"रफी अहमद किडवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ १८:
अलीगडमधील [[मुहम्मदान एंग्लो-ओरिएंटल कॉलेज]]मध्ये शिक्षण घेतल्यानंतर किडवई यांनी [[खिलाफत आंदोलन|खिलाफत आंदोलनच्या]] माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. [[१९२६ भारतीय सार्वत्रिक निवडणूक|१९२६ च्या निवडणुकीत]] ते औधमधील [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाचे]] उमेदवार म्हणून [[केंद्रीय विधानसभा|केंद्रीय विधानसभेवर]] निवडून गेले.
किडवई यांच्या राजकीय चातुर्याने वादग्रस्त मुद्द्यांवरून पक्षात एकता टिकवून ठेवण्यास मदत केली. १९२९ मध्ये किडवई विधानसभेत स्वराज पक्षाच्या सचिवपदी निवडल्या गेले. [[मोतीलाल नेहरू|मोतीलाल नेहरूंबद्दल]] त्यांची अत्यंत निष्ठा होती. भारतीय राष्ट्रीय
प्रांत स्वायत्तता योजनेंतर्गत १९३७ मध्ये किदवई संयुक्त प्रांतातील आग्रा आणि अवध (यूपी) मधील गोविंद बल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात महसूल व तुरूंग मंत्री झाले. त्यांच्या कारभाराखाली जमींदारी व्यवस्थेला आळा घालणारा उत्तर प्रदेश हा पहिला प्रांत बनला. एप्रिल १९४६ मध्ये ते उत्तर प्रदेशचे गृहमंत्री झाले.
|