"तरुण भारत (सोलापूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
|||
ओळ ३:
सोलापूर तरुण भारतची सुरवात सप्टेंबर १९८५ साली झाली.१९७७ ची आणीबाणीच्या वर्तमानपत्रावर कारवाई झाली.सरकारविरुद्ध आवाज उठवणारे वृतपत्र म्हणून तरुण भारतचा उदय झाला.तरुण भारत चा कोणी मालक नाही. पुणे आवृत्ती महाराष्ट्रात सर्वदूर पोहचत होती.तिचे सोलापूरला स्थानातर सोलापूरला झाले.
संघविचारचे महाराष्ट्रातसर्वदूर प्रसार आणि प्रसरण व्हावे हा उद्येश प्रमुख होता. सोलापुरात तरुण भारत सुरु होण्यामागे खरी प्रेरेणाही १९७७ ची आणीबाणी आणि वर्तमानपत्रावरील बंधने हीच होती.
सोलापुरात तरुण भारत आवृत्ती सुरु करताना येथील भौगोलिक विशेषतः
<br>
सोलापूर हे बहुभाषिक जिल्हा आहे विशेषता सोलापूरच्या या बहुभाषिक समाजात तरुण भारतने आपला विशेष ठसा उमटवला आहे. सोलापूर जिल्हया सोबतच शेजारील जिल्ह्यात व राज्यात याची आवृत्ती वाली जाते.
|