"द्वारका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Khillare.adt (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ६:
आजच्या द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे.
आदि शंकराचार्यांनी जी चार पीठे स्थापन केली त्यांपैकी एक पीठ द्वारका येथे आहे, त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ म्हणतात. (इतर पीठे (मठ) - दक्षिण भारतातील रामेश्वर येथील शृंगेरी ज्ञानमठ, [[ओडिशा|ओरिसा]] राज्यातील पुरी येथी गोवर्धन मठ, [[उत्तराखंड|उत्तरांचल]] राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ).
आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. ह्या बंदराची प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे [[कृष्ण]] जाणून होता की एक दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली.
आजही (२०१९ साली) बेट द्वारका नावाचे एक वेगळे गाव आहे. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येते.
कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला, पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. इथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली. पाण्डव समर्थन दिले. धर्म जिंकला आणि शिशुपाल आणि दुर्योधन यासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्त्व आहे, रहस्य कमी देखील नाही. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत.
==द्वारकानगरीवरील पुस्तके==
|