"वसंतराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
छो Bot: Reverted to revision 1744975 by 2401:4900:1975:3AD0:5719:5A55:552D:2966 on 2020-03-16T10:04:28Z |
||
ओळ १७:
| मृत्युस्थान =सिंगापूर
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय
| पत्नी=वत्सला वसंतराव नाईक
| नाते =
ओळ ४४:
'''कार्य''':
वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (डिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी
प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे.
'''मृत्यू:'''
ओळ ५३:
== भूषविलेली पदे ==
* [[पुसद]] नगरपालिकेचे अध्यक्षपद
* इ.स. १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत
* इ.स. १९५६ साली सहकारमंत्रिपदावर नियुक्ती.
ओळ ६८:
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय
[[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:६ वी लोकसभा सदस्य]]
|