"प्रकाश नारायण संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ४:
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = प्रकाश नारायण संत (दत्तक नाव : भालचंद्र गोपाल दीक्षित)
| जन्म_दिनांक = [[जून १६]], [[इ.स. १९३७|१९३७]]
| जन्म_स्थळ = [[बेळगाव]]
ओळ १६:
| वडील_नाव = [[नारायण संत]]
| आई_नाव = [[इंदिरा संत]]
| पत्नी_नाव = सुधाडॉ संतसुप्रिया दीक्षित
| अपत्ये = मुलगा : डॉ अनिरुद्ध दीक्षित
मुलगी: डॉ उमा दीक्षित
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ २४:
}}
 
'''प्रकाश नारायण संत''' (जन्म : [[जून १६]],[[इ.स. १९३७|१९३७]] - मृत्यू : [[जुलै १५]],[[इ.स. २००३|२००३]]) हे मराठीतील एक नामवंत कथाकार होते. "'लंपन"' या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लिहिलेल्या अर्ध-आत्मचरित्रात्मक (Semi-Autobiographical) कथा मराठी कथाविश्वातील उत्तम रचना मानल्या जातात.
 
==अल्प चरित्र==
प्रकाश संत यांचा जन्म १६ जून १९३७ रोजी [[बेळगाव]] येथे झाला. त्यांचे वडील [[नारायण संत]] हे उत्तम ललितलेखक होते आणि आई [[इंदिरा संत]] या श्रेष्ठ कवयित्री होत्या. घरातील सुसंस्कृत व साहित्यिक वातावरणाचा प्रकाश संतांवर फार मोठा परिणाम झाला. मात्र ते १० वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
 
पुणे येथील [[फर्गसन महाविद्यालय| फर्ग्युसन महाविद्यालयातून]] भूरचनाशास्त्रात बी.एस्‌सी. केल्यानंतर संतांनी पुणे विद्यापीठातून याच शास्त्रात एम.एस्‌सी. व पीएच.डी. केले. यानंतर ते [[कर्‍हाड]] येथील [['यशवंतराव चव्हाण]] कॉलेज ऑफ सायन्स कॉलेजमध्ये'मध्ये सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) {{मराठी शब्द सुचवा}} म्हणून [[इ.स. १९६१|१९६१]] साली रुजू झाले. १९९७ साली त्यांनीते निवृत्तीनिवृत्त घेतलीझाले. दुर्दैवाने १५ जुलै, २००३ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.
 
==लेखन==
प्रकाश संत यांनी वयाच्या सतराव्या वर्षीच ललित लेखनास सुरुवात केली. विशीत असतांनाच ते कथा लिहू लागले. [[सत्यकथा]] सारख्या दर्जेदार मासिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या होत्या व त्यांना मान्यवरांची दादही मिळाली होती. मात्र १९६३ साली त्यांनी आपले लेखन अचानक थांबविले. अनेक वर्षांनंतर १९९० साली त्यांनी परत कथालेखनास सुरुवात केली व हे लेखन त्यांच्या मृत्यूपर्यंत अविरत चालू होते. "'लंपन"'च्या आयुष्यातील तरुणपणाच्या दिवसांवर एक कादंबरी लिहिण्याचा संकल्प त्यांनी केला होता. पण तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा कथासंग्रह [[झुंबर (कथासंग्रह)|झुंबर]] प्रकाशित झाला. प्रकाश संत हे उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःच रेखाटने केली होती.
 
==प्रकाशित पुस्तके==
ओळ ५६:
* [[शारदा संगीत (कथा)|शारदा संगीत]] या कथेस नवी दिल्ली येथील "कथा पुरस्कार" (१९९४)
* [[आदम (कथा)|आदम]] या कथेस "शांताराम पुरस्कार" (१९९३)
* सुप्रिया दीक्षित उर्फ सुधा संत (माहेरच्या सुप्रिया दीक्षितओलकर) या प्रकाश संत यांच्या पत्‍नी. पतीच्या सहवासात घालविलेल्या साठेक वर्षांचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्‍न त्यांनी आपल्या 'अमलताश' या आत्मकथनामध्ये केला आहे. अमलताश या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या यशवंतराव चव्हांण वाङ्‌मय पुरस्कारांमध्ये आत्मचरित्रासाठी दिला जाणारा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला आहे. (२०१४). पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये आणि मानपत्र असे आहे.