"बजाजी निंबाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
या बजाजी निंबाळकरांना जुलमाने बाटवून मुसलमान केले होते.{{संदर्भ हवा}} त्यांना शिवाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात आणले. या धर्मराजकारणात राजमाता [[जिजाबाई]] राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर, महाराजांनी बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजीशी आपल्या सखुबाई नावाच्या मुलीचा विवाह करवून दिला. हा विवाह १६५५ साली झाला. त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते.
 
या बजाजीराव बिंबाळकरांचीनिंबाळकरांचे निधन १६८२मध्ये झाले. त्यांची समाधी फलटण गावी आहे. बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजी व सून सखुबाई यांची समाधी माळशिरस गावी आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/old/daily/20090513/lsv01.htm
| शीर्षक =माळशिरसमधील ‘त्या’ दोन्ही समाधी शिवरायांच्या कन्या व जावयाच्या{{मृत दुवा}}
| भाषा = मराठी
| ॲक्सेसदिनांक = ८ मे, इ.स. २०१२