"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{चौकट महाविद्यालय
|name= कवयित्री बहिनाबाईबहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|image= चित्र:Uninmu_logo.jpg|center
|ब्रीदवाक्य= ''अंतरी पेटवू ज्ञानज्योत।''
ओळ २०:
}}
 
या विद्यापीठाची स्थापना १९९० साली झाली. [[जळगाव]], [[धुळे]] आणि [[नंदुरबार]] हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीतअधिकारक्षेत्रात येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nmu.ac.in/|शीर्षक=विद्यापिठ संकेतस्थळ|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=विद्यापीठ अधिकृत संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१५ मार्च २०१९}}</ref>नुकतच विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून ते कवयित्री बहिनाबाईबहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे करण्यात आलेलेआले आहे. विद्यापीठ परिसर हा जळगावपासून 8 कि.मी अंतरावर आहे आणि [[आशिया महामार्ग]] क्र. 46४६ पासून 1.5दीड किमी अंतरावर आहे. गिरणा नदीच्या काठावर आणि डोंगराळ प्रदेशातील हे क्षेत्र 660६५० एकर (2.7७ चौरस किमी 2) विस्तारलेले आहे. ( समुद्र पातळी 810 फुटांपेक्षा जास्त)
[[चित्र:KBC North Maharashtra University main building.jpg|अल्ट=|इवलेसे|मुख्य प्रशासकीय इमारत ]]
 
==अध्यासने==
* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
* विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गकन्या बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व हुतात्मा शिरीषकुमार यांच्या नावानेही अध्यासन केंद्रकेंद्रे सुरू करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मात्र यासाठी काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास त्या महाविद्यालयांमध्ये ही अध्यासने स्थापन करण्याविषयी विचार व्हावा असे अधिसभेच्या बैठकीत ठरले आहे.
 
<br />