"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३४:
| मृत्युदिनांक = [[ऑक्टोबर ३१]], [[इ.स. १९८४]]
| मृत्युस्थान = [[नवी दिल्ली]], [[भारत]]
| पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|भारतीय राष्ट्रीय कांग्रेस]]
| नाते =
| पती =[[फिरोज गांधी]]
ओळ ५१:
[[लाल बहादूर शास्त्री]] यांच्या निधनानन्तर पन्तप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना [[मोरारजी देसाई]] यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पन्तप्रधान (पहिल्या महिला पन्तप्रधान) बनल्या. त्यांनी [[पोखरण]] येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
 
इन्दिरा गान्धींचा जन्म १९ नोव्हेम्बर १९१७ रोजी [[अलाहाबाद]] येथे झाला. स्वातन्त्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातन्त्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|राष्ट्रीय काँग्रेसमध्येकॉंग्रेसमध्ये]] प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेसकॉंग्रेस कृती समितीच्या व सेण्ट्रल पार्लमेण्टरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्याकॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केन्द्रीय मन्त्रिमण्डळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पन्तप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मन्त्रिमण्डळात माहिती व नभोवाणी मन्त्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा [[ताश्कंद|ताश्कन्द]] येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानन्तर कॉँग्रेसकॉॅंग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिम्ब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी इन्दिरा गान्धी प्रधानमन्त्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचेबॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, [[ऑपरेशन ब्लू स्टार]] या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
 
१९७५ साली त्यानी देशात [[आणीबाणी (भारत)|आणीबाणी]] लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशान्त पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इन्दिरा गान्धी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.
 
== बालपण ==
[[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल]] आणि [[कमला नेहरू|कमला]] या नेहरु दाम्पत्याचे इन्दिरा गान्धी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेम्बर १९१७ ला इन्दिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे [[काश्मिरी पंडित|काश्मिरी पण्डित]] होते. इन्दिरांचे आजोबा [[मोतीलाल नेहरु]] व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरु यांचे शिक्षण इंग्लण्ड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातन्त्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतन्त्र भारताचे पहिले पन्तप्रधानही बनले. इन्दिरा गान्धींचे बालपण आपल्या घराच्या स्वातन्त्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बन्दी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.
[[चित्र:With six-year-old Indira Nehru (later to become a "Gandhi" through marriage) during his twenty-one-day fast undertaken at Delhi in 1924.gif|thumb|right|150px|इन्दिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण|दुवा=चित्र:With_six-year-old_Indira_Nehru_(later_to_become_a_%22Gandhi%22_through_marriage)_during_his_twenty-one-day_fast_undertaken_at_Delhi_in_1924.gif]]
ओळ ६३:
== फिरोज गान्धींसोबत विवाह ==
[[चित्र:Feroze Gandhi and Indira Gandhi.jpg|200px|thumb|इन्दिरा गान्धी व फिरोज गान्धी]]
इन्दिरा गान्धींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इन्दिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गान्धींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेकॉंग्रेसचे फिरोज व इन्दिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गान्धी हे स्वातन्त्र्यानन्तर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दाम्पत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानन्तर दोघात दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गान्धींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गान्धींचा मृत्यू झाला.
 
== राजकारणातला प्रवास ==
 
'''भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेकॉंग्रेसचे अध्यक्ष पद:'''
 
१९५९ मध्ये इन्दिरा गान्धींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
ओळ ७४:
जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनन्तर [[लाल बहादूर शास्त्री]] पन्तप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमन्त्री हे पद साम्भाळले. याचदरम्यान त्यावेळच्या [[मद्रास]] राज्यात हिन्दीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकिय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शान्त करण्याचा प्रयत्‍न केला. [[भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध|१९६५ चे भारत-पाक युद्ध]] या दरम्यान त्या [[श्रीनगर]] च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे सन्देश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा [[दिल्ली]] येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
 
[[पाकिस्तान|पाक]]चे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात [[ताश्कंद|ताश्कन्द]] येथे पाकिस्तानचे [[अयुब खान]] आणि लालबहादुर शास्त्री यात शान्ती समझोता झाला. पण त्यानन्तर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्येकॉंग्रेसमध्ये पन्तप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेसकॉंग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अन्तर्गत राजकारणातून इन्दिरा गान्धीना पाठिम्बा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पन्तप्रधान आणि पहिल्या महिला पन्तप्रधान झाल्या.
 
== पन्तप्रधान ==
[[चित्र:EL RESULTADO ELECTORAL RATIFICA LA POLITICA TRAZADA POR INDIRA GANHI (13451482013).jpg|200px|इन्दिरा गान्धी|thumb|left]]
इन्दिरा गान्धी पन्तप्रधान झाल्यानन्तर लगेच काँग्रेसमध्येकॉंग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून सम्बोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचेकॉंग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपन्तप्रधानपद आणि अर्थमन्त्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसचीकॉंग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिम्बा मिळवून त्यांनी शासन वाचवले.
 
जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचेबॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले.
 
== १९७१ चे भारत पाक युद्घ ==
ओळ ८९:
* इन्दर मल्होत्रा
* उषा भगत (इन्दिराजी थ्रू माय आईज)
* कॅथेरीन फ्रँकफ्रॅंक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)
* डॉम मोराईस (मिसेस गान्धी)
* पी.सी. ॲलेक्झॅण्डर (My years with Indira Gandhi; इन्दिरा गान्धी अन्तिम पर्व)