"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ३४:
| मृत्युदिनांक = [[ऑक्टोबर ३१]], [[इ.स. १९८४]]
| मृत्युस्थान = [[नवी दिल्ली]], [[भारत]]
| पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय
| नाते =
| पती =[[फिरोज गांधी]]
ओळ ५१:
[[लाल बहादूर शास्त्री]] यांच्या निधनानन्तर पन्तप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना [[मोरारजी देसाई]] यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पन्तप्रधान (पहिल्या महिला पन्तप्रधान) बनल्या. त्यांनी [[पोखरण]] येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
इन्दिरा गान्धींचा जन्म १९ नोव्हेम्बर १९१७ रोजी [[अलाहाबाद]] येथे झाला. स्वातन्त्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातन्त्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय
१९७५ साली त्यानी देशात [[आणीबाणी (भारत)|आणीबाणी]] लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशान्त पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इन्दिरा गान्धी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.
== बालपण ==
[[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल]] आणि [[कमला नेहरू|कमला]] या नेहरु दाम्पत्याचे इन्दिरा गान्धी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेम्बर १९१७ ला इन्दिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे [[काश्मिरी पंडित|काश्मिरी पण्डित]] होते. इन्दिरांचे आजोबा [[मोतीलाल नेहरु]] व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय
[[चित्र:With six-year-old Indira Nehru (later to become a "Gandhi" through marriage) during his twenty-one-day fast undertaken at Delhi in 1924.gif|thumb|right|150px|इन्दिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण|दुवा=चित्र:With_six-year-old_Indira_Nehru_(later_to_become_a_%22Gandhi%22_through_marriage)_during_his_twenty-one-day_fast_undertaken_at_Delhi_in_1924.gif]]
ओळ ६३:
== फिरोज गान्धींसोबत विवाह ==
[[चित्र:Feroze Gandhi and Indira Gandhi.jpg|200px|thumb|इन्दिरा गान्धी व फिरोज गान्धी]]
इन्दिरा गान्धींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इन्दिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गान्धींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय
== राजकारणातला प्रवास ==
'''भारतीय राष्ट्रीय
१९५९ मध्ये इन्दिरा गान्धींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
ओळ ७४:
जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनन्तर [[लाल बहादूर शास्त्री]] पन्तप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमन्त्री हे पद साम्भाळले. याचदरम्यान त्यावेळच्या [[मद्रास]] राज्यात हिन्दीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकिय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शान्त करण्याचा प्रयत्न केला. [[भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध|१९६५ चे भारत-पाक युद्ध]] या दरम्यान त्या [[श्रीनगर]] च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे सन्देश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा [[दिल्ली]] येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
[[पाकिस्तान|पाक]]चे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात [[ताश्कंद|ताश्कन्द]] येथे पाकिस्तानचे [[अयुब खान]] आणि लालबहादुर शास्त्री यात शान्ती समझोता झाला. पण त्यानन्तर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय
== पन्तप्रधान ==
[[चित्र:EL RESULTADO ELECTORAL RATIFICA LA POLITICA TRAZADA POR INDIRA GANHI (13451482013).jpg|200px|इन्दिरा गान्धी|thumb|left]]
इन्दिरा गान्धी पन्तप्रधान झाल्यानन्तर लगेच
जुलै १९६९ मध्येच त्यांनी
== १९७१ चे भारत पाक युद्घ ==
ओळ ८९:
* इन्दर मल्होत्रा
* उषा भगत (इन्दिराजी थ्रू माय आईज)
* कॅथेरीन
* डॉम मोराईस (मिसेस गान्धी)
* पी.सी. ॲलेक्झॅण्डर (My years with Indira Gandhi; इन्दिरा गान्धी अन्तिम पर्व)
|