"कृ.पां. गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
कृष्णशास्त्री यांचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक म्हणजे, ‘मराठी भाषेचे नवीन व्याकरण' हे होय. ऐतिहासिक दृष्टी, स्वतंत्र विचारसरणी, अनेक भाषांचा तुलनात्मक विचार, वाक्यविचार, व्युत्पत्ती विचार आदींमुळे त्यांचा हा व्याकरण ग्रंथ मोलाचा ठरला आहे.
 
==कृ.पां. गोडबोले यांनी लिहिलेली एकूण पुस्तके==
* ऑटिक्विटी ऑफ द वेदाज (ह्या ग्रंथातून त्यांनी ज्योतिष गणिताचा वापर करून भगवद्गीतेचा काळ, तिच्यांतील श्लोकांच्या आधारावर इ.स.पू. ३०,००० असल्याचा दावा केला.)
* चेंबर्सच्या इंग्रजी पुस्तकाधारे ज्योतिषशास्त्र