"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1710290 by Prat1212 on 2019-10-14T19:01:32Z
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[चित्र:Historic Lal Quila, Delhi.jpg|right|thumb|दिल्लीतील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावरील]] ध्वजारोहण]]
'''स्वातंत्र्य दिवस''' हा भारताचा विशेष महत्त्वाचामहत्वाचा दिवस आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=LKySGJAGVEQC&pg=PA6&dq=15+august+1947&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjkkeWbkPXjAhXFrY8KHf92Bks4ChDoAQgzMAI#v=onepage&q=15%20august%201947&f=false|title=India Since 1947: The Independent Years|last=Sabharwal|first=Gopa|date=2007|publisher=Penguin Books India|isbn=9780143102748|language=en}}</ref> [[ब्रिटिश साम्राज्य]]ापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=भारत स्वतंत्र झाला|दुवा=http://historympsc.blogspot.com/2015/02/blog-post_96.html?m=1|संकेतस्थळ=historympsc.blogspot.com|ॲक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८|भाषा=मराठी}}</ref> त्यामुळे ''भारताचा स्वातंत्र्य दिन'' दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी [[दिल्ली]]तील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावर]] [[भारताचा राष्ट्रध्वज]] फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://zeenews.india.com/marathi/india/beating-retreat-ceremony-at-attari-wagah-border/377408|शीर्षक=वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा|last=|first=|date=१५. ८. २०१७|work=|access-date=०९. ०८. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/independence-day/articleshow/40318910.cms|शीर्षक=स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा|last=|first=|date=१७. ०८. २०१७|work=|access-date=०९. ०८. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
 
इतिहास
इ.स. १७७० पासून भारतावर [[इंग्रज]]ांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]]ची स्थापना झाली. २०व्या शतकात [[महात्मा गांधी]] ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने [[चले जाओ आंदोलन]] व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी [[सविनय कायदेभंग चळवळ]]ीचे नेतृत्व केले. १९२९ साली [[लाहोर]] च्या सत्रात कॉंग्रेसनेकाँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी [[२६ जानेवारी]] ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली कॉंग्रेसनेकाँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी [[ऑल इंडिया मुस्लिम लीग]]ची स्थापना केली.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक [[१५ ऑगस्ट १९४७]] रोजी [[भारत]] स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे [[पाकिस्तान]] आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे [[काश्मीर]]चा प्रश्नही पुढे आला.