"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १३:
}}
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. [[औरंगाबाद|औरंगाबाद शहर]] हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक
==इतिहास==https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&action=edit
मराठवाडा हा मूलक देश म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान यादव मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. विदर्भातील शिंदखेडचे सरदार लखोजी जाधव हे याच यादव घराण्याचे वंशज यांची कन्या राजमाता जिजाऊ आणि वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे ते याच मातीतील होते. ४०० वर्षे याच मराठवाड्यातील देवगिरीवरून यादवांनी विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, माळवा, तेलंगण, बेळगाव, उत्तर कर्नाटक आणि निम्म्यापेक्षा जास्त भूभाग असलेल्या भारतावर राज्य केले.मराठवाडा निजामाच्या संस्थान चा भाग होता हे खरे असले तरी त्या आधी मुस्लीम राजवट येण्याआधी तेथे हजारो वर्ष मराठा साम्राज्य होते आणि जवळपास ४०० वर्ष देवगिरीच्या यादवांचे मराठी साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते हे क्वचितच आणि तेही एका ओळीत सांगितले जाते.
इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव या सारख्या मातब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पद्धतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे मांडलिक राहून राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390|शीर्षक=मराठवाडा|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
स्वातंत्र्योत्तर काळात [[काँग्रेस|काँग्रेसचे]] नेते, [[शंकरराव चव्हाण]] यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री]], अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]]चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे.
Line २३ ⟶ २५:
===मुख्य शहरे===
* [[औरंगाबाद]] : ही मराठवाड्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक शहर आहे. हे शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथून मुंबई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे.
* [[उस्मानाबाद]] :
* [[जालना]] : जालना शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिक केंद्र आहे. या शहराला बियाणांची राजधानी असे म्हणतात. इथे स्टील उद्योग
* [[नांदेड]] : हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा आहे.
* [[परभणी]] : परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. परभणी जंक्शन हे
* [[बीड]] : बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे.मंदिराचे दगडी बांधकाम आहे.
* [[लातूर]] : लातूर हे
* [[हिंगोली]] : हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावर वसले आहे. हिंगोली येथील दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे.
Line ३९ ⟶ ४१:
* [[औंढा नागनाथ|औंढा-नागनाथ]] धार्मिक पर्यटन केंद्र
* [[केदारेश्वर देवालय|धर्मापुरी]] - केदारेश्वर देवालय [[शिल्प स्थापत्य]]कलेचा उत्कृष्ट नमुना
* [[कल्हाली ता.कंधार जि.नांदेड]]- निजामकालीन जहागिरीचे गाव. ३५ हुतात्म्याचे ग्रामकेंद्र. [ब्रह्मदेवाचे देवस्थान]
== नद्या ==
Line ४६ ⟶ ४८:
गोदावरी ही मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दुधना या विभागातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत.
'''गोदावरी :''' मराठवाड्यातून [[गोदावरी नदी|गोदावरी]] ही प्रमुख नदी वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद बीड, जालना व परभणी, बीड व जालना अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. बीड जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
[[मांजरा नदी|'''मांजरा :''']] पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी मांजरा नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणा नदीस मिळते. कुंडलिका ही सिंधफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणा नदीस मिळते.
'''सीना :''' जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून सीना नदी वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?शीर्षक=%u092c%u0940%u0921%20&lang=mr|शीर्षक=बीड|दिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२|प्रकाशक=|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२}}{{मृत दुवा}}.</ref>
कयाधु नदी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरून वाहताना [[
==प्रशासन==
Line ८० ⟶ ८२:
==== [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]====
डॉ.[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकर]] यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला
====[[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] ====
Line ८६ ⟶ ८८:
====[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ]] ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषि महाविद्यालयाच्या स्थापनेने
संशोधन – विद्यापीठात राज्य शासन अनुदानित ३४ संशोधन
विस्तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य विस्तार शिक्षण गट (१), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषि विस्तार केंद्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषि विज्ञान केंद्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान
दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन)
===नामांकित शिक्षण संस्था===
Line ११० ⟶ ११३:
==साहित्य आणि साहित्यिक==
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]]
* मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण]] यांनी मराठी संत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. तर [[डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे]] यांनीही मराठी संत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली असून पुणे विद्यापीठातून संत मुक्ताई यांच्या जीवनावर पी.एचडी प्रदान केली आहे. आज त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. [[नरहर कुरुंदकर]] हे मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे]] यांनी काव्यलेखन तर [[नरेंद्र नाईक]] यांनी काव्य व कांदबरी लेखन केले. त्यांची 'काळोखातील अग्निशिखा' कांदबरी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहे .[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक [[अनंत भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक [[सुधाकर डोईफोडे]] यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले .डॉ. [[लक्ष्मण देशपांडे]] यांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. डॉ. वा.ल. कुलकर्णी यांनीही मराठवाड्यातील अनेक साहित्यिक घडवले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभाग नावारूपास आणले.
==पुस्तके==
Line ११९ ⟶ १२२:
* ’मराठवाडी माणसं’ - लेखक : [[यू. म. पठाण]]
* ’मराठवाड्यातील लोककथा’ - लेखक : [[यू.म. पठाण]]
* मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)▼
* ’मराठवाड्यातील शिलालेख’ - लेखक : [[यू.म. पठाण]]
* ’माझा महान मराठवाडा’ - लेखक : हेमकांत महामुनी
Line १३३ ⟶ १३७:
==== मराठवाड्यातील नामांकित व्यक्ति====
===== राजकारण=====
* [[नानाजी देशमुख]]▼
* [[अशोक चव्हाण]]
* केशवराव धोंडगे
* [[गोपीनाथ मुंडे]]
* [[गोविंदभाई श्रॉफ]]
▲* [[नानाजी देशमुख]]
* प्रमोद महाजन
* स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब सवनेकर▼
* बाबूरावजी काळे ▼
* मुकुंदराव पेडगांवकर
* डॉ. [[रफीक झकेरिया]]
* [[स्वामी रामानंदतीर्थ]]
* वसंतराव काळे▼
* [[विलासराव देशमुख]]
▲* बाबूरावजी काळे
* [[शंकरराव चव्हाण]]
* शिवराज पाटील चाकुरकर
* शिवाजीराव निलंगेकर (माजी मुख्यमंत्री)
* शिवाजीराव पंडित▼
▲* जयसिंगराव गायकवाड पाटील
* सुंदरराव सोळंके▼
▲* स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब सवनेकर
▲*केशर काकू क्षीरसागर
▲*शिवाजीराव पंडित
▲*सुंदरराव सोळंके
▲*वसंतराव काळे
[[चित्र:Govinbhai_shroff.jpg|इवलेसे|गोविंदभाई श्रॉफ]]
===मराठवाडा शिक्षक मतदार संघ===
१९७४ साली मराठवाड्याला स्वतंत्र शिक्षक मतदार संघ मिळाला.आज पर्यंत या मतदारसंघातून खालील शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे.
* डी. के.देशमुख
* राजाभाऊ उदगीरकर
* पी.जी.दस्तुरकर
* प.म.पाटील
* वसंतराव काळे
* विक्रम काळे
=====समाजकारण आणि ग्रामीण विकास=====
Line १७० ⟶ १७६:
* [[मच्छिंद्र गोजमे]]
* ना.य. डोळे
* स्वातंत्र्यसैनिक भगवंतराव नाईक, [[हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात सहभाग, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ११ दिवस कारावास, इंदिरा बचाव आंदोलनात अटक, कल्हाली गावचे पहिले सरपंच, कंधार प.स.(?)चे पहिले सदस्य]]
* विठ्ठलराव देशपांडे
* प्रा. मधुकर मुंडे
Line १८३ ⟶ १८९:
=====मराठवाड्यातील साहित्यिक=====
* अनुराधा पाटील ▼
* बी. रघुनाथ ▼
* ऋषिकेश कांबळे▼
*वा. रा. कांत ▼
* छाया महाजन ▼
▲*ऋषिकेश कांबळे
* डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे▼
* [[जयदेव डोळे]]▼
* प्रा. दत्ता भगत ▼
* दादा गोरे ▼
* दासू वैद्य▼
* [[नरहर कुरुंदकर]]
* [[नरेंद्र नाईक]]▼
* [[लक्ष्मीकांत तांबोळी]] ▼
* [[युसुफखान महंमदखान पठाण|यू.म. पठाण]] ▼
* डॉ. [[गंगाधर पानतावणे]]
* पी. विठ्ठल ▼
*रवींद्र किंबहुने ▼
* [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्र.ई. सोनकांबळे]]▼
▲*दादा गोरे
* [[फ.मुं. शिंदे]]▼
▲* प्रा.दत्ता भगत
▲* बी. रघुनाथ
* कवि मुक्तविहारी
▲* [[युसुफखान महंमदखान पठाण|यू.म. पठाण]]
▲* डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे
* रमेश दीक्षित ▼
▲* रवींद्र किंबहुने
* रावजी राठोड ▼
▲* [[लक्ष्मीकांत तांबोळी]]
* श्रीकांत देशमुख ▼
*[[डॉ. सरदारसिंग बैनाडे]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=
* सुधीर रसाळ ▼
* डॉ. सूर्यनारायण रणसुभे
▲* [[फ.मुं. शिंदे]]
▲* [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्र.ई. सोनकांबळे]]
▲* [[नरेंद्र नाईक]]
▲* दासू वैद्य
▲*पी. विठ्ठल
▲*अनुराधा पाटील
▲*सुधीर रसाळ
▲* [[जयदेव डोळे]]
▲*रमेश दीक्षित
▲*रावजी राठोड
▲*श्रीकांत देशमुख
▲*छाया महाजन
▲*[[डॉ. सरदारसिंग बैनाडे]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=जेष्ठ कवी, लेखक व उत्तम संचलन कर्ते|last=बैनाडे|first=सरदारसिंग|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
=====मराठवाड्यातील कलावंत=====
* [[मकरंद अनासपुरे]]
* डॉ. [[लक्ष्मण देशपांडे]] ▼
* मयूरी कांगो (हिंदी चित्रपट अभिनेत्री)▼
* चंद्रकांत कुलकर्णी
▲* मयूरी कांगो (हिंदी चित्रपट अभिनेत्री)
* संदीप पाठक ▼
* योगेश शिरसाठ
▲* डॉ. [[लक्ष्मण देशपांडे]]
===<big>मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. धार्मिक संस्कृतिपालक</big>===▼
▲===<big>धार्मिक संस्कृतिपालक</big>===
'''संत भगवानबाबा'''
Line २३० ⟶ २३६:
'''महंत काशिनाथ महाराज शास्त्री (नागतऴा)'''
'''ह भ प महादेव भाऊ शेकडे (
* महंत शिवाजी महाराज (नारायणगड)
* संदीपान महाराज शिंदे हासेगावकर
* केशव महाराज उखळीकर परळी
* ज्ञानेश्वर दादा महाराज आपेगाव(माउलीचे)
* चैतन्य महाराज देगलूरकर
*
* योगीराज महाराज पैठणकर
* स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे
* [[प्रकाश महाराज बोधले|प्रकाश महाराज बोधले, डिकसळ]]
===खेळाडू===
Line २५० ⟶ २५५:
===पत्रकार===
▲श्री. स.मा. गर्गे
▲श्री. प्रशांत दीक्षित
==हेसुद्धा पाहा==
* मराठी विकिपीडिया [[दालन :मराठवाडा]]
* ऐतिहासिक [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चा आढावा.
▲* मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)
==संदर्भ==
|