"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
ओळ ४७:
}}
 
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर १९|नोव्हेम्बर १९]] [[इ.स. १९१७]] - [[ऑक्टोबर ३१]] [[इ.स. १९८४]]) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानपन्तप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्नसम्पन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
 
[[लाल बहादूर शास्त्री]] यांच्या निधनानंतरनिधनानन्तर पंतप्रधानपदाच्यापन्तप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना [[मोरारजी देसाई]] यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधानपन्तप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधानपन्तप्रधान) बनल्या. त्यांनी [[पोखरण]] येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
 
इंदिराइन्दिरा गांधींचागान्धींचा जन्म १९ नोव्हेंबरनोव्हेम्बर १९१७ रोजी [[अलाहाबाद]] येथे झाला. स्वातंत्र्यस्वातन्त्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्यास्वातन्त्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|राष्ट्रीय काँग्रेसमध्ये]] प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रलसेण्ट्रल पार्लमेंटरीपार्लमेण्टरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीयकेन्द्रीय मंत्रिमंडळातमन्त्रिमण्डळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधानपन्तप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळातमन्त्रिमण्डळात माहिती व नभोवाणी मंत्रीमन्त्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा [[ताश्कंद|ताश्कन्द]] येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतरझाल्यानन्तर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्यानेपाठिम्ब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिराइन्दिरा गांधीगान्धी प्रधानमंत्रीप्रधानमन्त्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, [[ऑपरेशन ब्लू स्टार]] या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
 
१९७५ साली त्यानी देशात [[आणीबाणी (भारत)|आणीबाणी]] लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांतअशान्त पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिराइन्दिरा गांधीगान्धी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.
 
== बालपण ==