"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
}}
 
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. [[औरंगाबाद|औरंगाबाद शहर]] हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखालीलदारिद्ऱ्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.<ref name="मराठवाडा">[http://www.rediff.com/election/2004/oct/06maha1.htm], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.</ref> कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. [[पैठण]]चे सातवाहन ते [[देवगिरीचे यादव]] हा ऐतिहासिक काळ '''मराठवाडा''' विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्यास संतांची भूमी म्हटले जाते.
 
==इतिहास==https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&action=edit
==इतिहास==
मराठवाडा हा मूलक देश म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान यादव मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. विदर्भातील शिंदखेडचे सरदार लखोजी जाधव हे याच यादव घराण्याचे वंशज यांची कन्या राजमाता जिजाऊ आणि वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे ते याच मातीतील होते. ४०० वर्षे याच मराठवाड्यातील देवगिरीवरून यादवांनी विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, माळवा, तेलंगण, बेळगाव, उत्तर कर्नाटक आणि निम्म्यापेक्षा जास्त भूभाग असलेल्या भारतावर राज्य केले.मराठवाडा निजामाच्या संस्थान चा भाग होता हे खरे असले तरी त्या आधी मुस्लीम राजवट येण्याआधी तेथे हजारो वर्ष मराठा साम्राज्य होते आणि जवळपास ४०० वर्ष देवगिरीच्या यादवांचे मराठी साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते हे क्वचितच आणि तेही एका ओळीत सांगितले जाते.
मराठवाडा हा मुलक देश म्हणून ओळखला जात असत.वैभवशाली आणि महान यादव मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली.विदर्भातील शिंदखेडचे सरदार लखोजी जाधव हे याच यादव घराण्याचे वंशज यांची कन्या राजमाता जिजाऊ आणि वेरुळचे पाटील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे ज्यांनी भारत भूमीचे आराध्य महान राजा शिवराय या मातीस दिले ते याच मातीतील होते.४०० वर्ष याच मराठवड्यातील देवगिरी वरून छत्रपती शिवराय पूर्व मराठा साम्राज्य असलेल्या यादवांनी विदर्भ,खानदेश,कोकण,पश्चिम महाराष्ट्र,माळवा,तेलंगणा,बेळगाव,उत्तर कर्नाटक आणि निम्म्यापेक्षा जास्त भूभाग असलेल्या भारतावर राज्ये केले हे मागील चारसे वर्षातील इतिहासकार मुद्दामहून सांगत नाहीत कारण ते तत्कालीन जुलमी मुस्लीम राजवटीचे नोकर होते आणि त्यांना तसे लिहण्यासाठी बंधनकारक असणार हे सांगायला कोणा जोतिष ची गरज नाही हे आताच्या स्वतंत्र विचार असलेल्या लोकांनी जाणले पाहिजे आणि खरा इतिहास जाणून घेतला पाहिजे उगाच मुस्लीम दरबारातील लाळचाटू आणि पक्षपाती पणाने ग्रासलेले इतिहासकार लोकांची चार कागदे उपलब्ध झाली म्हणून ती खरी आहेत यावर विश्वास ठेऊ नये कारण ज्याने ते लिहून ठेवले ते एक तर दुसऱ्या समाजाचा द्वेष करणारे आणि जुलमी राजाची शाबासकी,पगार,बक्षीस मिळण्यासाठी त्याच्या विरोधात काही न लीहाता त्याच्या बाजूने लिहत असतं ही वस्तुस्थिती आहे जे आतातरी बंद झाले पाहिजे आणि या खोट्या इतिहासामध्ये लोकांच्या स्वाभिमान शुंन्याता आणि पारतंत्र्याची गुलामीची बीजे आहेत हे जाणले पाहिजे जी आम्हाला आम्ही हजारो वर्ष राज्यकर्ते होतो हे विसरायला भाग पाडतात आणि काहीसे वर्ष गुलाम होतो हे क्षणा क्षणाला आठवायला भाग पाडतात. तत्कालीन परिस्थितीत जाणून बुजून पक्षपाती पना केला आणि मुस्लीम शाशन कर्ते जुलमी असूनही चांगले होते म्हणून इतिहासाच्या पानावर लिहून ठेवले ते काय बंधन असल्याशिवाय शक्य आहे का कारण ते काल्पनिक आणि आताच्या भाषेत फेक व्हिडिओ व्हायरल करणे सारखे आहे.असे सगळे खोटे लिहून ठेवायचे आणि आणभिज्ञ असलेल्या पुढील पिढ्यांतील लोकां समोर दोन तीन पिढ्या संपल्यानंतर आणायचे आणि दिशाभूल करणे म्हणजेच जे खरे नाही ते खरे आहे हे मानण्यास सत्तेच्या जोरावर मुस्लीम शाशांकर्ते लोकांनी खोटी इतिहास कागदपत्रे लिहत आणि जुलमी राज्य कर्ता मी किती जुलमी क्रूर हे पूडच्या पिढ्यांना कोणी सांगावे असे लिहून देईल का की मी किती उदार मनाचा चांगला हे सांगेल आणि त्याच्या दरबारी असणारे जुलम विरूध्द लीहाले तर त्यांना क्रूर शिक्षा होणार नाही का ? आणि नेमका हाच आधार आताचे इतिहासकार ही घेत आहेत हे दुर्दैव आपले आणि स्वार्थी ब्रिटिश लोकांनी ही तो घेतला आणि तेच पुडच्या पिढ्या वर बिंबवले.तत्कालीन मुस्लीम इतिहासकारांनी लोक मानसिकता गुलामीची राहावी म्हणून आगोदरच्या मराठी साम्राज्य आणि यादवांच्या मराठीशहीचा इतिहास मुद्दामहून दुर्लक्षित केला आणि स्वाभिमान शून्य समाज निर्माण केला आणि अजूनही तोच प्रकार सुरू आहे. मराठवाडा निजामाच्या संस्थान चा भाग होता हे खरे असले तरी त्या आधी मुस्लीम राजवट येण्याआधी तेथे हजारो वर्ष मराठा साम्राज्य होते आणि जवळपास ४०० वर्ष देवगिरीच्या यादवांचे मराठी साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते हे क्वचितच आणि तेही एका ओळीत सांगितले जाते. आणि छत्रपती शिवराय आणि त्यांचे आई वडील ज्या मातीतील आहेत ती मराठवाडा आणि विदर्भ भूमि आहे या कडेही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आगोदर इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्ष मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य,यादव या सारख्या मात्तब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पध्दतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लीम राजवटीखाली मराठवाडा मुस्लीम राजवटीखाली आणि [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता.निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे मांडलिक राहून राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390|शीर्षक=मराठवाडा|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
 
इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव या सारख्या मातब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पद्धतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे मांडलिक राहून राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390|शीर्षक=मराठवाडा|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
 
स्वातंत्र्योत्तर काळात [[काँग्रेस|काँग्रेसचे]] नेते, [[शंकरराव चव्हाण]] यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री]], अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]]चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे.
Line २३ ⟶ २५:
===मुख्य शहरे===
* [[औरंगाबाद]] : ही मराठवाड्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक शहर आहे. हे शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथून मुंबई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे.
* [[उस्मानाबाद]] : या शहराचे जुने नाव धाराशिव हे आहे या शहरापासून जवळच धाराशिव लेणी आहेत या शहराजवळून भोगावती नदी वाहते .
* [[जालना]] : जालना शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिक केंद्र आहे. या शहराला बियाणांची राजधानी असे म्हणतात. इथे स्टील उद्योग मोठयामोठ्या प्रमाणात आहे.
* [[नांदेड]] : हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा आहे.
* [[परभणी]] : परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. परभणी जंक्शन हे मराठवाडय़ातीलमराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.
* [[बीड]] : बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे.मंदिराचे दगडी बांधकाम आहे.
* [[लातूर]] : लातूर हे मराठवाडय़ातीलमराठवाड्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणालीमुळे शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे.
* [[हिंगोली]] : हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावर वसले आहे. हिंगोली येथील दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे.
 
Line ३९ ⟶ ४१:
* [[औंढा नागनाथ|औंढा-नागनाथ]] धार्मिक पर्यटन केंद्र
* [[केदारेश्वर देवालय|धर्मापुरी]] - केदारेश्वर देवालय [[शिल्प स्थापत्य]]कलेचा उत्कृष्ट नमुना
* [[कल्हाली ता.कंधार जि.नांदेड]]- निजामकालीन जहागिरीचे गाव. ३५ हुतात्म्याचे ग्रामकेंद्र. [ब्रह्मदेवाचे देवस्थान]
 
== नद्या ==
Line ४६ ⟶ ४८:
गोदावरी ही मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दुधना या विभागातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत.
 
'''गोदावरी :''' मराठवाड्यातून [[गोदावरी नदी|गोदावरी]] ही प्रमुख नदी वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद बीड, जालना व परभणी, बीड व जालना अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. बीड जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
 
[[मांजरा नदी|'''मांजरा :''']] पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी मांजरा नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्‍याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणा नदीस मिळते. कुंडलिका ही सिंधफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणा नदीस मिळते.
 
'''सीना :''' जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून सीना नदी वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?शीर्षक=%u092c%u0940%u0921%20&lang=mr|शीर्षक=बीड|दिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२|प्रकाशक=|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=१७ ऑगस्ट, इ.स. २०१२}}{{मृत दुवा}}.</ref>
कयाधु नदी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरून वाहताना [[वाशिमवाशीम]] आणि [[यवतमाळ]] जिल्ह्यांशीजिल्ह्यांची नैसर्गिक सीमा बनवतेबनते.
 
==प्रशासन==
Line ८० ⟶ ८२:
 
==== [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]====
डॉ.[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकर]] यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्‌घाटन भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला करण्यात आलेझाले.<ref name="UNI">[http://www.bamu.net/history.htm डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा] इतिहास.</ref> सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] असा केला. प्रदेशातील औरंगाबाद, [[जालना]], [[बीड]] आणि [[उस्मानाबाद]] या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[उस्मानाबाद]] येथे या विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. देशातील विद्यापीठांमध्ये पहिला नाट्यशास्त्र विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू झाला.
 
====[[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] ====
Line ८६ ⟶ ८८:
 
====[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ]] ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणीत करण्यात आली.मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्राच्‍या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेवूनघेऊन यामराठवाडा कृषी विद्यापीठाची स्‍थापनास्थापना करण्‍यात आलीझाली. हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्त राज्‍यातील कृषि क्षेत्रातील त्‍यांच्‍या अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाच्‍याविद्यापीठाचा नामविस्‍तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ असा करण्‍यात आला आहे.
 
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने सुरवातसुरुवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्‍न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तंत्र विद्यालये, ३३ संलग्‍न कृषि तंत्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्‍यांना कृषि विषयककृषिविषयक शिक्षण देण्‍यात येतेमिळते. विद्यापीठामध्‍ये कृषि, उद्यानविद्या, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषि अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्‍नतंत्रज्ञान यातयांत दोन वर्षाचा पदव्‍युत्‍तरपदव्‍युत्तर, तर आचार्य पदवी कार्यक्रम हा कृषि शाखेच्‍या नऊ विषयातविषयांत, अन्‍नतंत्रज्ञान शाखेतशाखेतील पाच विषयविषयांत, कृषि अभियांत्रिकी शाखेतील चार विषयातविषयांत व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्‍यात येतो.
 
संशोधन – विद्यापीठात राज्‍य शासन अनुदानित ३४ संशोधन योजनाा,योजना व २४ अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प कार्यरत असून आजपर्यंत सव्‍वाशेपेक्षा जास्‍त्‍ाजास्त विविध पिकांचे वाण, पंचवीसपेक्षा जास्‍त कृषि औजारे व यंत्रे विकसित करुनकरून शॆतकऱ्यांसाठी सहाशेपेक्षा जास्‍त तंत्रज्ञान शिफारसी प्रसृत केल्‍या आहेत.
 
विस्‍तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्‍याचे कार्य विस्‍तार शिक्षण गट (१), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषि विस्‍तार केंद्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषि विज्ञान केंद्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्‍याशेतकऱ्यांच्‍या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्‍यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्‍तार शिक्षण उपक्रम नियमित राबवितराबवीत असते.
 
दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन), १७ सप्‍टेंबर या मराठवाडा मुक्‍तिसंग्राम दिनाच्या दिवशी रबी पीक मेळावा घेण्‍यात येतो. शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठाने तयार केलेल्‍या बियाणाचे वाटप केले जाते. क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍तनिमित्त ३ जानेवारी रोजी दरवर्षी महिला शेतकरी मेळावा आयोजित केला जातोहोतो. याचा लाभ राज्‍यातील लाखो शेतकरी बांधव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनी, कृषि दिनदर्शिका, विविध विषयावरीलविषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेती भातीशेतीभाती मासिक यांचे प्रकाशन होते.
 
===नामांकित शिक्षण संस्था===
Line ११० ⟶ ११३:
==साहित्य आणि साहित्यिक==
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]]
* मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण]] यांनी मराठी संत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. तर [[डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे]] यांनीही मराठी संत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली असून पुणे विद्यापीठातून संत मुक्ताई यांच्या जीवनावर पी.एचडी प्रदान केली आहे. आज त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. [[नरहर कुरुंदकर]] हे मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे]] यांनी काव्यलेखन तर [[नरेंद्र नाईक]] यांनी काव्य व कांदबरी लेखन केले. त्यांची 'काळोखातील अग्निशिखा' कांदबरी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहे .[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक [[अनंत भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक [[सुधाकर डोईफोडे]] यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले .डॉ. [[लक्ष्मण देशपांडे]] यांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. डॉ. वा.ल. कुलकर्णी यांनीही मराठवाड्यातील अनेक साहित्यिक घडवले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभाग नावारूपास आणले.
 
==पुस्तके==
Line ११९ ⟶ १२२:
* ’मराठवाडी माणसं’ - लेखक : [[यू. म. पठाण]]
* ’मराठवाड्यातील लोककथा’ - लेखक : [[यू.म. पठाण]]
* मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)
* ’मराठवाड्यातील शिलालेख’ - लेखक : [[यू.म. पठाण]]
* ’माझा महान मराठवाडा’ - लेखक : हेमकांत महामुनी
Line १३३ ⟶ १३७:
==== मराठवाड्यातील नामांकित व्यक्ति====
===== राजकारण=====
 
* [[नानाजी देशमुख]]
* [[अशोक चव्हाण]]
*केशर काकूकेशरबाई क्षीरसागर
* केशवराव धोंडगे
* [[गोपीनाथ मुंडे]]
* [[गोविंदभाई श्रॉफ]]
* जयसिंगराव गायकवाड   पाटील 
* [[नानाजी देशमुख]]
* प्रमोद महाजन
* स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब सवनेकर
* बाबूरावजी काळे
* मुकुंदराव पेडगांवकर
* डॉ. [[रफीक झकेरिया]]
* [[स्वामी रामानंदतीर्थ]]
* वसंतराव काळे
* [[विलासराव देशमुख]]
* बाबूरावजी काळे
* [[शंकरराव चव्हाण]]
* शिवराज पाटील चाकुरकर
* शिवाजीराव निलंगेकर (माजी मुख्यमंत्री)
* शिवाजीराव पंडित
* जयसिंगराव गायकवाड  पाटील 
* सुंदरराव सोळंके
* स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब सवनेकर
 
*केशर काकू क्षीरसागर
*शिवाजीराव पंडित
*सुंदरराव सोळंके
*वसंतराव काळे
[[चित्र:Govinbhai_shroff.jpg|इवलेसे|गोविंदभाई श्रॉफ]]
 
*डी. के.देशमुख
 
===मराठवाडा शिक्षक मतदार संघ===
१९७४ साली मराठवाड्याला स्वतंत्र शिक्षक मतदार संघ मिळाला.आज पर्यंत या मतदारसंघातून खालील शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे.
* डी. के.देशमुख
* राजाभाऊ उदगीरकर
* पी.जी.दस्तुरकर
* प.म.पाटील
* वसंतराव काळे
* विक्रम काळे
 
=====समाजकारण आणि ग्रामीण विकास=====
Line १७० ⟶ १७६:
* [[मच्छिंद्र गोजमे]]
* ना.य. डोळे
* स्वातंत्र्यसैनिक भगवंतराव नाईक, [[हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात सहभाग, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ११ दिवस कारावास, इंदिरा बचाव आंदोलनात अटक, कल्हाली गावचे पहिले सरपंच, कंधार प.स.(?)चे पहिले सदस्य]]
* विठ्ठलराव देशपांडे
* प्रा. मधुकर मुंडे
Line १८३ ⟶ १८९:
 
=====मराठवाड्यातील साहित्यिक=====
* अनुराधा पाटील
* बी. रघुनाथ
* ऋषिकेश कांबळे
*वा. रा. कांत
* छाया महाजन
*ऋषिकेश कांबळे
* डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे
* [[जयदेव डोळे]]
* प्रा. दत्ता भगत
* दादा गोरे
* दासू वैद्य
* [[नरहर कुरुंदकर]]
* [[नरेंद्र नाईक]]
* [[लक्ष्मीकांत तांबोळी]]
* [[युसुफखान महंमदखान पठाण|यू.म. पठाण]]
* डॉ. [[गंगाधर पानतावणे]]
* पी. विठ्ठल
*रवींद्र किंबहुने
* [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्र.ई. सोनकांबळे]]
*दादा गोरे
* [[फ.मुं. शिंदे]]
* प्रा.दत्ता भगत
* बी. रघुनाथ
* कवि मुक्तविहारी
* [[युसुफखान महंमदखान पठाण|यू.म. पठाण]]
* डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे
* रमेश दीक्षित
* रवींद्र किंबहुने
* रावजी राठोड
* [[लक्ष्मीकांत तांबोळी]]
* [[वा. रा. कांत]]
* श्रीकांत देशमुख
*[[डॉ. सरदारसिंग बैनाडे]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=जेष्ठज्येष्ठ कवी, लेखक व उत्तम संचलनसभा कर्तेसंचालक|last=बैनाडे|first=सरदारसिंग|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
* सुधीर रसाळ
* डॉ. सूर्यनारायण रणसुभे
* [[फ.मुं. शिंदे]]
* [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्र.ई. सोनकांबळे]]
* [[नरेंद्र नाईक]]
* दासू वैद्य
*पी. विठ्ठल
*अनुराधा पाटील
*सुधीर रसाळ
*
* [[जयदेव डोळे]]
*रमेश दीक्षित
*रावजी राठोड
*श्रीकांत देशमुख
*छाया महाजन
*[[डॉ. सरदारसिंग बैनाडे]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=जेष्ठ कवी, लेखक व उत्तम संचलन कर्ते|last=बैनाडे|first=सरदारसिंग|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>
 
=====मराठवाड्यातील कलावंत=====
* [[मकरंद अनासपुरे]]
* डॉ. [[लक्ष्मण देशपांडे]]
* मयूरी कांगो (हिंदी चित्रपट अभिनेत्री)
* चंद्रकांत कुलकर्णी
* मयूरी कांगो (हिंदी चित्रपट अभिनेत्री)
* संदीप पाठक 
* योगेश शिरसाठ
* डॉ. [[लक्ष्मण देशपांडे]]
* संदीप पाठक 
 
===<big>मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. धार्मिक संस्कृतिपालक</big>===
 
===<big>धार्मिक संस्कृतिपालक</big>===
'''संत भगवानबाबा'''
 
Line २३० ⟶ २३६:
'''महंत काशिनाथ महाराज शास्त्री (नागतऴा)'''
 
'''ह भ प महादेव भाऊ शेकडे (मसोबाचीवाडीमसोबाची वाडी)'''
 
* महंत शिवाजी महाराज (नारायणगड) 
* संदीपान महाराज शिंदे हासेगावकर 
* केशव महाराज उखळीकर परळी 
* ज्ञानेश्वर दादा महाराज आपेगाव(माउलीचे)
* चैतन्य महाराज देगलूरकर देगलूर 
* माधव बुआमाधवबुआ शास्त्री (अंबाजोगाई) 
* योगीराज महाराज पैठणकर 
* स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे
* [[प्रकाश महाराज बोधले|प्रकाश महाराज बोधले, डिकसळ]]
* मराठवाडा ही साधू संतांची भूमी आहे.
 
===खेळाडू===
Line २५० ⟶ २५५:
 
===पत्रकार===
श्री. अनंत भालेराव
 
श्री. प्रशांत दीक्षित
 
श्री. स.मा. गर्गे
 
श्री. स.मा. गर्गे
 
श्री. प्रशांत दीक्षित
 
==हेसुद्धा पाहा==
* मराठी विकिपीडिया [[दालन :मराठवाडा]]
* ऐतिहासिक [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चा आढावा.
 
 
==मराठवाडा या विषयावरची पुस्तके==
* मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले