"सेतुमाधव पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३२:
| तळटिपा =
}}
'''सेतुमाधवरावसेतु माधवराव पगडी''' ([[ऑगस्ट २७]], [[इ.स. १९१०|१९१०]] - [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[इतिहास]][[संशोधक]], विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक व [[लेखक]] होते. त्यांनी यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. [[शिवाजी]] महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक [[नॅशनल बुक ट्रस्ट]] या [[नवी दिल्ली|नवी दिल्लीतील]] प्रकाशनाने [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] प्रसिद्ध केले आहे.
 
इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणले.
ओळ ४०:
सेतु माधवराव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्याचे]] कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते [[हैदराबाद संस्थान]]मध्ये सनदी अधिकारी होते.
 
गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
 
== प्रकाशित साहित्य ==