"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) 2409:4042:2183:9E17:C7E:DCE6:653D:DC0F (चर्चा)यांची आवृत्ती 1726770 परतवली. खूणपताका: उलटविले |
दुवे सुधारणा |
||
ओळ ८:
| टोपणनाव = ज्ञानज्योती, क्रांतिज्योती
| जन्मदिनांक = [[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]]
| जन्मस्थान = [[नायगाव (खंडाळा)|नायगाव]], [[सातारा]], [[महाराष्ट्र]]
| मृत्युदिनांक = [[मार्च १०]], [[इ.स. १८९७]]
| मृत्युस्थान = [[पुणे
| चळवळ = मुलींची पहिली शाळा सुरु करणे
| संघटना = सत्यशोधक समाज
ओळ २४:
}}
'''सावित्रीबाई जोतीराव फुले''' ([[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]] - [[१० मार्च]], [[इ.स. १८९७]]) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.{{संदर्भ}} महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती [[जोतीराव फुले]] यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या [[नायगाव (खंडाळा)|नायगाव]] या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.{{संदर्भ}} त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु [[प्लेग]] या आजाराने झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१
== चरित्र ==
|