"रावसाहेब रंगराव बोराडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
व्याकरण दुरूस्ती केली
ओळ २७:
}}
 
'''रावसाहेब रंगराव बोराडे''' (जन्म : २५ डिसेंबर, इ.स. १९४०) हे मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार आहेत.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.saamana.com/prashant-gautham-article-on-pracharya-r-r-borade/|शीर्षक=प्राचार्य रा. रं. बोराडे|last=गौतम|first=प्रशांत|date=११. ८. २०१८|work=सामना|access-date=३०. ७. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> इयत्ता १०वीत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या ’पाचोळा’'पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना '''पाचोळाकार बोराडे''' हे नामाभिधान मिळाले आहे या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहेआहेत.
 
== जीवन वृत्तान्त ==
रा. रं. बोराडे यांचा जन्म [[लातूर]] जिल्हा आणि तालुक्यातील काटगाव या गावी झाला. त्या काळी काटगाव हे अत्यंत मागासलेले खेडे होते. तेथे शाळाही नव्हती. खाजगी शिक्षक ठेवून मुलांना शिक्षण दिले जाई. रा.रं. बोराडे यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण असेच खाजगी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाले. पाचवीसाठी त्यांना बार्शीला यावे लागले. बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमध्ये त्यांचे १०वीपर्यंतचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सोलापूरला गेले. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मराठीमध्ये एम.ए. केले.
 
१९६३ साली रा.रं. बोराडे हे विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणार्‍याजाणाऱ्या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. परभणीच्या [[श्री शिवाजी महाविद्यालयातमहाविद्यालय, हीपरभणी प्राचार्य]] तेयेथे प्राचार्य राहिलेले आहेत. २०००साली२००० साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.
 
त्याच वर्षी राज्य सरकारने बोराडे यांची [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ|महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या]] अध्यक्षपदी नेमणूक केली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सरकारी गोदामांत सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करविली.{{संदर्भ हवा}} खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. ज्या ठिकाणी ते गेले, तेथे त्यांनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवला.
 
== प्रकाशित साहित्य ==
==लेखन==
रा. रं. बोराडे यांच्या साहित्य लेखनाची सुरुवात अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली. १९५७ साली दैनिक सकाळला २५ वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त सकाळने राज्यस्तरीय कथास्पर्धा जाहीर केली. रा. रं. बोराडे तेव्हा इयत्ता दहावीत होते. त्यांनी आपली एक कथा स्पर्धेला पाठवून दिली. या कथेला स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. या कथेचे नाव होते ‘वसुली’. दहावीला असणाऱ्या बोराडे यांचे नाव अचानक साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या तोंडी खेळू लागले. १९६२ साली त्यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला. याच वर्षी त्यांना [[सत्यकथा]] या मासिकाने लिहिण्यासाठी निमंत्रित केले. सत्यकथामध्ये त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या.
 
=== लेखन वैशिष्ट्ये ===
बोराडेंच्या कथांमधल्या व्यक्ती ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. ग्रामीण भागातील गरीब दुबळ्या माणसांना त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केले. याशिवाय अत्यंत बेरकी आणि धोरणी माणसेही त्यांच्या कथांमधून भेटतात. रा.रं. बोराडे यांच्या कथा कादंबर्‍यांतकादंबऱ्यांत महिलांची व्यक्तिचित्रणेही अत्यंत समर्थपणे आली आहेत. त्यांच्या ‘नाती-गोती’ या कथासंग्रहात अशा महिला जवळपास प्रत्येक कथेत वाचकांना भेटतात. ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही रा.रं. बोराडे यांनी लिहिल्या. या कथांतून ते ग्रामीण माणसांच्या मनाचा ठाव घेतात. या लेखनगुणांमुळे बोराडे यांना मोठा वाचकवर्ग लाभला. महाराष्ट्रातच नव्हे, तर [[मराठी भाषा]] जाणणाऱ्या भारतभरातील विविध प्रांतांत त्यांचा वाचकवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे भारतीय भाषांत तसेच इंग्रजीत अनुवाद झाले. त्यात ‘पाचोळा’ या कादंबरीचा समावेश आहे. ‘पाचोळा’ ही कादंबरी मराठीतील अभिजात कादंबर्‍यांतकादंबऱ्यांत समाविष्ट होते. मराठीतील वाचकप्रिय ‘टॉप टेन' कादंबर्‍यांतहीकादंबऱ्यांतही तिची गणना केली जाते. ही कादंबरी लिहायला बोराडेंना तीन वर्षे लागली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11246318.cms
| शीर्षक =नवलेखकांच्या पाठीशी उभे राहण्यात खरा आनंद
ओळ ५८:
}}{{मृत दुवा}}</ref> पाचोळा या कादंबरीतील नायिका ही या कादंबरीचे निवेदन करते.
 
=== लेख ===
अनेक मासिकांतून रा.रं, बोराडे यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. उदा०
* शेतकरी मासिकातले ’शेरास'शेरास सवाशेर भाग १ ते ४’ या कथा (संदर्भ http://www.mahaagri.gov.in/Publications/PubliDetail.aspx?id=46)
 
=== कादंबऱ्या ===
==कादंबर्‍या ===
* आमदार सौभाग्यवती
* आयुष्याच्या सायंकाळी
ओळ ७९:
* हरिणी
 
=== कथासंग्रह (एकूण १५) ===
* खोळंबा
* [[नाती गोती]]
ओळ ८८:
* राखण
 
=== नाटके ===
* आमदार सौभाग्यवती (याच नावाच्या बोराडे यांच्या कादंबरीचे श्रीनिवास जोशी यांनी केलेले नाट्यरूपांतर)
* आम्ही लेकी कष्टकर्‍यांच्याकष्टकऱ्यांच्या
* कशात काय अन् फाटक्यात पाय
* चहाट
ओळ १०३:
* विहीर
 
=== समीक्षा ===
* ग्रामीण साहित्य
 
=== बालसाहित्य ===
* हरवलेली शाळा (बालकथासंग्रह)
 
== पुरस्कार ==
१९६७ साली मळणी हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आला. तो मुंबईच्या मौज प्रकाशनाने काढला. मळणीला [[महाराष्ट्र राज्य वाङ्मय निर्मिती पुरस्कार|महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा]] महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा पहिला राज्य पुरस्कार होय. त्यांना एकूण ५ राज्य पुरस्कार मिळाले. ही पुरस्कार प्राप्त पुस्तके अशी : मळणी (कथा १९६८), पाचोळा (कादंबरी १९७१), पाच ग्रामीण नाटिका (नाटिका १९८८), कणसं आणि कडबा (कथासंग्रह १९९४), चोरीचा मामला (एकांकिका १९९७).
 
ओळ १३०:
* नाशिक येथे, विखे पाटील प्रतिष्ठान व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाचे (१६-१७ फेब्रुवारी की ५-६ मे २०१२?) अध्यक्षपद
 
== साहित्य संमेलने ==
कोणत्याही साहित्य संमेलनाची निवडणूक लढवायची नाही, असा निश्चय रा. रं. बोराडे यांनी अगदी उमेदवारीच्या काळातच केला होता. त्यामुळे [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या]] अध्यक्षपदापासून ते वंचित राहिले. त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे चाहते गेली अनेक वर्षे त्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावीत आहेत. तथापि, त्यांनी आपला निर्णय बदललेला नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक प्रदान केले जावे, अशी त्यांची भूमिका आहे. आपल्या भूमिकवर ते आजही ठाम आहेत.
 
== रा. रं. बोराडे यांच्या साहित्यावरील अभ्यासग्रंथ ==
* घर-शिवार - रा. रं. बोराडे यांच्या साहित्याचा अभ्यास : संपादक -चंद्रकुमार नलगे
* रा. रं. बोराडे: शिवारातील ‌शब्दशब्द शिल्पकार (संपादित गौरव ग्रंथ, प्रकाशक अथर्व पब्लिकेशन्स)
 
 
ओळ १४५:
{{मराठी साहित्यिक}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
 
[[वर्ग:पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक]]