"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
'''मुरारबाजी देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात -
== सैनिकी कारकीर्द ==
[[जावळी]]च्या [[चंद्रराव मोरे|चंद्रराव
स्वराज्यावर [[औरंगजेब]]ाचे सरदार [[मिर्झाराजे जयसिंह]] ह्यांच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले, त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच श्रीमंत छत्रपती [[शिवाजी]] महाराजांनी मिर्झाराजांसोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर [[मोगल साम्राज्य|मोगल सरदार]] दिलेरखानाने [[इ.स. १६६५]] साली घातलेल्या [[पुरंदर किल्ला|पुरंदराच्या]] वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थितीमधेदेखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी [[पुरंदर किल्ला|पुरंदर]] फार शर्थीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजीचा या लढाईत अंत झाला. स्वराज्यासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली,
==समाधी==
मुरारबाजी देशपांडे यांची समाधी पुरंदर किल्ल्यावर आहे.
|