"बंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २७१:
==सन १९८४==<br/>
तेलुगू देसम पक्षाचे मुख्यमंत्री [[एन.टी. रामाराव]] यांनी, [[रामकृष्ण हेगडे]] हे[[
==सन २००२==<br/>
जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या काँग्रेस प्रणीत लोकशाही आघाडीया सरकारला, विधानसभेत अविश्वासाच्या ठरावाला तोंड देण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा मुख्यमंत्री [[विलासराव देशमुख]] यांनी आपल्या ४० आमदारांना बंगलोरला नेऊन ठवले होते. त्यावेळी एस.एम. कृष्ण हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. आमदारांची नेण्या-आणण्याची, राहण्याची, त्यांची खातिरदारी करण्याची सर्व व्यवस्था डी.के. शिवकुमार यांनी सांभाळली होती.
==सन २००४==<br/>
|