"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Kedarg6500 (चर्चा | योगदान) छो त्यांची एकूण साहित्य-ग्रंथ संख्या सुमारे १०० इतकी आहे. प्रत्यक्ष मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर; पुणे मराठी ग्रंथ संग्रहालय आणि http://granthalaya.org/ या वेबसाईट वरून तयार केलेली सूची |
Kedarg6500 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ३४:
'''नारायण हरी आपटे''' (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; [[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- मृत्यू [[कोरेगांव]], [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.
नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबर्या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास
‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते काही काळ सहसंपादक होते. सातारा मधून ते आल्हाद साप्ताहिक प्रसिद्ध करत. कोरेगावहून त्यांचे स्वत:चे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.
न पटणारी गोष्ट (१९२३), सुखाचा मूलमंत्र (१९२४), पहाटेपूर्वींचा काळोख (१९२६), उमज पडेल तर (१९३९), एकटी (१९४५) या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी अजिंक्यतारा (१९०९), संधिकाल (१९२२), लांच्छित चंद्रमा (१९२५) आणि रजपूतांचा भीष्म (१९४९) या विशेष उल्लेखनीय आहेत. आराम-विराम (१९३४) आणिबनारसी बोरे हे त्यांचे कथासंग्रह. यांशिवाय गृहसौख्य (१९३१), आयुष्याचा पाया (१९४६), कुर्यात् सदा मङ्गालम् (१९४९) यांसारख्या ग्रंथांतून संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन इ. विषयांसंबंधी विवेचन त्यांनी केले आहे. त्यांनी सारेच लेखन बोधवादी भूमिकेतून केलेले आहे. त्यांची शैली प्रसादपूर्ण आणि प्रसन्न आहे.
|