"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
सुधारले
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ७:
| चित्र = VasudevBalwantPhadkebust.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = वासुदेव बळवंत फडकेंचा [[मुंबई]]मधील अर्धपुतळा
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = ४ नोव्हेंबर १८४५
ओळ १९:
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव = [[महादेव गोविंद रानडे]], [[क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे]]
| प्रभावित =
| वडील नाव = बळवंत फडके
ओळ ३५:
 
== क्रांतीचा पाया ==
आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Khan | पहिलेनाव=Mohammad | शीर्षक=Tilak and Gokhale: A Comparative Study of Their Socio-politico-economic Programmes of Reconstruction| पृष्ठ=3}}</ref> १८७०च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.
 
== सशस्त्र क्रांती ==
इ.स. १८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. २५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड या गावांवर दरोडा टाकून लूटमार केली. .
५ मार्च १८७९ रोजी [[जेजुरी]]जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी [[पुणे]], [[मुंबई]] व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके [[अक्कलकोट]] [[स्वामी समर्थ]]ांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ''ही वेळ नाही'' असे सांगून त्यांना निराश केले.<ref>[http://www.swamisamarth.com/downloads/englishliterature/SwamiSamarth.pdf अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र पान १६१]</ref> फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. [[मांग|मातंग]], [[रामोशी]], [[धनगर]], [[कोळी (जात)|कोळी]] आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरुर]] आणि [[खेड]] तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.
२५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड या गावांवर दरोडा टाकून लूटमार केली. .
५ मार्च १८७९ रोजी [[जेजुरी]]<nowiki/>जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले..
यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी [[पुणे]], [[मुंबई]] व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके [[अक्कलकोट]] [[स्वामी समर्थ]]ां<nowiki/>कडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ''ही वेळ नाही.'' असे सांगून त्यांना निराश केले<ref>[http://www.swamisamarth.com/downloads/englishliterature/SwamiSamarth.pdf अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र पान १६१]</ref>
फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. [[मांग|मातंग]], [[रामोशी]], [[धनगर]], [[कोळी (जात)|कोळी]] आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरुर]] आणि [[खेड]] तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.
 
या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी [[हैदराबाद संस्थान]]ात गेले. तेथील [[निजाम]]ाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर [[हेन्‍री विल्यम डॅनियेल]] या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत [[महाराष्ट्र]]ात पळून येण्यास भाग पाडले.
 
== धरपकड, खटला व मृत्यू ==
[[जुलै २३]], [[इ.स. १८७९]] रोजी [[विजापूर]] जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका [[बौद्ध विहारामध्येविहार]]ामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही [[वकील|वकिलाने]] त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी [[सार्वजनिक काका]]ंनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना [[येमेनचे प्रजासत्ताक|येमेन]] देशातील [[एडन]] येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.
 
तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांनात्यांचा [[फेब्रुवारी १७]], [[इ.स. १८८३]] रोजी मृत्यू आलाझाला.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Rigopoulos | पहिलेनाव=Antonio |शीर्षक=Dattātreya: The Immortal Guru, Yogin, and Avatāra : a Study of the Tranformative and Inclusive Character of a Multi-faceted Hindo Deity | पृष्ठ=167}}</ref>
 
== स्मारके ==
Line ५६ ⟶ ५३:
* १९८४ साली भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले ५० पैशांचे तिकीट प्रकाशित केले.
* [[मुंबई]]तील [[मेट्रो सिनेमा]]जवळच्या [[वासुदेव बळवंत फडके चौक, मुंबई|चौकाला]] वासुदेव बळवंत फडक्यांचे नाव दिलेले आहे.
* वासुदेव बळवंत फडके यांचे चित्रतैलचित्र भारताच्या संसदेमध्ये ३ डिसेंबर, २००४ रोजी लावण्यात आले. हे संसदेत लावण्यात येणारे शेवटचे व्यक्तिचित्र असेल असे ठरविण्यात आले. पी.व्ही. आपट्यांच्या प्रयत्‍नाने हे चित्रतैलचित्र लावण्याची संमती मिळालेमिळाली. हे तैलचित्र [[सुहास बहुळकर|सुहास बहुलकर]] यांनी रंगवले आहे.
* [[क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके (१९५० चित्रपट)|क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके]] नावाचा [[विश्राम बेडेकर]] दिग्दर्शित चित्रपट १९५० साली प्रकाशित झाला.<ref>[http://www.imdb.com/शीर्षक/tt0155816/ आयएमडीबी]</ref>
 
Line ६३ ⟶ ६०:
 
== शैक्षणिक कार्य ==
वासुदेव बळवंत फडके हे [[पुणे|पुण्यातल्या]] [[महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी]]चे संस्थापक,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mespune.in/|शीर्षक=Maharashtra Education Society|संकेतस्थळ=mespune.in|अॅक्सेसदिनांक=2020-01-17}}</ref> पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये इ.स. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.
 
वासुदेव बळवंत फडके हे [[दत्तात्रेय|दत्त]] उपासक होते. त्यांनी ''दत्तमाहात्म्य'' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.
Line ७३ ⟶ ७०:
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:फडके, वासुदेव बळवंत}}
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:इ.स. १८४५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
 
== बाह्य दुवे ==
Line ९२ ⟶ ८१:
* [http://mahacid.com/aboutus_history.htm महाराष्ट्र गुप्तचर खात्याचे संकेतस्थळ]
* [http://www.hindujagruti.org/news/2370.html हिंदूजागृती.ऑर्ग पक्षपाती पुणे महानगरपालिकेने हिंदू देऊळ पाडले]
* महाराष्ट्राचा इतिहास , इयत्ता ११ वी
 
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}
 
{{DEFAULTSORT:फडके, वासुदेव, बळवंत}}
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
[[वर्ग:मराठी समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:इ.स. १८४५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८८३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]