"पाराशर व्यास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो संदर्भ,ठळक,पौराणिक कथेनुसार
ओळ ३१:
}}
 
[[पराशर]] ऋषींचे पुत्र '''महर्षी वेदव्यास [[महाभारत]] या महाकाव्याची रचना केली. त्यांचे दुसरे नाव '''कृष्णद्वैपायन व्यास''' असेही म्हणतात ;कारण '''महर्षी वेदव्यास यांनी''' तपस्या करण्यासाठी द्वैपायन बेटावर गेले. द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि त्याच्या शरीरावरचा रंग काळा असल्यामुळे तो '''कृष्ण द्वैपायन''' म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते '''वेदव्यास''' या नावाने प्रसिद्ध झाले. वेद<ref व्यासname=":1">{{जर्नल यांना '<nowikiस्रोत|date=2020-01-08|title=वेदव्यास|url=https:/>'''व्यास मुनी'''/hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=4465664|journal=विकिपीडिया|language=hi}}<nowiki/ref>' आणि
 
पौराणिक कथेनुसार [[महाभारत]] हा एक प्राचीन संस्कृत काव्य[[ग्रंथ]] आहे. [[पाराशर व्यास|महर्षी व्यास]] यानी हा ग्रंथ [[गणपती|गणपतीकडून]] लिहून घेतला अशी मान्यता आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-10-27|title=महाभारत|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&oldid=1712965|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref><ref name=":1" />
प्रत्येक [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] विष्णू व्यासांचे रूपामध्ये अवतरित होऊन ;त्यांनी वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] स्वतः ब्रह्म वेद व्यास झाले , दुसर्‍या प्रजापतीत, तिसर्‍या [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] शुक्राचार्य, चौथे बृहस्पति वेदव्यास झाले . त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास होते. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन केले गेले. त्यांनी अठरा पुराणांची रचना केली, असा विश्वास आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-19|title=वेदव्यास|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=4254234|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
प्रत्येक [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] विष्णू व्यासांचे रूपामध्ये अवतरित होऊन ;त्यांनी वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] स्वतः ब्रह्म वेद व्यास झाले , दुसर्‍या प्रजापतीत, तिसर्‍या [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] शुक्राचार्य, चौथे बृहस्पति वेदव्यास झाले . त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास होते. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन केले गेले. त्यांनी अठरा पुराणांची रचना केली, असाअसे विश्वासमानले आहेजाते.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-07-19|title=वेदव्यास|url=https":1" //hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=4254234|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
आणि ते [[सप्तचिरंजीव|सप्तचिरंजीवांतील]] एक असल्याचे मानले जाते.
Line ४४ ⟶ ४६:
आषाढ शुक्ल पौर्णिमा हा [[गुरुपौर्णिमा|गुरु पौर्णिमा]] म्हणून साजरा केला जातो<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://navbharattimes.indiatimes.com/astro/photo/special-story-of-maharshi-ved-vyas-birth-story-on-guru-purnima-2018-45026/|शीर्षक=ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा|last=नवभारतटाइम्स.कॉम|दिनांक=2018-07-26|संकेतस्थळ=नवभारत टाइम्स|भाषा=hi-IN|ॲक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
 
पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळी महर्षि पराशर बाहेर प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली, तिचे नाव '''मत्स्यगंधा''' होती. मच्छीमारची मुलगी होती आणि तिचे दुसरे नाव '<nowiki/>'''सत्यवती'''<nowiki/>' होती ,'''मत्स्यगंधा''' दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती पण तिच्या शरीरात माशांचा गंध येतो, ज्यामुळे सत्यवतीला ''''मत्स्यगंधा'''<nowiki/>'. म्हणून ओळखली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://navbharattimes.indiatimes.com/astro/photo/special-story-of-maharshi-ved-vyas-birth-story-on-guru-purnima-2018-45026/|शीर्षक=ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा|last=नवभारतटाइम्स.कॉम|दिनांक=2018-07-26|संकेतस्थळ=नवभारत टाइम्स|भाषा=hi-IN|ॲक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>महान [[पराशर|ऋषि पराशर]] यांच्या सहवासात देवी [[सत्यवती|सत्यवतीला]] ('''मत्स्यगंधा''') कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली.
 
एकदा सत्यवती महर्षि पराशराला म्हणाली, "माझ्या शरीरात माशांना दुर्गंधी येते". मग महर्षि पराशर तिला आशीर्वाद देऊन म्हणाला, "तुमच्या शरीरातून निघणारा माशांचा गंध सुगंधात बदलेल." <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-01|title=सत्यवती|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80&oldid=4297756|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>