"उंबरखिंडीची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
दिपक पटेकर (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ४४:
=== उंबरखिंड विजय स्तंभ व विजयोत्सव ===
०२ फेब्रुवारी १६६१ रोजी शिवाजी महाराजांचे सैन्य व कारतलब खानाचे मुघल सैन्य यांच्यात उंबरखिंड येथे युद्ध झाले व त्यात मुघलांचा पूर्ण पराभव झाला. मुघल सैन्याने शरणागती पत्करल्यावर खंडणी घेऊन त्यांना सोडण्यात आले. ह्या युद्धात शिवाजी महाराज स्वतः हजर होते , म्हणून हे युद्ध मराठा इतिहासात
'शिवदुर्ग मित्र, लोणावळा ' ह्याच संस्थेने येथे एक उंबरखिंड युद्ध विजयस्तंभ उभारला असून २ फेब्रुवारी २००७ रोजी ह्या विजयस्तंभाचे उद्घाटन [[बाबासाहेब पुरंदरे]] व [[उदयनराजे भोसले]] यांच्या हस्ते करण्यात आले.
|