच्या आर्थिक कामगिरीमुळे जेआरडी अनिच्छित होते, कारण यापूर्वी त्याने कधीही नियमित लाभांश दिलेला नव्हता.याबरोबरच, रतनने नेल्कोच्या बाजारपेठेमध्ये उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्सचा २ % हिस्सा असल्याचे म्हटले आणि विक्रीतील तोटा ४०% होता. तरीही जेआरडी यांनी रतन यांच्या या सूचनांचे पालन केले.१९७२ पासून १९७५ पर्यंत, नेल्कोने आपल्या बाजारपेठेतील हिस्सा २०% ने वाढवला आणि त्याचे नुकसान पूर्ण केले. परंतु १९७५ साली भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली आणि यामुळे आर्थिक मंदी आली.
 
==बालपण==
"https://mr.wikipedia.org/wiki/रतन_टाटा" पासून हुडकले