५,०३४
संपादने
(→सामील देश व भूमिका: माहितीत भर घातली) |
(→पार्श्वभूमी: मराठी नाव) |
||
== पार्श्वभूमी ==
१९९२ साली
[[जागतिक तापमानवाढ|जागतिक वातावरण बदल]] व त्यामुळे होणारी [[जागतिक तापमानवाढ]] ही पूर्णतः [[मानव]]निर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार असणार आहे. ही तापमानवाढ मुख्यत्वे [[हरितगृह परिणाम|हरितगृह परिणामा]]<nowiki/>मुळे होत आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आमूलाग्र प्रयत्न होण्याची गरज आहे. [[क्योटो प्रोटोकॉल]] हा त्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
|
संपादने