"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोटे बदल (शुद्धलेखन आणि इतर)
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
 
[[File:मराठी भाषा.png|thumb|"मराठी" देवनागरी लिपीत|अल्ट="मराठी" देवनागरी लिपीत (Marathee in Devnagari Script)]][[चित्र:Marathi modi script.PNG]]{{माहितीचौकट भाषा
{{माहितीचौकट भाषा
|स्थानिक नाव = मराठी
|चित्र = Marathi modi script.PNG
|भाषिक_देश = [[भारत]](मुख्यत्वे), [[मॉरिशस]] व [[इस्रायल]]
|चित्र वर्णन = "मराठी" - देवनागरी आणि मोडी लिपीमधे
|भाषिक_देश = [[भारत]] (मुख्यत्वे), [[मॉरिशस]] व [[इस्रायल]]
|राष्ट्रभाषा_देश = भारत <br /> राज्यभाषा- [[महाराष्ट्र]], [[गोवा]], [[दमण आणि दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]]
|भाषिक_प्रदेश =to [[महाराष्ट्र]], [[गोवा]], काही प्रमाणात- [[गुजरात]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]], [[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[तमिळनाडू]]
|बोलीभाषा = [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]], [[कोकणी बोलीभाषा|कोकणी]], [[कोळी बोलीभाषा|कोळी]], [[आगरी बोलीभाषा|आगरी]], [[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]], [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]], [[वऱ्हाडी बोलीभाषा|वऱ्हाडी]]
|लिपी = [[देवनागरी लिपी|देवनागरी]] (प्रचलित), [[मोडी लिपी]] (एके काळची)
|भाषिक_लोकसंख्या = ८.५ कोटी (प्रथमभाषा)<br />२ कोटी (द्वितीयभाषा)
Line १६ ⟶ १९:
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;मराठी-कोंकणी<br />
&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;'''मराठी '''
|नकाशा = Marathispeak.png
|वर्णन = मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश लाल रंगात दर्शविलेला आहे
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = mar
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = mr
 
 
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = mar
}}
<br />
'''मराठी'''भाषा ही [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषाकुलातील एक [[भाषा]] आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित असून, मराठी भाषेची निर्मिती [[संस्कृत]]पासून झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. [[महाराष्ट्र]] आणि [[गोवा]] ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेला आहे तेराव्या शतकापासून ते आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.<ref>[http://www.censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_Data_Online/Language/Statement1.htm भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार]</ref> २०११ च्या जनगणनेनुसार, [[भारत]] देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.
 
[[File:मराठी भाषा.png|thumb|"मराठी" देवनागरी लिपीत|अल्ट="मराठी" देवनागरी लिपीत (Marathee in Devnagari Script)]]
'''मराठी'''भाषा ही [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषाकुलातील एक [[भाषा]] आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित असून, मराठी भाषेची निर्मिती [[संस्कृत]]पासून झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. [[महाराष्ट्र]] आणि [[गोवा]] ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेला आहे तेराव्या शतकापासून ते आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.<ref>[http://www.censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_Data_Online/Language/Statement1.htm भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार]</ref> २०११ च्या जनगणनेनुसार, [[भारत]] देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.
== मराठी भाषिक प्रदेश ==
मराठी भाषा मुख्यत्वे भारतातील [[महाराष्ट्र]] राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर [[गोवा]], उत्तर [[कर्नाटक]] ([[बेळगांव]], [[हुबळी]]-[[धारवाड]], [[गुलबर्गा]], [[बीदर|बिदर]], [[कारवार]]), [[गुजरात]] (दक्षिण गुजरात, [[सुरत]], [[बडोदा]] व [[अहमदाबाद]]), [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेश]] ([[हैदराबाद]]), [[मध्य प्रदेश|मध्यप्रदेश]] ([[इंदूर]], [[ग्वाल्हेर]]), [[तमिळनाडू|तामिळनाडू]] ([[तंजावर]]) व [[छत्तीसगढ]] राज्यांत आणि [[दमण आणि दीव]], [[दादरा आणि नगर हवेली|दादरा नगर हवेली]] या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे वाढत आहे.
Line ३० ⟶ ३६:
 
== राजभाषा ==
भारताचाभारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय भाषांचाभाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही [[महाराष्ट्र]] राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. [[गोवा|गोवा राज्यात]] कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाचाशासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. असे असले तरी राज्यकारभार आणि पत्रव्यवहार लोकांचा सोयीसाठी इंग्रजीतून केला जातो. [[दादरा व नगर हवेली]]<ref>[http://dnh.nic.in/deptdoc/vguide.pdf]</ref> या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
 
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)<ref>[http://www.unigoa.ac.in/department.php?adepid=8 गोवा विद्यापीठ- मराठी विभाग]</ref>, महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)<ref>[http://www.msubaroda.ac.in/departmentinfo.php?ffac_code=1&fdept_code=11 महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा]</ref>, उस्मानिया विद्यापीठ (तेलंगण), गुलबर्गा विद्यापीठ<ref>[http://www.gulbargauniversity.kar.nic.in/deptmarathi.htm गुलबर्गा विद्यापीठ]</ref>, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)<ref>[http://www.dauniv.ac.in/rules/statute.doc देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर]</ref> व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)<ref>[http://www.jnu.ac.in/main.asp?sendval=SchoolOfLanguage जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली]</ref> येथेहीयेथे मराठीचामराठी उच्च शिक्षणासाठीच़ेउच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरचामहाराष्ट्राबाहेरील एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.
 
==मराठी भाषा दिवस==
'''विष्णू वामन शिरवाडकर''', (२७ फेब्रुवारी, [[इ.स. १९१२|१९१२]]-१० मार्च [[इ.स. १९९९|१९९९]]) हे [[मराठी]] भाषेतील [[ज्ञानपीठ पुरस्कार]]विजेते अग्रगण्य [[कवी]], [[लेखक]], [[नाटककार]] कथाकार व [[समीक्षक]] होते. त्यांनी [[कुसुमाग्रज]] या टोपणनावाने कवितालेखन केले. त्यांच़ात्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा [[मराठी भाषा दिवस]] म्हणून साज़रासाजरा केला जातो. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांच़ा जन्मदिवस 'राजभाषा दिन'म्हणून साज़रा करण्यास सुरुवात केली.
 
==मराठी साहित्य संमेलन==
{{मुख्य लेख|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन}}
११ मे [[इ.स. १८७८|१८७८]] रोजी सायंकाळी [[पुणे|पुण्याचापुण्याच्या]] हिराबागेत मराठी ग्रंथकारांच़ेग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] समज़लेसमजले ज़ातेजाते. या संमेलनाचे अध्यक्ष पदअध्यक्षपद [[महादेव गोविंद रानडे|न्या. रानडे]] यांनी ,भूषविले.
 
==मराठी पुस्तके==
'[[लीळाचरित्र]]' हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेच़ाभाषेचा पाया रोवला. आज़वरमराठी एकभाषेत लाखआजवर पुस्तकेविविध प्रकाशितविषयांवर झ़ालीविस्तृत आहेत.लेखन त्यांतलीप्रकाशीत हज़ारभरझाले तरीअसून , त्यातील कैक प्रकाशने जागतिक साहित्यांतसाहित्यात मानाचे स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हज़ारहजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, आणि छोटीमोठी अडीच़शे [[साहित्य संमेलने]] भरतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाज़ारपेठबाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपर्यंत आहे. सरकारी संस्था ’बालभारती’दरवर्षी’बालभारती’ दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. (बालभारती बंद झाले आहे). भारतातील सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ हे{{संदर्भ हवा}}, आणि देशातले सर्वाधिक खपाचे च़ौथ्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे,{{संदर्भ असे म्हणतातहवा}}. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.{{संदर्भ हवा}}.
 
शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत, चरित्र कोश, तत्त्वज्ञानकोश, वाङ्मय कोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, ज्ञानकोश, असे शेकडोअनेक प्रकारच़ेप्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेच़ाभाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो, असे म्हटले जाते. {{संदर्भ हवा}}.
 
==पुरस्कार==
* विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
* 'मूर्तिदेवी पुरस्कार' शिवाजी सावंत यांना मृत्युंजय या कादंबरीसाठी मिळाला आहे.
* महेश एलकुंच़वार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना 'सरस्वती सन्मान' मिळाले आहेत.
* विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना 'कालिदास सन्मान' मिळाले आहेत.
* महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके यांचा नावाने 'अखिल भारतीय कला सन्मान' दिला जातो.
* भारतीय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आजवर [[बालगंधर्व]]<nowiki/>ना मिळाले आहेत.
Line ६० ⟶ ६६:
{{मुख्यलेख|मराठी भाषेचा इतिहास}}
 
मराठी भाषेचा उदय [[संस्‍कृत|संस्‍कृतचा]] प्रभावाखाली निर्माण झालेल्या [[प्राकृत]] भाषेचा [[महाराष्ट्री]] या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते. [[पैठण]] (प्रतिष्ठान) येथील [[सातवाहन]] साम्राज्याने [[महाराष्ट्री]] भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. [[देवगिरीचे यादव|देवगिरीचादेवगिरीच्या यादवांच्या]] काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते.
इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये [[ज्ञानेश्वरी]] या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. [[महानुभाव]] संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत [[एकनाथ]] यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि [[एकनाथी भागवत]], [[भावार्थ रामायण]] <ref> http://santeknath.org/vagmayavishayi.html</ref> आदि ग्रंथांची भर घातली.
[[चित्र:MarathiShilalekhYear1130.jpg|इवलेसे|इ.स.११३० मध्ये कोरलेला मराठी शिलालेख]]
'''छत्रपती शिवाजी महाराजांनी''' मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि [[पेशवे|पेशव्यांनी]] या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. [[इ.स. १९४७]] नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. [[इ.स. १९६०]]<ref>[http://www.marathimati.com/maharashtra/history/maharashtra-past-present/sahakari-chalaval-m-v-namjoshi/ १९६० मधे महाराष्ट्राच़े एकभाषिक राज्य स्थापन झाले] - [[मराठीमाती]]</ref> मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. राजा केसिदेवराय याचा कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात ज़ुना आज़पर्यंत सापडलेला शिलालेख आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंचं मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाचा दृष्टीने आद्य मराठी लेख समज़ला ज़ात असे. ती समज़ूत आता मागे पडली असून तो मान आक्षी शिलालेखाला मिळाला आहे. आक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याचा ठिकाणापासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाच़ा उल्लेख १८८३च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मज़कूर खालीलप्रमाणे.<center>'''गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
<br />मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री -
<br />वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा -
<br />न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
<br />प्रव्रतमने । सकु संवतु : ९३४ प्रधा-
<br />वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-
<br />लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ
<br />कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु
<br />मीची वआण । लुनया कचली ज -।<br /> </center>
[[File:राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख इ.स. १०१२ .jpg|thumb|राजा केसिदेवरायाच़ा अक्षी शिलालेख इ.स. १०१२]]
 
राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे {{संदर्भ हवा}}. अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा आद्य मराठी लेख समजला जात असे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख १८८३च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे -
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोदला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मज़कुराखाली गद्धेगाळ व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे खोदकामाच़े स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे.
अर्थ :--ज़गी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. लुनया हे लेख कोरणाऱ्याच़े नाव आहे.
इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.
 
{{Quote
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।':
|text = गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-<br>मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री-<br>वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-<br>न भइर्जु सेणुई तसीमीनी काले<br>प्रव्रतमने । सकु संवतु : ९३४ प्रधा-<br>वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-<br>लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ<br>कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु-<br>मीची वआण । लुनया कचली ज
कुडल शब्द कन्नड असून त्याच़ा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. त्याच़ा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.
}}
 
[[File:राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख इ.स. १०१२ .jpg|thumb|राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख इ.स. १०१२]]
[[चित्र:Marathispeak.png|thumb|200px|मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश लाल रंगात दर्शविलेला आहे]].
 
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ(?) व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे कोरीवकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.
== मराठी भाषेत कालानुक्रमे झ़ालेले बदल ==
 
मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५०० वर्ष मानले ज़ाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले ज़ाते. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
अर्थ : "जगी सुख नांदो. ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले." लुनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे.
 
 
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।'
कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्‍यकालीन संगमेश्‍वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्‍य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. त्याच़ा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.
 
 
== मराठी भाषेत कालानुक्रमे झालेले बदल ==
मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५०० वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
 
=== आद्यकाल ===
हा काळ [[इ.स. १२००]] पूर्व, म्हणजे लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा लिखाणाचाही पूर्वीचा काल होय. काळातील मराठी शब्दांच़े तसेच़ काही वाक्यांच़े उल्लेख ताम्रपटात तसेच़ शिलालेखात आढळतात.
[[चित्र:MarathiShilalekhYear1109Found AtParalMaharashtraIndia.jpg|इवलेसे|परळ, [[मुंबई]] येथे आढळलेला शिलालेख. हा इ.स ११०९ मध्ये कोरला गेला.]].
 
=== यादवकाल ===
Line १०४ ⟶ १०९:
 
=== पेशवे काळ ===
हा काल [[इ.स. १७००]] ते [[इ.स. १८१८]] असा आहे. याकाळात [[मोरोपंत|मोरोपंतांनी]] मराठी भाषेत ग्रंथरचना केलया. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव ,प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोच़वल्यापोहोचवल्या.
याच़याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी [[लावणी]] व [[पोवाडा]] हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच़ काळात [[बखर]] लेखनाची सुरुवात झ़ालीझाली. निरंजन माधव, [[कृष्ण दयार्णव]], [[रामजोशी]], [[प्रभाकर दातार|प्रभाकर]], [[होनाजी बाळा]], सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाच़ेमहत्त्वाचे कवी आहेत.
 
=== इंग्रजी कालखंड ===
Line ११२ ⟶ ११७:
छपाईची सुरुवात झ़ाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकाऱ्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विरामचिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.
 
=== स्वात्रंत्योत्त्वर कालखंड ===
==अभिजात मराठी==
साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, [[दलित पँथर|दलित पँथर्सचा]] साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्या बाजूला ‘अ‍ॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. [[श्री. पु. भागवत]] त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.{{संदर्भ हवा}}
मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-
* इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
* [[गाथा सप्तशती]] हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाअगोदर किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले काही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
* भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत. वगैरे.
 
‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पँथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1278606.cms कोण म्हणतो मराठी मरते आहे!]या लेखात लेखक [[सारंग दर्शने]] यांनी सर्वप्रथम [मराठी भाषेच्या अर्थशास्त्राचा ऊहापोह केला. या लेखात दर्शने यांनी साहित्येतर [[मराठी भाषेचे अर्थशास्त्र]] सुदृढ आहे असे मत मांडले आहे. सौजन्य:[http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/1278560.cms महाराष्ट्र टाइम्स वार्षिक २००५].
 
== मराठी शिक्षण, शाळा आणि विद्यार्थी==
[[Image:Marathinewspapers.jpg|thumb|200px|मराठीतील काही लोकप्रिय वृत्तपत्रे]]
 
[[महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ]], पुणे [http://www.mah.nic.in/msec/boardmem.htm#LANGUAGE%20STUDY] ही संस्था शालेय परीक्षांची व्यवस्था पाहते. [[बालभारती]], पुणे ही संस्था शालेय अभ्यासक्रमाची जबाबदारी पार पाडते. विविध ,विद्यापीठे महाविद्यालयीन शिक्षण देतात.
 
== मराठीचे प्रांतिक भेद==
* [[कोकणी बोलीभाषा|कोकणी]]
* [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]]
* [[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]]
* [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]]
* [[वऱ्हाडी बोलीभाषा|वऱ्हाडी]]
* [[तमिळनाडू]] राज्यातील [[तंजावर]] येथे तंजावरी मराठी नावाची बोलीभाषा बोलली जाते.
* मराठीभाषक ज्यू (बेने-इस्रायली) इस्रायलला परतले, तेव्हा मराठी भाषा तेथेही गेली.
 
==मराठी विश्वकोश==
[[Image:verse_in_marathi_modi_script.png|thumb|200px|मोडी लिपीतील मजकूर]]
[[संयुक्त महाराष्ट्र|संयुक्त महाराष्ट्राच्या]] निर्मितीनंतर [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९ नोव्हेंबर १९६० ला [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ|महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची]] स्थापना [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी]] यांच्या अध्यक्षतेखाली केली. या मंडळाने [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशाची]] निर्मिती केली. त्याआधि श्री.व्यं. केतकरांनी मराठीतील पहिला ज्ञानकोश एकहाती लिहिला. मराठी विश्वकोश ही ज्ञानकोशाची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे.
 
== मराठी साहित्य ==
मराठी संस्कृती/साहित्याबाबतचे खालील लेख पहा-
[[कथा]], [[कविता]], [[कादंबरी]], [[नाटक]], [[नाट्य]], [[बाल साहित्य]], [[ललित लेख]], [[विनोद]], [[मराठी साहित्य संमेलने]]
[[अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।समीक्षा]], [[चारोळी]][http://www.meemaza.com], [[गझल]],
[[ओवी]], [[अभंग]], [[भजन]], [[कीर्तन]], [[पोवाडा]], [[लावणी]], [[भारूड]], [[बखर]], [[पोथी]], [[आरती]], [[लोकगीत]], [[गोंधळ]], [[उखाणे]], [[वाक्‍प्रचार]]
 
== लिपी आणि लेखन पद्धती==
=== मराठी लेखनाचा इतिहास ===
सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा [[कुडल]] येथील तुळईवरील लेखनस्वरूपात आहे.
मराठीभाषेच्या लिखाणाकरिता ऐतिहासिक काळात [[मोडी]] या लिपीचा उपयोग केला जात असे. ,मोडी लिपी हाताने लिहिण्यास सोपी आणि जलद असल्याने ती लोकप्रिय होती. परंतु विसाव्या शतकापासून मुख्यत्वे छपाईस सोपी असल्याने [[देवनागरी]] लिपीचा वापर वाढला आणि ही लिपी आता मराठीसाठी सर्वमान्य आहे. देवनागरी लिपीचा वापर सक्तीने करण्याचे काम मेजर कँडी याने केले.
 
=== आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी लेखन ===
[[संगणक|संगणकामुळे]] मराठी लेखनाचे क्षेत्र विस्तारले आहे. विविध [[टंक]] (''fonts''), त्यांचे प्रमाणीकरण (''standardization'') वगैरे गोष्टी या संदर्भात महत्त्वाच्या ठरत आहेत.
* [[मराठी भाषेचे तंत्रज्ञान]]: मराठी [[देवनागरी]]करिता विविध संगणक प्रणाली उपलब्ध असल्या तरी [[मराठी भाषेचे तंत्रज्ञान]] अधिक विकसित होण्यास खूप वाव आहे. लिपी व संगंणक प्रणालींच्या एकमेकांशी प्रमाणीकरणाच्या व कम्पॅटिबिलिटीच्या अभावामुळे काही प्रश्न निर्माण होतात.
* प्रथमत: मराठी छपाई क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध मराठी मुद्रांमध्ये एकमानकता (स्टँडर्डायझेशन) नसल्यामुळे सुसंगती (कंपॅटिबिलिटीही) नसते. टंकणयंत्रावरील मराठी लिपीसाठीचा कळफलक अजून प्रमणित होऊ शकलेला नाही. त्यामुळे एक माणूस अनेक टंक वापरू शकत नाही. यासाठी [[राज्य मराठी विकास संस्था]] प्रयत्‍नशील आहे.
* मराठीचे टंक (फॉन्ट) हे व्यापारी तत्त्वावर निर्माण केले असल्याने ते महाग किंमतीला विकत घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित होतो व सर्वसामान्य जनतेला ते सहजासहजी मिळत नाहीत. परंतु [[सी डॅक]] या संस्थेने निर्माण केले योगेश, सुरेख हे टंक मोफत उपलब्ध आहेत. मात्र असे टंक मर्यादित संख्येत आहेत.
* हे व्यापारी मराठी फॉन्ट विकताना ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला टंकांमध्ये ANSI ते UNICODE असा विकल्प पुरवत नाहीत. [[युनिकोड]]
* आंतरजालावर शोध घेण्यासाठी करिता [[युनिकोड]] चा (इंग्रजी : UNICODE) वापर [[गुगल]] सारख्या शोध यंत्रामध्ये करता येतो. आपोआप डाउनलोड होणारे डायनामिक फॉन्ट युनिकोड कंपॅटिबल नसल्यामुळे शोध यंत्रात चालत नाहीत.
* युनिकोड धर्तीचे टंक विंडोज २००० व त्या पुढील प्रणालींबरोबर मुळातच असतात. जुन्या विंडोज प्रणाली वापरणाऱ्यांना [[युनिकोड]] वापरणे जड जाते. परंतु [[लिनक्स]]वर आधारित [[संचालन प्रणाली|संचालन प्रणालींत]] युनिकोडचा मूळ म्हणून वापर केल्यामुळे अशा संगणकांवर मराठी वापरताना कोणतीही समस्या येत नाही.
* हे सर्व टंक व्यापारासाठी बनवल्यामुळे त्यांना देवनागरी टंक म्हटले जाते आणि त्यामुळे ते हिंदी छपाईसाठी उत्तम चालतात. जी अक्षरे खास मराठी आहेत, ती सर्वच्या सर्व टाईप करता येतील असे फॉन्ट्स अजून निघालेले नाहीत.{{संदर्भ हवा}}
 
=== १९५० ते १९८० ===
साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. अक्षरश: शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले (बंडखोर) मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, [[दलित पँथर|दलित पँथर्सचा]] साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्या बाजूला ‘अ‍ॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. [[श्री. पु. भागवत]] त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.{{संदर्भ हवा}}
 
‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं.त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पँथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
 
‘माणूस साप्ताहिक’ आणि [[श्री.ग. माजगावकर]] यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी !) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग.वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. [[पु.ल. देशपांडे]] यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले [[इचलकरंजी]]चे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. [[बाळ गांगल]] या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.<ref>Google च्या http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34417:2009-12-24-16-51-58&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 {{मृत दुवा}}ची कॅश आहे. 29 Dec 2009 08:22:53 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा फोटो आहे.</ref>
 
==मराठीतील बोली भाषा==
{{मुख्यलेख|मराठीतील बोली भाषा}}
* [['''अहिराणी''']] -
जळगाव जिल्हा सावळदबारा, धुळे, नंदुरबार, नाशिक ते मध्य प्रदेशातील [[बऱ्हाणपूर]], शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. [[भालचंद्र नेमाडे]], [[ना. धों. महानोर]], के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीच़ा वापर केला आहे.
 
* '''इस्रायली===अभिजात मराठी''' -===
मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-
 
* इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
* '''कोंकणी''' -
* [[गाथा सप्तशती]] हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाअगोदर किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले काही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
कोकणी या नावाने ओळखल्या ज़ाणाऱ्या अनेक बोली आहेत........tasa kahich nahi. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातली आगरी,कोळी, वाडवळ, कादोडी, ईस्ट ईंडियन, बाणकोटी, वारली, कोकणा, कातकरी, रत्‍नागिरी जिल्ह्यातली संगमेश्वरी, [[चित्पावनी बोलीभाषा|चित्पावनी]], सिंधुदुर्गातली मालवणी, गोव्यातले श्रीमंत हिंदू शेतकरी बोलतात ती [[काणकोणची कोकणी]], तिथल्याच़ शेतमजुरांची कोकणी, गोव्यातल्या ख्रिश्चनांची पोर्तुगीज पद्धतीची कोकणी, गावड्यांची कोकणी, कारवार जिल्ह्यातली कारवारी, या सर्व बोली ठोकरीत्या कोकणी बोली समजल्या जातात, पण निश्चितपणे एकमेकांपासून वेगळ्या आहेत. या बोलींपैकी गोव्यातल्या स्थानिक पॊर्तुगीज/ख्रिश्चन बोलत असलेल्या एका बोलीला राज्यभाषा केले आहे.
* भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत.
 
* '''[[कोल्हापुरी_बोली|कोल्हापुरी]]''' -
कोल्हापूर भागात बोलली ज़ाणारी ही बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच़ कोकणी भाषेच़ा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांच़ा वापर आढळतो.
 
* '''खानदेशी'''
ही बोली जळगाव जिल्हा व लगतच्या धुळे जिल्ह्यात बोलली जाते.
 
* '''[[चंदगडी बोलीभाषा|चंदगडी बोली]]'''
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींच़ा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, [[कन्नड]] आणि [[कोकणी]] भाषेचा प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराच़ा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याच़ा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याचा सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेचा प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाज़ारास गेल्लो'(मी बाज़ारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
 
* '''चित्पावनी''' -
 
* [['''झाडीबोली''']] -
[[भंडारा]], [[गोंदिया]], [[चंद्रपूर]] आणि [[गडचिरोली]] हा चार जिल्ह्यांच़ा भूप्रदेश 'झ़ाडीपट्टी' म्हणून ओळखला ज़ातो. या भागातील बोलीभाषेला झ़ाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच़ [[व्यंजने]] झ़ाडीबोलीत वापरली ज़ात नाहीत. मराठीतील [[मुकुंदराज]]कृत '[[विवेकसिंधू]]'मधील अनेक अपरिचित शब्द आज़ही झ़ाडीबोलीत प्रचारात आहेत.
 
* '''डांगी''' -
 
* '''[[तंजावर मराठी]]''' -
ही मराठी भाषेचीच़ एक बोली असून ती भारतातील [[तमिळनाडू]] ह्या राज्यात बोलली ज़ाते. ज़वळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात.
तमिळनाडू राज्यातील [[तंजावर]] किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आज़ही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाचा ओघात पडलेला स्थानिक [[तमिळ]] भाषेच़ा प्रभाव ह्या भाषेवर ज़ाणवतो.
 
* '''[[तावडी बोलीभाषा|तावडी]]''' -
[[जामनेर]], [[भुसावळ]], [[जळगाव]], बांदवर, [[रावेर]], [[यावल]] तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठ्या प्रमाणात आहेत. 'क'चा जागी 'ख'च़ा उच्चार केला ज़ातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). [[बहिणाबाई]] चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीच़ा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समज़त असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
 
* '''देहवाली''' -
भिल्ल समाजात ही बोली आढळते. [[गुजराती]] आणि हिंदी भाषांच़ा हिचावर मोठा प्रभाव आहे. बोलीची वाक्यरचनाही गुजरातीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेच़े खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवालीच्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच़ व्यंजन वापरले ज़ाते. या भाषेच़े अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमीद्वारे हे प्रसिद्धही झ़ाले आहेत.
 
* '''नंदभाषा''' -
व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आज़ही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. [[विसोबा खेचर]] ([[नामदेव|नामदेवांचे]] गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणाऱ्या काव्यरचनाही केल्या आहेत.
 
* '''नागपुरी''' -
पूर्व विदर्भातील [[नागपूर]], [[वर्धा]], [[चंद्रपूर]]च़ा काही भाग आणि गडचिरोलीच़ा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्ह्यांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील [[शिवनी]], [[छिंदवाडा]], [[बालाघाट]] व [[रायपूर]] या भागातही ही बोली प्रचलित आहे. वर्‍हाडी आणि झ़ाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्‍हाडी भाषेचेच़ एक रूप मानल्याने नागपुरी बोलीच़ा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली ज़ाते. यावर [[हिंदी]] शब्दांच़ाही प्रभाव आढळतो.
 
* '''[[नारायणपेठी बोली]]''' -
महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीबाषा बोलतात.
 
* '''बेळगावी''' -
[[बेळगाव]] या महाराष्ट्राचा सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, [[कोकणी]] अशा अनेक बोलींचा मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख [[पु.ल. देशपांडे]] यांचा रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच़ बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. [[प्रकाश संत]] लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. ज़से ''काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज़, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला..''. या भाषेत गा हा प्रत्यय लावला ज़ातो ज़से 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
 
* '''भटक्‍या विमुक्त''' -
ज़मातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्‍या ज़माती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच ज़मातीत रहावीत यासाठी या बोली भाषांच़ा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. [[शिवाजी विद्यापीठ|शिवाजी विद्यापीठाचा]] मराठी अधिविभागातील डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.
 
* '''मराठवाडी''' -
मराठवाडा प्रदेशात ही ठसकेबाज मराठी भाषा वापरली ज़ाते. सहसा गावठी किंवा शिवराळ पणा हे वैशिष्ट्य मराठवाड्यातल्या मराठी चे समज़ले ज़ाते. नांदेड जिल्ह्यात तेलंगणा राज्याला लागून असल्याने एक वेगळाच़ हेलका धरला ज़ातो. तर
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील [[उस्मानाबाद]] व [[लातूर]] जिल्ह्यात थोडी वेगळी भाषा बोलली ज़ाते. लातूरी भाषेत काही वेळा क्रियापदांवर [[कानडी]] भाषेच़ा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत [[उर्दू]] शब्दही आढळतात. 'लाव', 'आव' या स्वरूपाच़े कारकवाचक प्रत्यय या बोलीच़े वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, च़ाल्लाव, ठिवताव इत्यादी
 
* '''[[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]]''' -
 
* '''मॉरिशसची मराठी''' -
 
* '''मालवणी''' -
दक्षिण [[रत्‍नागिरी]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात बोलली ज़ाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीच़े वैशिष्ट्य आहे. [[दशावतार]] या नाट्याच़े सादरीकरण या भाषेतच़ केले ज़ाते. [[मच्छिंद्र कांबळी]] यांचा मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धी पावली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. ज़से की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
 
* '''वर्‍हाडी''' -
[[बुलढाणा]], [[वाशीम]], [[अकोला]], [[यवतमाळ]], [[अमरावती]] आणि [[वर्धा]] या सहा जिल्ह्यांतून वर्‍हाडी बोलली ज़ाते.मूळ मराठी ही बोली कुठल्याही प्रकारच़ा हेल न काढता,अनुनासीक इ.चा अतिरेक न करता अत्यंत संथपणे बोलली ज़ाते.नवीन ऐकणाऱ्याला तिच़े कौतुक वाटते.प्रमाण मराठीतील काही शब्दात बदल होत असल्यामुळे ती थोडी अशुध्द वाटते. म्हाइंभट यांच़ा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वर्‍हाडी बोलीत लिहिला गेला. [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथातील]] अनेक रचना याच़ बोलीतून झ़ाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला ज़ातो. ज़से, 'नदीचा गायात, गाय फसली' (नदीचा गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईज़ो, येईज़ो, घेईज़ो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.
 
* '''कोळी''' -
मुख्यतः महाराष्ट्रातील [[मुंबई]], [[ठाणे]], [[पालघर]], [[रायगड]], [[अलिबाग]] तसेच गुजरातमधील [[उमरगाव]], [[दादरा]] नगर हवेली आणि गोव्यात त्याच़बरोबर संपूर्ण कोकणातील किनारपट्यांवर सर्रास [[कोळी]] भाषा बोलली ज़ाते. कोळी ज़ातीतील अनेक उपज़ातींमध्ये थोड्याफार भाषेचे फरक पडतात ज़से, [[कोळी]], [[मांगेली]], [[वैती]], [[आगरी]] इ..या भाषेत " ळ " उच्चार " ल " ने केला ज़ातो. फक्त ह्या कोळीतील " [[मांगेली]] " भाषेत " ळ " ची स्पष्ट सिद्ध होते. त्याचबरोबर ह्या भाषेत [[मराठी]], [[गुजराती]], [[हिंदी]] आणि [[फारशी]] भाषेच़े शब्द दडलेले आहेत.शब्दशः " त्याने जेवण केलं होतं " ( त्यान जेवण करीलता ), " तुम्हाला काहीतरी सांगायच़ं आहे " ( तुमाना कायतरी हांग्याय ).{{संदर्भ हवा}}
 
== मराठी साहित्य ==
प्रमुख लेख [[मराठी साहित्य]] येथे आहे. मराठी संस्कृती/साहित्याबाबतचे इतर काही लेख -
[[कथा]], [[कविता]], [[कादंबरी]], [[नाटक]], [[नाट्य]], [[बाल साहित्य]], [[ललित लेख]], [[विनोद]], [[मराठी साहित्य संमेलने]], [[अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।समीक्षा]], [[चारोळी]], [[गझल]], [[ओवी]], [[अभंग]], [[भजन]], [[कीर्तन]], [[पोवाडा]], [[लावणी]], [[भारूड]], [[बखर]], [[पोथी]], [[आरती]], [[लोकगीत]], [[गोंधळ]], [[उखाणे]], [[वाक्‍प्रचार]]
 
===मराठीचे आद्य कवी ===
मराठीचे आद्य कवी पुढील प्रमाणे मानले जातात.
# [[मुकुंदराज]]
Line २४४ ⟶ १४२:
# [[ज्ञानेश्वर]]
# [[नामदेव]]
#(जगमित्रनागा)संतजगमित्रनागावरील साहित्य-श्रीसंतजगमित्रनागाचरित्र
लेखक-ॲड.दत्तात्रय आंधळे
 
# [[एकनाथ]]
# [[तुकाराम]]
Line २५९ ⟶ १५४:
# केशीराजव्यास - मराठीतील पहिले संपादक
# [[दामोदर पंडित]]
#मुसलमान मराठी संतकवी : एकनाथ, तुकारामांच्या काळात आणि त्या नंतरही मुसलमान संतानी जी सेवा केली, ती उपेक्षणीय नाही. इसवी सनाच्या पंधराव्या ते अठराव्या शतकापर्यंत मुसलमान संत कवी आढळतात. त्यांमधील सुरुवातीच़ा आणि गुणांनीही अग्रगण्य असा कवी म्हणजे मुंतोजी ब्रह्मणी हा होय. मृतुंजय या नावानेही तो प्रसिद्ध आहे. नारायणपूर येथे त्याची समाधी आहे. 'सिद्धसंकेत प्रबंध' हा त्याच़ा सर्वात मोठा ग्रंथ. दोन हज़ार ओव्या असलेल्या या ग्रंथातील दुसऱ्या प्रकरणाला 'राम-जानकी' असे नाव आहे. त्यातील काही निवडक ओव्या - <br>
 
ही यादी पूर्ण नसून फक्त काही प्रमुख कवींची यादी आहे.{{संदर्भ हवा}}
 
==मुसलमान मराठी संत कवी ==
एकनाथ, तुकारामांच्या काळात आणि त्या नंतरही मुसलमान संतानी जी सेवा केली, ती उपेक्षणीय नाही. इसवी सनाच्या पंधराव्या ते अठराव्या शतकापर्यंत मुसलमान संत कवी आढळतात. त्यांमधील सुरुवातीच़ा आणि गुणांनीही अग्रगण्य असा कवी म्हणजे मुंतोजी ब्रह्मणी हा होय. मृतुंजय या नावानेही तो प्रसिद्ध आहे. नारायणपूर येथे त्याची समाधी आहे. 'सिद्धसंकेत प्रबंध' हा त्याच़ा सर्वात मोठा ग्रंथ. दोन हज़ार ओव्या असलेल्या या ग्रंथातील दुसऱ्या प्रकरणाला 'राम-जानकी' असे नाव आहे. त्यातील काही निवडक ओव्या - <br>
'''मन -नयनां येकांत करावा | प्रेम भाव हृदयी धरावा ||'''<br>
'''सत्य विश्वास मानावा |निश्चयेसी||'''<br>
Line २७५ ⟶ १६६:
'''मन तदाकार होईल |विसरलोनि देहाते||'''
 
या कवीबद्दल रा.चिं .ढेरे म्हणतात, असा हा संतकवी केवळ मुसलमान संत कवीच़कवीच नव्हे, तर अखिल मराठी संत मंडळात मानाच़ेमानाचे स्थान पावणारा आहे . <ref>भारतीय संस्कृती कोश खंड सहा,पान क्रमांक ७६४ </ref>
 
===मराठी विश्वकोश===
[[Image:verse_in_marathi_modi_script.png|thumb|200px|मोडी लिपीतील मजकूर]]
[[संयुक्त महाराष्ट्र|संयुक्त महाराष्ट्राच्या]] निर्मितीनंतर [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] १९ नोव्हेंबर १९६० ला [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ|महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची]] स्थापना [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी]] यांच्या अध्यक्षतेखाली केली. या मंडळाने [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशाची]] निर्मिती केली. त्याआधि श्री.व्यं. केतकरांनी मराठीतील पहिला ज्ञानकोश एकहाती लिहिला. मराठी विश्वकोश ही ज्ञानकोशाची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे.
 
==मराठीतील बोली भाषा / प्रांतिक भेद==
{{मुख्यलेख|मराठीतील बोली भाषा}}
प्रमुख विभागणी -
* [[कोकणी बोलीभाषा|कोकणी]]
* [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]]
* [[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]]
* [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]]
* [[वऱ्हाडी बोलीभाषा|वऱ्हाडी]]
* [[तमिळनाडू]] राज्यातील [[तंजावर]] येथे तंजावरी मराठी नावाची बोलीभाषा बोलली जाते.
* मराठीभाषक ज्यू (बेने-इस्रायली) इस्रायलला परतले, तेव्हा मराठी भाषा तेथेही गेली.
 
तपशीलवार माहिती -
*उत्तर महाराष्ट्र
** '''[[अहिराणी]]''' - जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, नाशिक ते मध्य प्रदेशातील [[बऱ्हाणपूर]], शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. [[भालचंद्र नेमाडे]], [[ना. धों. महानोर]], के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीच़ा वापर केला आहे.
** '''[[तावडी बोलीभाषा|तावडी]]''' - [[जामनेर]], [[भुसावळ]], [[जळगाव]], बांदवर, [[रावेर]], [[यावल]] तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठ्या प्रमाणात आहेत. 'क'चा जागी 'ख'च़ा उच्चार केला ज़ातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). [[बहिणाबाई]] चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीच़ा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समज़त असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
** '''देहवाली''' - भिल्ल समाजात ही बोली आढळते. [[गुजराती]] आणि हिंदी भाषांच़ा हिचावर मोठा प्रभाव आहे. बोलीची वाक्यरचनाही गुजरातीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेच़े खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवालीच्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच़ व्यंजन वापरले ज़ाते. या भाषेच़े अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमीद्वारे हे प्रसिद्धही झ़ाले आहेत.
*कोकण
** '''कोंकणी / चित्पावनी''' - कोकणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक बोली आहेत. अधिक माहितीसाठी [[कोकणी भाषा]] हा लेख पहा.
** '''[[माणदेशी बोलीभाषा|माणदेशी]]'''
** '''मालवणी''' - दक्षिण [[रत्‍नागिरी]] आणि [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. [[दशावतार]] या नाट्याचे सादरीकरण या भाषेत केले जाते. [[मच्छिंद्र कांबळी]] यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धीस आली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
** '''कोळी''' - मुख्यतः महाराष्ट्रातील [[मुंबई]], [[ठाणे]], [[पालघर]], [[रायगड]], [[अलिबाग]] तसेच गुजरातमधील [[उमरगाव]], [[दादरा]] नगर हवेली आणि गोव्यात त्याच़बरोबर संपूर्ण कोकणातील किनारपट्यांवर सर्रास [[कोळी]] भाषा बोलली ज़ाते. कोळी ज़ातीतील अनेक उपज़ातींमध्ये थोड्याफार भाषेचे फरक पडतात ज़से, [[कोळी]], [[मांगेली]], [[वैती]], [[आगरी]] इ..या भाषेत " ळ " उच्चार " ल " ने केला ज़ातो. फक्त ह्या कोळीतील " [[मांगेली]] " भाषेत "ळ" ची स्पष्ट सिद्ध होते. त्याचबरोबर ह्या भाषेत [[मराठी]], [[गुजराती]], [[हिंदी]] आणि [[फारशी]] भाषेच़े शब्द दडलेले आहेत.शब्दशः " त्याने जेवण केलं होतं " ( त्यान जेवण करीलता ), " तुम्हाला काहीतरी सांगायच़ं आहे " ( तुमाना कायतरी हांग्याय ).{{संदर्भ हवा}}
*कर्नाटक सीमा
** '''[[कोल्हापुरी_बोली|कोल्हापुरी]]''' - कोल्हापूर भागात बोलली ज़ाणारी ही बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच़ कोकणी भाषेच़ा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांच़ा वापर आढळतो.
** '''[[चंदगडी बोलीभाषा|चंदगडी बोली]]''' - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींच़ा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, [[कन्नड]] आणि [[कोकणी]] भाषेचा प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराच़ा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याच़ा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याचा सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेचा प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाज़ारास गेल्लो'(मी बाज़ारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
** '''बेळगावी''' - [[बेळगाव]] या महाराष्ट्राचा सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, [[कोकणी]] अशा अनेक बोलींचा मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख [[पु.ल. देशपांडे]] यांचा रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच़ बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. [[प्रकाश संत]] लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. ज़से ''काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला..''. या भाषेत गा हा प्रत्यय लावला ज़ातो ज़से 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
* मराठवाडा
**'''मराठवाडी''' - मराठवाडा प्रदेशात ही ठसकेबाज मराठी भाषा वापरली ज़ाते. सहसा गावठी किंवा शिवराळ पणा हे वैशिष्ट्य मराठवाड्यातल्या मराठी चे समज़ले ज़ाते. नांदेड जिल्ह्यात तेलंगणा राज्याला लागून असल्याने एक वेगळाच़ हेलका धरला ज़ातो. तर महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील [[उस्मानाबाद]] व [[लातूर]] जिल्ह्यात थोडी वेगळी भाषा बोलली ज़ाते. लातूरी भाषेत काही वेळा क्रियापदांवर [[कानडी]] भाषेच़ा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत [[उर्दू]] शब्दही आढळतात. 'लाव', 'आव' या स्वरूपाच़े कारकवाचक प्रत्यय या बोलीच़े वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, च़ाल्लाव, ठिवताव इत्यादी
* विदर्भ
** '''नागपुरी''' - पूर्व विदर्भातील [[नागपूर]], [[वर्धा]], [[चंद्रपूर]]चा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्ह्यांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील [[शिवनी]], [[छिंदवाडा]], [[बालाघाट]] व [[रायपूर]] या भागातही ही बोली प्रचलित आहे. वर्‍हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्‍हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर [[हिंदी]] शब्दांचाही प्रभाव आढळतो.
** '''वर्‍हाडी''' - [[बुलढाणा]], [[वाशीम]], [[अकोला]], [[यवतमाळ]], [[अमरावती]] आणि [[वर्धा]] या सहा जिल्ह्यांतून वर्‍हाडी बोलली जाते. मूळ मराठी ही बोली कुठल्याही प्रकारचा हेल न काढता,अनुनासीक इ.चा अतिरेक न करता अत्यंत संथपणे बोलली जाते. प्रमाण मराठीतील काही शब्दात बदल होत असल्यामुळे ती थोडी अशुध्द वाटते. म्हाइंभट यांच़ा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वर्‍हाडी बोलीत लिहिला गेला. [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथातील]] अनेक रचना याच बोलीतून झ़ाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला ज़ातो. ज़से, 'नदीचा गायात, गाय फसली' (नदीचा गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईज़ो, येईज़ो, घेईज़ो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.
** '''[[झाडीबोली]]''' - [[भंडारा]], [[गोंदिया]], [[चंद्रपूर]] आणि [[गडचिरोली]] हा चार जिल्ह्यांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच़ [[व्यंजने]] झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील [[मुकुंदराज]]कृत '[[विवेकसिंधू]]'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
* इतर
** '''डांगी'''
** '''[[नारायणपेठी बोली]]''' - महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीबाषा बोलतात.
** '''[[तंजावर मराठी]]''' - ही मराठी भाषेचीच़ एक बोली असून ती भारतातील [[तमिळनाडू]] ह्या राज्यात बोलली ज़ाते. ज़वळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. तमिळनाडू राज्यातील [[तंजावर]] किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आज़ही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाचा ओघात पडलेला स्थानिक [[तमिळ]] भाषेच़ा प्रभाव ह्या भाषेवर ज़ाणवतो.
** '''नंदभाषा''' - व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आज़ही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. [[विसोबा खेचर]] ([[नामदेव|नामदेवांचे]] गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणाऱ्या काव्यरचनाही केल्या आहेत.
** '''भटक्‍या विमुक्त''' - भटक्या विमुक्त जमातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्‍या जमाती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत रहावीत यासाठी या बोली भाषांचा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. [[शिवाजी विद्यापीठ|शिवाजी विद्यापीठाचा]] मराठी अधिविभागातील डॉ. विश्‍वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.
** '''इस्रायली मराठी'''
** '''मॉरिशसची मराठी'''
 
==मराठी मुळाक्षरे==
मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे [[देवनागरी]]ची मुळाक्षरे हीच बहुसंख्य (पण सर्व नाही!) मराठी मुळाक्षरे होत. यात एकोणीस [[स्वर]] आणि छत्तीस [[व्यंजन|व्यंजने]] आहेत. देवनागरी लिपीत नसलेली ॲ., ऑ, दीर्घ ॠ, दीर्घ ॡ, दंततालव्य च़, छ़, झ़,आणि ऱ्य, ऱ्ह ही खास मराठी अक्षरे आहेत. ळ हा गुजराथीसह सर्व दाक्षिणात्य लिपींत आहे.
 
'''स्वर'''
 
अ आ ॲ ऑ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡ<br>ए ऐ ओ औ अं अः <br>
 
'''व्यंजने'''
Line ३२८ ⟶ २६३:
 
== संगणकावर मराठी ==
'''संगणक आणि मराठी'''
 
=== आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी लेखन ===
सध्या युनिकोडमुळे मराठी ही संगणकावर बरीच़ स्थिरस्थावर झ़ालेली आहे.
संगणकीकरणाच्या सुरूवातीच्या काळात मराठी लेखनासाठी विविध अडचणी होत्या -
* प्रथमत: मराठी छपाई क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध मराठी मुद्रांमध्ये एकमानकता (स्टँडर्डायझेशन) नसल्यामुळे सुसंगती (कंपॅटिबिलिटीही) नसते. टंकणयंत्रावरील मराठी लिपीसाठीचा कळफलक अजून प्रमणित होऊ शकलेला नाही. त्यामुळे एक माणूस अनेक टंक वापरू शकत नाही. यासाठी [[राज्य मराठी विकास संस्था]] प्रयत्‍नशील आहे.
* मराठीचे टंक (फॉन्ट) हे व्यापारी तत्त्वावर निर्माण केले असल्याने ते महाग किंमतीला विकत घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित होतो व सर्वसामान्य जनतेला ते सहजासहजी मिळत नाहीत. [[सी डॅक]] या संस्थेने निर्माण केलेले टंक मोफत उपलब्ध आहेत. मात्र असे टंक मर्यादित संख्येत आहेत.
* हे व्यापारी मराठी फॉन्ट विकताना ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला टंकांमध्ये ANSI ते UNICODE ([[युनिकोड]])असा पर्याय पुरवत नाहीत.
* आंतरजालावर शोध घेण्यासाठी [[युनिकोड]]चा (इंग्रजी : UNICODE) वापर [[गुगल]]सारख्या शोध यंत्रामध्ये करता येतो. आपोआप डाउनलोड होणारे डायनामिक टंक युनिकोड कंपॅटिबल नसल्यामुळे शोध यंत्रात चालत नाहीत.
* युनिकोड धर्तीचे टंक विंडोज २००० व त्या पुढील प्रणालींबरोबर मुळातच असतात. जुन्या विंडोज प्रणाली वापरणाऱ्यांना [[युनिकोड]] वापरणे जड जाते. परंतु [[लिनक्स]]वर आधारित [[संचालन प्रणाली|संचालन प्रणालींत]] युनिकोडचा मूळ म्हणून वापर केल्यामुळे अशा संगणकांवर मराठी वापरताना कमी समस्या येतात.
* हे टंक देवनागरी लिपीसाठी तयार केलेलेअसल्यामुळे ते हिंदी छपाईसाठी उत्तम चालतात. परंतु काही अक्षरे मराठीसाठी विशेष आहेत, ती सगळी टाईप करता येतील असे टंक कमी आहेत{{संदर्भ हवा}}.
 
सध्या युनिकोडमुळे मराठी टंकलेखनाच़ेही संगणकावर बरीच स्थिरस्थावर झालेली आहे आणि मराठी टंकलेखनाचे अनेक पर्याय उपलब्ध झ़ालेलेझालेले आहेत.
 
त्यांतकाळानुसार आणि वापरलेल्या तंत्रज्ञानानुसार संगणकावरील टंकलेखनपद्धतीचे '''पूर्व-टंकनपद्धती''' आणि '''आधुनिक टंकन पद्धतीटंकनपद्धती''' असे दोन प्रकार करता येतील.{{संदर्भ हवा}}.
 
===पूर्व टंकनपद्धती===
'''१. पूर्व टंकन पद्धती :-''' युनिकोडच्या अगोदर ही टंकन पद्धती अस्तित्वात होती. यात इंग्रजी फॉन्टच्या ज़ागेवर मराठी फॉन्ट टाईप करता येत असत.
युनिकोडच्या अगोदर ही टंकन पद्धती अस्तित्वात होती. यात इंग्रजी फॉन्टच्या ज़ागेवर मराठी फॉन्ट टाईप करता येत असत. (उदा. शिवाजी, कृतिदेव, किरण इत्यादी non-Unicode फॉन्ट आहेत.) तसेच पूर्वप्राथमिक अवस्थेत मराठी भाषेत टंकलेखनासाठी अनेक softwares बनविण्यात आली होती. (उदा. मराठी सोबत इतर भारतीय भाषांमध्ये टंकलेखनासाठी C-DAC चे ISM-OFFICE, श्री-लिपी, इत्यादी)
 
===आधुनिक टंकनपद्धती-१===
उदा. शिवाजी, कृतिदेव, किरण इत्यादी non-Unicode फॉन्ट आहेत.
आधुनिक टंकन पद्धतीत युनिकोड टंक व त्या विविध keyboard layout यांचा समावेश होतो.
 
युनिकोड टंकनपद्धती व software.
तसेच पूर्वप्राथमिक अवस्थेत मराठी भाषेत टंकलेखनासाठी अनेक softwares बनविण्यात आली होती..
 
*[http://superuser.com/questions/1020781/how-to-use-kagapa-phonetics-input-method-in-windows KaGaPa कगप keyboard layout] :- कगप हा [[भाषाशास्त्र|भाषाशास्त्रानुसार]] विकसित केलेला keyboard layout असून तो शब्द उच्चारणपद्धतीनुसार विकसित केलेला आहे. हा layout लिनक्स ऑपेरेटिंग सिस्टिम वर ....... उपलब्ध आहे. Windows साठी शुभानन गांगल याच़े [http://cloudmarathi.blogspot.in/ सोपी मराठी] हे software उपलब्ध आहे पण दोन्ही टंकनपद्धतीत फार थोडा फरक आहे.
मराठी सोबत इतर भारतीय भाषांमध्ये टंकलेखनासाठी C-DAC ने ISM-OFFICE नावाच़े software तयार केले आहे.
*देवनागरी इनस्क्रिप्ट - ज्यांना पारंपरिक टंकन यंत्रावर टंकलेखनाचा सराव आहे, अशांसाठी देवनागरी इनस्क्रिप्ट हा पर्याय विंडोज़ आणि लिनक्स या परिचालन प्रणालींवर मिळतो.
*बोलनागरी
*Traditional :-
 
===आधुनिक टंकन पद्धती-२===
श्री-लिपी नावाचे software सुद्धा पूर्व प्राथमिक अवस्थेत खूप लोकप्रिय होते आणि आज़ही अनेक सरकारी कार्यालयांत व प्रिंटिंग प्रेसमध्ये त्याच़ा वापर केला जातो.
यामध्ये लिप्यंतर तंत्रज्ञानाचा वापर करून software च्या माध्यमातून मराठी टंकन करतात. ही पद्धती खासकरून कुठलेही प्रशिक्षण न घेता टंकन करणाऱ्या लोकांमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. लिप्यंतरसाठी पुढील software लोकप्रिय आहेत.
 
*[https://en.wikipedia.org/wiki/Microsoft&#x20;Indic&#x20;Language&#x20;Input&#x20;Tool )Microsoft Indic Tool मायक्रोसोफ्ट इंडिक टूल] :-''' इंडिक टूल हे microsoft या कंपनीने विकसित केले आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 आदी प्रणाल्यांवर च़ालते.
'''२.आधुनिक टंकन पद्धती-१ :-''' आधुनिक टंकन पद्धतीत युनिकोड फॉन्ट व त्याच़े विविध keyboard layout यांच़ा समावेश होतो.
*[[:en:Google_transliteration|Google Input Tool गूगल इनपुट टूल]] :-''' गूगल इनपुट टूल हे गूगल या कंपनीने विकसित केलेले लिप्यंतर software आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 बरोबरच गूगल क्रोम ब्राउज़रच्या साहाय्याने कुठल्याही प्रणालींवर चालू शकते.
 
===[[:en:Optical_character_recognition|OCR तंत्रज्ञान]]===
युनिकोड टायपिंगचा पद्धती व software.
 
OCR तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीतील स्कॅन केलेले दस्तऐवज, छायाचित्रांचे स्वयंचलित पद्धतीने टंकन करता येते.
अ)[http://superuser.com/questions/1020781/how-to-use-kagapa-phonetics-input-method-in-windows KaGaPa कगप keyboard layout] :- कगप हा [[भाषाशास्त्र|भाषाशास्त्रानुसार]] विकसित केलेला keyboard layout असून तो शब्द उच्चारणपद्धतीनुसार विकसित केलेला आहे. हा layout लिनक्स ऑपेरेटिंग सिस्टिम वर ....... उपलब्ध आहे. Windows साठी शुभानन गांगल याच़े [http://cloudmarathi.blogspot.in/ सोपी मराठी] हे software उपलब्ध आहे पण दोन्ही टंकनपद्धतीत फार थोडा फरक आहे.
 
[[:en:Tesseract_(software)|टेसरॅक्ट ओसीआर]] हे software लिनक्स परिचालन प्रणालीवर उपलब्ध आहे.
आ)देवनागरी inscript:- ज्या लोकांच़ा पारंपरिक टंकन यंत्रावर टायपिंगच़ा सराव झ़ाला आहे अशांसाठी देवनागरी इंस्क्रिप्ट हा पर्याय विंडोज़ आणि लिनक्स या परिचालित प्रणालींवर मिळतो.
 
===मराठी आणि परिचालन प्रणाली===
इ) बोलनागरी :-
 
मराठी ही भाषा काही मोजक्या परिचालन प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. त्यात सर्वात मोठा हिस्सा हा लिनक्स या परिचालन प्रणालीचा आहे. याव्यतीरिक्त मायक्रोसॉफ्ट विंडोज् आणि ॲपल मॅकओएस या परिचालन प्रणालींमधेही मराठी भाषा कमी-अधीक प्रमाणात उपलब्ध आहे.
ई) Traditinal :- 
 
'''३.आधुनिक टंकन पद्धती-२ :-''' यामध्ये लिप्यंतर तंत्रज्ञानाचा वापर करून software च्या माध्यमातून मराठी टंकन करतात. ही पद्धती खासकरून कुठलेही प्रशिक्षण न घेता टंकन करणाऱ्या लोकांमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय आहे.
 
लिप्यंतरसाठी पुढील software लोकप्रिय आहेत.
 
'''अ[Https://en.wikipedia.org/wiki/Microsoft&#x20;Indic&#x20;Language&#x20;Input&#x20;Tool )Microsoft Indic Tool मायक्रोसोफ्ट इंडिक टूल] :-''' इंडिक टूल हे microsoft या कंपनीने विकसित केले आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 आदी प्रणाल्यांवर च़ालते.
 
'''आ)[[:en:Google_transliteration|Google Input Tool गूगल इनपुट टूल]] :-''' गूगल इनपुट टूल हे गूगल या कंपनीने विकसित केलेले लिप्यंतर software आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 बरोबरच गूगल क्रोम ब्राउज़रच्या साहाय्याने कुठल्याही प्रणालींवर चालू शकते.
 
मराठी आणि परिचालित प्रणाली :-
 
मराठी ही भाषा काही मोज़क्या परिचालित प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. त्यात सर्वात मोठा हिस्सा हा लिनक्स या परिचालित प्रणालीच़ा आहे.
 
Fedora व RedHat लिनक्स ५ च्या व्हर्जनमध्ये मराठी भाषा उपलब्ध आहे आणि त्यापुढील इतर आवृत्तींवरसुद्धा.
 
BOSS-Linux (भारत ऑपेरेटिंग सिस्टिम सोल्यूशन) या परिचालित प्रणालीत मराठी भाषा अधिक प्रभावीपणे वापरण्यात आली आहे.
 
'''मराठी आणि [[:en:Optical_character_recognition|OCR तंत्रज्ञान]] :-'''
 
OCR तंत्रज्ञानाचा माध्यमातून मराठी स्कॅन केलेले दस्तऐवज़ व pdf, छायाचित्रे यांच़े स्वयंचलित पद्धतीने टंकन केले ज़ाते.
 
[[:en:Tesseract_(software)|tesseract-ocr]] हे software लिनक्स या परिचालित प्रणालीवर उपलब्ध आहे.
 
'''मराठी स्पीच रेकग्निशन व स्पीच सिंथेसायझ़र :-'''
 
==तक्त्यात नसलेली मराठी अक्षरे==
हा तक्ता देवनागरी लिपीसाठी आहे, यातील काही अक्षरे मराठीत वापरली ज़ात नाहीत आणि मराठीतील काही अक्षरे या तक्त्यात नाहीत.
 
==तक्त्यात नसलेली मराठी अक्षरे==
* ॲ
* च़ छ़ झ़ ञ़ शेंडीफोड्या श आणि मराठी ल आणि ख {{संदर्भ हवा}}
* ऱ्य
* ऱ्ह
Line ३९६ ⟶ ३२०:
* ऎ
* ऒ
*
*
* क़ (हे अक्षर तक्त्यात दोनदा आले आहे; दोन्ही अक्षरे मराठीत नाहीत.)
* ख़
Line ४१३ ⟶ ३३७:
 
== मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदान ==
* भाषा सल्लागार मंडळ : हे बंद पडले आहे{{संदर्भ हवा}}.
* भाषा संचालनालय
* [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ]]
* विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ : हे बंद पडले आहे{{संदर्भ हवा}}.
* भाषा सल्लागार समिती
* विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती (केवळ अस्तित्वमात्र शिल्लक आहे){{संदर्भ हवा}}.
* राज्य विकास मराठी संस्था (१९९२) : (केवळ पुस्तक प्रकाशने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचे काम करीत राहिल्याने या संस्था-स्थापनेचा मूळ हेतू बारगळला आहे){{संदर्भ हवा}}.
* [[मराठी भाषा अभ्यास परिषद]]
* [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ]]