"महादेवशास्त्री जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२:
| तळटिपा =
}}
'''महादेवशास्त्री जोशी''' (जन्म : आंबेडे [[जानेवारी १२गोवा]], [[इ.स.१२ जानेवारी १९०६]]; आंबेडे,मृत्यू [[गोवा]]: -१२ [[डिसेंबर १२]], [[इ.स. १९९२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] भाषेतील लेखक, कोशकार होते. वेदान्त, व्याकरण, ज्योतिष, काव्यशास्त्र यांचे पारंपरिक पद्धतीने अध्ययन करून त्यांनी [[भारतीयशास्त्री संस्कृतीही कोश|भारतीयपदवी संस्कृतिकोशाचे]]संपादन दहाकेली. खंडयानंतर लिहूनसत्तरी पूर्णशिक्षण केलेसंस्थेची स्थापना करून स्वतःला शैक्षणिक कार्यात वाहून घेतले. याशिवायचैतन्य त्यांनीमासिकाचे ते संपादक होते. त्यातच 'राव्याचे बंड, ही पहिली [[कथा]] त्यांची ललितप्रसिद्ध साहित्यहीझाली. लिहिले'वेलविस्तार' आहेहा त्यांच्या पहिला कथासंग्रह. यानंतर त्यांचे खडकातील पाझर, विराणी, कल्पवृक्ष मिळून १६ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ते गोव्याचे असल्याने गोमंतकीय प्रदेशातल्या चालीरीतींसह जगणाऱ्या चांगल्या वाईट माणसांची जिवंत आणि रसरसीत वर्णने, रसाळ भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या काही कथांवर कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा, थांब लक्ष्मी कुंकू लावते हे चित्रपट तयार झाले.
 
१९५७ साली स्थापन झालेल्या भारतीय संस्कृती कोश मंडळाचे ते संपादक होते. या संस्थेसाठी [[भारतीय संस्कृती कोश|भारतीय संस्कृतिकोशाचे]] दहा खंड लिहून पूर्ण केले. याशिवाय चार खंडांचा मुलांचा संस्कृती कोशही त्यांनी तयार केला.
महादेवशास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी [[गोवा|गोव्या]]च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेऊन तीन वर्षे तुरुंगवास भोगला. महादेवशास्त्रींनी पुण्यात धायरी येथे घर व शेती विकत घेतली होती. त्यांचे सुपुत्र अशोक जोशी यांना त्यामुळे [[शेती]]मध्ये रस निर्माण झाला. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग राबविले. आपल्या वडिलांचा कोशनिर्मितीचा वसा अशोक जोशी यांनी पुढे चालू ठेवला. त्यांच्या २५-२-२०१४ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी .झालेल्या निधनापूर्वी त्यांनी ’कृषी विज्ञान कोश’ या ग्रंथाच्या १५ खंडापैकी ८ खंड प्रकाशित केले. ’अ’पासून ते ’क’ अक्षरापर्यंतचे काम त्यांनी पूर्ण केले आहे.
 
भारतदर्शन ही प्रवासवर्णनमाला, आईच्या आठवणी हे बालसाहित्य, मुलांचा नित्यपाठ, श्री आद्य शंकराचार्य आदी साहित्य त्यांच्या नावावर जमा आहे. 'आत्मपुराण, आणि 'आमचा वानप्रस्थाश्रम ' या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहिले.
 
==सन्मान==
* १९८० च्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्य्क्ष होते.
 
==कुटुंबीय==
महादेवशास्त्रींच्या पत्नी सुधाताई जोशी यांनी [[गोवा|गोव्या]]च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेऊन तीन वर्षे तुरुंगवास भोगला. महादेवशास्त्रींनी पुण्यात धायरी येथे घर व शेती विकत घेतली होती. त्यांचे सुपुत्र अशोक जोशी यांना त्यामुळे [[शेती]]मध्ये रस निर्माण झाला. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग राबविले. आपल्या वडिलांचा कोशनिर्मितीचा वसा अशोक जोशी यांनी पुढे चालू ठेवला. त्यांच्या २५-२-२०१४ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी .झालेल्या निधनापूर्वी त्यांनीअशोक जोशींनी ’कृषी विज्ञान कोश’ या ग्रंथाच्या १५ खंडापैकी ८ खंड प्रकाशित केले. ’अ’पासून ते ’क’ अक्षरापर्यंतचे काम त्यांनी पूर्ण केले आहे.