"बाळकृष्ण हरी कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला.
दुवे जोडले.
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''बाळकृष्ण हरी कोल्हटकर''', ऊर्फ '''बाळ कोल्हटकर''', (जन्म : [[सातारा]], [[सप्टेंबर २५|२५ सप्टेंबर]] [[इ.स. १९२६|१९२६]];, मृत्यू : [[जून ३०|३० जून]] [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या ''[[दुरिताचे तिमिर जावो (नाटक)|दुरिताचे तिमिर जावो]]''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/lokrang-news/article-on-bhalchandra-pendharkar-1132242/|शीर्षक=व्यावसायिक असूनही प्रायोगिकतेचा पाठीराखा|दिनांक=2015-08-16|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2020-04-07}}</ref>, ''[[वाहतो ही दुर्वांची जुडी (नाटक)|वाहतो ही दुर्वांची जुडी]]'', ''मुंबईची माणसे'', ''एखाद्याचे नशीब'' इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले<ref name="सुनीतादेशपांडे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''एन्सायक्लोपेडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर'' (''मराठी साहित्यविषयक ज्ञानकोशीय शब्दसंग्रह'') | दुवा = http://books.google.com/books?id=h2gaAQAAIAAJ&dq=bibliogroup%3A%22Encyclopaedic%20Dictionary%20of%20Marathi%20Literature%22&source=gbs_book_other_versions | संपादक = [[सुनीता देशपांडे]] | प्रकाशक = ग्लोबल व्हिजन पब्लिशिंग हाउस | वर्ष = इ.स. २००७ | पृष्ठ = ३३५ | आय.एस.बी.एन. = ८१८२२०२२१३ | भाषा = इंग्लिश }}</ref>. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.
 
== जीवन ==
कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच ''जोहार'' नावाचे नाटक लिहिले<ref name="सुनीतादेशपांडे"/>. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले<ref name="सुनीतादेशपांडे"/>.
 
== कारकीर्द ==