"मिठाचा सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
|||
ओळ २:
[[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]<nowiki/>च्या नेतृत्वाखाली [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]], झालेला '''मिठाचा सत्याग्रह''' हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.
१४ फेब्रुवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय
== दांडी यात्रा आणि सत्याग्रह ==
मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) [[साबरमती आश्रम|साबरमती आश्रमा]]<nowiki/>पासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=कर्वे|first=मीना (अनुवादक)|date=१५ ऑगस्ट २०१८|शीर्षक=मीठ आणि महात्मा|दुवा=http://www.sandarbhsociety.org/wp-content/uploads/2015/08/San76-Jun-Jul12.pdf|journal=शैक्षणिक संदर्भ|volume=|pages=७६|via=}}</ref> त्यात [[सरोजिनी नायडू]], इला भट यांचा समावेश होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/maharashtra/dandi-yatra-today-again/|शीर्षक=दांडी यात्रा आजपासून पुन्हा|last=|first=|date=|website=|archive-दुवा=|archive-date=|dead-दुवा=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते [[समुद्र]] किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा [[सत्याग्रह]] करण्याचे
== ओरिसातील मिठाचा सत्याग्रह ==
|