"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २५:
}}
 
'''जोतीराव गोविंदराव फुल'''([[एप्रिल ११]] , [[इ.स. १८२७]] - [[नोव्हेंबर २८]], [[इ.स. १८९०]]), '''महात्मा फुले''' नावाने प्रसिद्ध, हे [[मराठी]] [[लेखक]], विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी [[सत्यशोधक समाज]] नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि [[बहुजन]] समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.{{संदर्भ}} जनतेने त्यांना [[महात्मा]] ही उपाधी बहाल केली होती.{{संदर्भ}} ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता. महात्मा फुले यांनी लिहिलेलं साहित्य हे तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्ध ची प्रतिक्रिया त्यांच्या साहित्यातून उमटलेली होती तत्कालीन समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले आजही त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरलेली आहे
 
==बालपण आणि शिक्षण==