"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
 
==इतिहास==
स्वातंत्र्यापूर्वीमराठवाडा हा मुलक देश म्हणून ओळखला जात असत.वैभवशाली आणि महान यादव मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली.विदर्भातील शिंदखेडचे सरदार लखोजी जाधव हे याच यादव घराण्याचे वंशज यांची कन्या राजमाता जिजाऊ आणि वेरुळचे पाटील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे ज्यांनी भारत भूमीचे आराध्य महान राजा शिवराय या मातीस दिले ते याच मातीतील होते.४०० वर्ष याच मराठवड्यातील देवगिरी वरून मराठी लोकांनी विदर्भ,खानदेश,कोकण,पश्चिम महाराष्ट्र,माळवा,तेलंगणा,बेळगाव,उत्तर कर्नाटक आणि निम्म्यापेक्षा जास्त भूभाग असलेल्या भारतावर राज्ये केले हे मागील चारसे वर्षातील इतिहासकार मुद्दामहून सांगत नाहीत कारण ते तत्कालीन जुलमी मुस्लीम राजवटीचे नोकर होते आणि त्यांनी जाणून बुजून पक्षपाती पना केला आणि मुस्लीम शाशन कर्ते जुलमी असूनही चांगले होते म्हणून इतिहासाच्या पानावर लिहून ठेवले जे काल्पनिक आणि आताच्या भाषेत फेक व्हिडिओ व्हायरल करणे आणि लोकांची दिशाभूल करणे म्हणजेच जे खरे नाही ते खरे आहे हे मानण्यास सत्तेच्या जोरावर मुस्लीम शाशांकर्ते लोकांनी खोटी इतिहास कागदपत्रे तयार करून घेतली जीचा आधार आताचे इतिहास कार घेत आहेत आणि ब्रिटिश लोकांनी ही घेतला आणि तेच पुडच्या पिढ्या वर बिंबवले.तत्कालीन मुस्लीम इतिहासकारांनी लोक मानसिकता गुलामीची राहावी म्हणून आगोदरच्या मराठी साम्राज्य आणि यादवांच्या मराठीशहीचा इतिहास मुद्दामहून दुर्लक्षित केला आणि स्वाभिमान शून्य समाज निर्माण केला आणि अजूनही तोच प्रकार आहे मराठवाडा निजामाच्या संस्थान चा भाग होता हे खरे असले तरी त्या आधी मुस्लीम राजवट येण्याआधी तेथे हजारो वर्ष मराठा साम्राज्य होते आणि जवळपास ४०० वर्ष मराठी साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते हे क्वचितच आणि तेही एका ओळीत सांगितले जाते. आणि छत्रपती शिवराय आणि त्यांचे आई वडील ज्या मातीतील आहेत ती मराठवाडा आणि विदर्भ भूमि आहे या कडेही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आगोदर इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्ष मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य,यादव या सारख्या मात्तब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लीम राजवटीखाली मराठवाडा मुस्लीम राजवटीखाली आणि [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद]] संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे मांडलिक राहून राज्य केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390|शीर्षक=मराठवाडा|प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चे अध्वर्यू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
 
स्वातंत्र्योत्तर काळात [[काँग्रेस|काँग्रेसचे]] नेते, [[शंकरराव चव्हाण]] यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री]], अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]]चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे.
 
स्वातंत्र्योत्तर काळात [[काँग्रेस|काँग्रेसचे]] नेते, [[शंकरराव चव्हाण]] यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री]], अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]]चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे.
==भौगोलिक स्थान==
===मुख्य शहरे===
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले