१९५९ मध्ये इंदिराइन्दिरा गांधींनीगान्धींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
'''माहिती व नभोवाणी मंत्रीमन्त्री:'''
जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतरमृत्युनन्तर [[लाल बहादूर शास्त्री]] पंतप्रधानपन्तप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्रीनभोवाणीमन्त्री हे पद सांभाळलेसाम्भाळले. याचदरम्यान त्यावेळच्या [[मद्रास]] राज्यात हिंदीलाहिन्दीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारीशासकिय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांतशान्त करण्याचा प्रयत्न केला. [[भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध|१९६५ चे भारत-पाक युद्ध]] या दरम्यान त्या [[श्रीनगर]] च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेशसन्देश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा [[दिल्ली]] येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
[[पाकिस्तान|पाक]]चे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात [[ताश्कंद|ताश्कन्द]] येथे पाकिस्तानचे [[अयुब खान]] आणि लालबहादुर शास्त्री यात शांतीशान्ती समझोता झाला. पण त्यानंतरत्यानन्तर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधानपन्तप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गतअन्तर्गत राजकारणातून इंदिराइन्दिरा गांधीनागान्धीना पाठिंबापाठिम्बा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधानपन्तप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधानपन्तप्रधान झाल्या.